होय पवार यांना CM म्हणून उद्धव ठाकरे नकोत. त्यांनी दोन महिलांना CM व Dy CM पदी हवे आहेत सुषमा अंधारे Dy CM व सुरेखा पुणेकर यांना CM करायचे आहें व सुप्रियाताई ना राष्ट्रपती करनेचे आहे
तेही त्यांच्या हयातीत. कारण त्यांच्या मागे महाराष्ट्र अस्तित्वात नसेल असे त्यांना वाटते. महाराष्ट्राचे पूर्ण वाटोळे करणे व ते प्रत्यक्षात पहायचं हे त्याच अंतिम स्वप्न आहे.
मोरचूद काकादा फक्त मानभावी, निरर्थक बकबक करणा-या, एकरी कोटीची वांगी पिकवणा-या, संसदपटू विकत घेतलेल्या, लवासातून कमाई करून लोकांची वाट लावणा-या लेकीसाठी धडपड चालू आहे. सत्तेसाठी हपापलेले असून ती गेल्यावर सैरभैर, वैफल्यग्रस्त झालेले असून त्यासाठी देवेंद्रजींना बदनाम करायचा ध्यास घेतलेला आहे
लोक माझे सांगाती या पुस्तकात काका पवार यांनी याबाबतची स्पष्ट भूमिका अस्पष्ट पणे मांडलीय काका पवार आयुष्यात ही उध्दव ला कधीच मुख्यमंत्री करायची चूक करणार नाही त😅😅
पवारांना विचारा तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण हवंय? ते बोलणार नाहीत, नेहमी प्रमांणे म्हणजे ते आपल्या हसण्याला समजतात तसे मिश्किल हसतील.उतर ओळखा बघू,म्हणजे नाव न घेता सुप्रिया😊
काय उबाठा घाबरले नाहीत म्हणता.घाबरले नसते तर काहीही बडबडत सुटले नसते. कामाचे तर बिलकूलच नाहीत.हे जनतेला कळत नाही का.विधानसभेत गेल्या दोन अडीच वर्षात केलेल्या युतीच्या कामाला जनता समर्थन देईल.
प्रमोद भाई अति उच्च नेते होते नितीन जी सर्वसमावेशक नेते आहेत मात्र देवेंद्रजी यांच्यावर ब्रह्मन टॅग आहे याचे कारण पहिल्या दोघांनीही कधीही मराठा नेत्यांना हाताला दोन हात केले नाहीत ही वस्तुस्थिती आहे
बरोबर आहे लोकशाहीत असच जगायच असत नाही तर आपल राजकारणातील अस्तित्व सपंत अस्ती. तेहा महविकास आघाडीचं उद्दिष्ट संपल सध्या झालं.आता उबाठा सिसेना संपली तरी काही हरकत नाही. टाकत कमी करणे सिहवसेनेची उद्दिष्ट साध्य झालं .
उद्धव ठाकरे यांना मसाप शरद पवार आणि इ काँग्रेस बरोबर गेल्याचा पश्चाताप होणार हे नक्की कारण माननीय बाळासाहेब यांनी कधीही शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता ते मुर्खा होते का याचा उद्धव जी यांनी विचार करायला पाहीजव hota
महाराष्ट्रासारख्या संत भूमीमध्ये मनोहर जोशी सारखे विलासराव देशमुख सारखे पृथ्वीराज चव्हाण बॅरिस्टर अंतुले अशोकराव चव्हाण स्वतः शरद पवार असे अनेक मुख्यमंत्री शांत संयमी आणि मितभाषी होते म्हणून आजही त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे जो काहीही बोलतो कसाही बोलतो घाण घाण बोलतो तोंडात सारख्या शिव्या घालतात असा मुख्यमंत्री शरद पवारांनी अनुभवला आहे याच कारणामुळे शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही
होय पवार यांना CM म्हणून उद्धव ठाकरे नकोत. त्यांनी दोन महिलांना CM व Dy CM पदी हवे आहेत सुषमा अंधारे Dy CM व सुरेखा पुणेकर यांना CM करायचे आहें व सुप्रियाताई ना राष्ट्रपती करनेचे आहे
पवारांना ऊबाठा नको, अजित दादा नको, देवेंद्र नको, पृथ्वीराज नको, त्यांना काहीही चांगले नको, फक्त वाटोळं करायचं आहे
तेही त्यांच्या हयातीत. कारण त्यांच्या मागे महाराष्ट्र अस्तित्वात नसेल असे त्यांना वाटते. महाराष्ट्राचे पूर्ण वाटोळे करणे व ते प्रत्यक्षात पहायचं हे त्याच अंतिम स्वप्न आहे.
मोरचूद काकादा फक्त मानभावी, निरर्थक बकबक करणा-या, एकरी कोटीची वांगी पिकवणा-या, संसदपटू विकत घेतलेल्या, लवासातून कमाई करून लोकांची वाट लावणा-या लेकीसाठी धडपड चालू आहे. सत्तेसाठी हपापलेले असून ती गेल्यावर सैरभैर, वैफल्यग्रस्त झालेले असून त्यासाठी देवेंद्रजींना बदनाम करायचा ध्यास घेतलेला आहे
Maal bharaicha aahe vakad tondya la
❤❤ 23:56 @@Beke-kg5li
PORT @@Beke-kg5li
ठाकरे याना बिजेपी ने घालवल नाही ते मुख्यमंत्री होणयासाठी गेले
अहो! एकुलती एक लाडकी लेक असताना, उ.बा.ठा. ना म.वि.आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनवायला काकांचे डोकं फिरलेय का?
नहाभकास आघाडी निवडून येणार नाही हे नक्की ते विकासाच्या विरूध्द आहेत
अहो साहेब उध्दव ठाकरे यांनीच पाहिले mva मध्ये गेले त्यांनी bjp ला साथ दिली नाही
आता आघाडीची सत्ता येत नाही question dose not arrise
लोक माझे सांगाती या पुस्तकात काका पवार यांनी याबाबतची स्पष्ट भूमिका अस्पष्ट पणे मांडलीय
काका पवार आयुष्यात ही उध्दव ला कधीच
मुख्यमंत्री करायची चूक करणार नाही त😅😅
वा खुप सुंदर जोशी सर नी आगदी सुंदर भाषेत विषय मांडले आगदी मनापासून छान माहिती दिली मनाला भाऊक करणारे होते
Right ,Joshi Sir
Hemant Joshi is a senior journalist and always a delight to listen to. Good to see