Raosaheb Danve Live: जालन्यात पराभव कोणामुळे झाला? रावसाहेब दानवे चाव़डीवर | Mumbai Tak Chavadi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RaosahebDanve #DevendraFadnavis #ManojJarangepatil
भाजप नेते रावसाहेब दानवेंशी मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा
#RPT0155 #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
माझ्या सर्व कुटुंबाने यावेळेस दानवे साहेबाला मतदान केलं नाही त्यामुळे ते पडले, असे मराठे मोठे होत गेले पण गरीब मराठा सुधारला नाही.आणि असे लोक जोपर्यंत सत्तेवर आहेत तोपर्यंत मराठाला आरक्षण मिळणं मुश्कील आहे. जय शिवराय.,
आहो तुमच्या मिंटीग मध्ये जे पत्रकार एक माणसाचे मिशा लाल पाल सारख्याच आहे .महात्मा गांधीजीच्या सोबत काम करीत होते
एकदम मनमोकळा माणुस...पराभव होवून सुद्धा आले ही खुप मोठी गोष्ट.
अतिशय सुंदर मुलाखत घेतली पत्रकार बांधवांनी❤
नाद भरी दानवे साहेब❤❤
माझ्या सर्व कुटुंबने दानवे साहेब ला मतदान केले... भाजपचे सरकार च काम बघून केले आहे... 🇮🇳🚩🙏
दादाने महाराष्ट्र राज्य प्रदेश अद्यक्ष पद सांभाळावं एक नितीन गडकरी आहें अन दुसरे दादा महाराष्ट्रासाठी हे दोनच नेते भारतीय जनता पक्षाचे सर्वश्रेस्ट नेते आहेत.. ✌🏻
तुमचे इंटरव्ह्यू छान झाली .दानवे छान बोलतात आणी त्यांचे आनुभव फार मोठा आहे.आणी त्यांचे स्वभाव चांगला आहे
अतिशय सुंदर उत्कृष्ट अभ्यासपूर्ण विवेचन....
बाकी ग❤ 53:13
😅😅😅
बाबासाहेब यांना भारत रत्न पुरस्कार हा मा. कांशीराम साहेब यांच्या मुळे दिला...
हा महाराष्ट्र आहे इथे काहीही करणे चालणार नाही हे जनतेने दाखवून दिले भारताची कोणची सुरुवात महाराष्ट्राची जनता करते हे लक्षात ठेवायचे
साहेब सर्व पदे तुमच्या घरात,इतर कार्यकर्त्यांना संधी द्या.
Satkari mahit nahi m padla
जरांगे पाटलाच्या बोलण्यातून तुतारीचा वास येतो केवळ या शब्दामुळे पडले 💯❤
Khup Chan Interview zala🙏
राजपूत समाजाला संभाजीनगर मधे बरेच आश्वासन दिले त्याचे काय झाले हे भाजप विसरल, जे राजपूत समाज हा भाजपचा कोअर वोटर असून सुद्धा दुर्लक्ष केल ते सुध्दा नाराज झाला आणि ते सुद्धा विरूद्धात मतदान झाल हे पण विसरू नका 👍🙏
अतिशय चांगले प्रश्न आणि एकदम परफेक्ट विश्लेषण 💯दादा ♥️
Great Interview
दानवे साहेब जरी पराभूत झाले असतील तरी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जिंकले आहेत.❤
आता किती वर्षे राज्य करणार 35 वर्षे राहिला तू आता किती दिवस राहणार जालना लोकसभा मुक्त झाले
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😊0😊😊
पंकजा मुंडे यांची पण मुलाखत घ्या
दिलखुलास दानवे साहेब
दाजी❤
सर अत्यंत आभ्यास पूर्ण मुलाखत आणि प्रतेक प्रश्नाला विश्लेषण पूर्ण उत्तर माणसाच्या आयुष्यं यात अनुभव खूप महत्वाचा असतो
उत्तर प्रदेश सरकारने बाबरी मसाजीद प्रकरणा मध्ये सर्वोउच्च न्यायालयात कल्याण सिंग सरकारने शपत पत्र दिल होत कि मसाजीद ढाच्याला हात लावणार नाहिं तरी काय झाल ? तसेच संसदेमध्ये सरकारने सांगितले होतें कि संविधान बदलनार नाहि काय भरोसा संविधान बदलणार नाहि ? त्यामुळे जनते ने भरोसा (विश्वास)केले नाहि त्यामुळे पराभाव झाला.
दादा एकदा परत प्रदेशाध्यक्ष पद घ्या आणि भाजपाला नंबर एकचा पक्ष बनवा ❤👍💐💐👍✌️
आता भाजपा नाही
फडणवीस यांना होवू देतील काय
शेतकरी मेलेवर दारू का दुध हे वीचारा सालेला
खूप छान प्रश्न विचारलेत सर्वांनी, असेच इंटरव्ह्यू भविष्यात आपल्या चावडीवर होवोत आणि आमच्या ज्ञानात भर पडो हीच माफक अपेक्षा.
Chann..👍🏻
दादा तुमचा माल उतरला...बरे झाले
चावडीवाच्या सर्व पत्रकांना मानाचा मुजरा,खरंच अतिशय सुंदर तुमचा प्रोग्राम आहे हा राजकारणी लोकांना असे प्रश्न विचारायलाच पाहिजे.हे पाहूनच जनतेला एक मार्ग मिळतो की मतदान कोणाला कराव किंवा कोणता माणूस कसा आहे.
बरोबर.दुशीत.झालेल्या. वातावरण.दुर.करन.गरजेचे.आहे
Khup chan interview zala dada❤
यांचा काय मी मतदार नाही की फॅन नाही पण मुलाखत जबरदस्त झालीय ❤
Great dajii 💪💪✊✊
सुंदर खुप
Only DaDa
त्यांनी केल म्हणून आम्ही केल,
नागनाथ-सापनाथ.
Danve always Rocking interviews
इतिहास जोडन बंद करायला पाहिजे आता इतिहास लोक दाखवतील इतका अभिमान नको
Ek no. interview
नंबर 1 न्यूज चॅनल आहे मुंबई तक
लोक प्रति निधी.. चे वागणे बोलणे देहबोली. सत्तेचा माज मगरुरी..मस्ती अरबो खरबो सम्पत्ती. आलिशान कार्स. बंगले.. भानगडी . भ्रष्टाचार..घराणे शाही... क्लीन चिट...... आर पार तडी पार.....दिशाभूल.. हिंदुत्व.. माझे कुटुंब माझी जबाबदारी..... लोकांना काय वाटतं.. राजकारण. गेलं चुलीत...
Dada is gret
दादा ❤❤❤
जरांगे फॅक्टर जोरात
Sankuchit jatiywadachi tutari jorat
महाराष्ट्रात काय हाल झाले ते सांगा
तुमचे पत्रकारच कन्फ्युज केलेले आहेत....
ओ दाजी 💙
लोकनेते दादा
जनतेने भावनेच्या भरात येऊन दादांचा पराभव करून मतदार संघाचा विकास थांबवला
यांच्यासारखे पंकजाताई यांची पण मुलाखत घ्या म्हणजे राहिली विधानसभेला मराठवाड्याचा भाजपचा पूर्ण सोहळा साप होईल जो कोणी निवडून आला असे म्हणता दादा त्यांनी अगोदरच्या अगोदरच मतदान झाल्यावर आभार सभा घेतल्या निकाल लागण्याच्या आधी
गरज होती मा कल्याणराव कोळे साहेब यांना निवडून देण्याची
नारायण राणे यांना बोलावं. 🙏🙏
Only Dada
Mumbai chaudi ha best programme...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ मध्ये आरोप करून ,अजित पवारांना तिसरयात दिवसी उपमुख्यमंत्री केलं. ईडईनए नोटीस देऊन छगन भुजबळ यांची फाईल गायब कशी झाली ?
Dada ✨🔥
हाच म्हणाला होता ना " यह गुजरात ची वाशिंग मशीन आहे, मशीन मध्ये टाकलं की, एकदम साफ होते " हा यांचा च डॉयलॉग आहे
Danve saheb ❤
दादा ❤❤❤❤
हसून हसून पोट भरले दांवेंची उत्तरे ऐकून प्रश्न मस्त विचारले तुमच्या टीम ने भंनाट
खरच दादा तुम्ही माझ्या नावाचं उदाहरण द्यायला पाहिजे होता आत्ता यावेळेस की खेड्यामध्ये गरीबाच्या घरात काय असतं आणि काय नसतं,,,,
Dada very nice
काळे यांनी उमेदवारी घेतली तेव्हाच तुमचा पराभव निश्चित झाला होता ❤
भाजपा नाही पटत, पण दानवे साहेब दिलखुलास माणूस ❤
सरकारने ईडी सीबीआय् ही स्वतंत्र व्यवस्था आहे हे म्हणणे चुकीचे आहे यापूर्वी पण या व्यवस्था होत्याच ना
दाणे साहेब जे बोलतात ते खरं आहे कोणावर अजूक दबाव नाही कोणावर कोर्ट कचऱ्याच्या चालू आहेत तशाच राहणार आणि कोर्टाने सिद्ध केले होते त्यांना अटकपूर्व जामीन सुद्धा मिळणार नाही हनिमूनला पैसा हा दोन कोटी लोकांना वाटायचं आहे असं मोदी सरकार म्हणतं गरिबांना मदत होईल 💐🙏👌
खाजगी कंपन्या बाहेर जाऊन न देणे हे महाराष्ट्रीयन म्हणून आपली जबाबदारी नव्हती का
आमच्या दादां सारखं जर त्यावेळी जर लोकसभेत निवडून यायचं म्हणलं तर काळे साहेबांना दुसरा जन्म घ्यावा लागेल
Only dad no 1
जातीपातीच्या राजकारणाला आणि जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना आता तरी चाप लावा. समान नागरी कायदा आणा
❤
खुप छान
दानवे साहेब बरोबर आहे
एक प्रश्न सुंदर विचारला त्याबद्दल मुंबई ते आभारी आहे
जैन चोर तुम्ही आरोप केला त्यांना तुम्ही बरोबर घेतलं अगदी बरोबर आहे
छान राव साहेब G
मला तरी वाटतं खरं बोलणारा माणूस .
लोकनेते दादा
तुम्ही बाकी कोणाला कुठे manage करायचे जे बरोबर कळतंय
प्रत्येक प्रश्नाला दुसरच उत्तर देतोय हा
😊
दादा ✌️❤️🔥
हाऊ मच
मिश्या कुठे साहेब विसरले काय घरी 😔
मुलाखत ऐकून भाजपला मत पडतील असं दिसतं नाही
तुझं समजलं रे बस कर जरांगे फॅक्टर मी पाटील
35वर्ष सत्तेत होते तर मतदार संघात खुप कामे केले तुम्ही दाजी 😮
यांना सांगा फडणवीस साहेबांनी दोन फोडले बदला घेतला
करेक्ट रसायन 😂😅 साहिल सर मस्त
उत्तर द्यायला कमी पडतात
लोगों के कोई काम नही किये , सिर्फ भाषण बाज़ी , घमंड नेता सभी हारे ...😮😮
मस भैवली
दानवे साहेब , पंकजा ताईना शिकवा की पराभव कसा पचावा...
मुख्य मुद्यावर गोड बोलून डावलून मुद्दा रेडुन न्यायचा
खूपच हुषार टीम आहे
अभिनंदन
Saheb 15 lakh pathava plz 🙏
बाबासाहेबा बद्दल बोलू नका, तेव्हा कॉग्रेस मध्ये ही काही नेते सोडले तर सर्व मनुवादी होते, ओ साल दुसरा था, ए साल दुसरा है,ते नेते वेगळे होते, हे नेते वेगळे आहेत,
फक्त जरांगे पाटील जय शिवराय जय भीम 💙❤️
हा प्रश्न शरद पवारांनी सोडवला पाहिजे
पंकजा मुंडे ची मुलाकात घ्या
5:49 छान प्रश्न
Dada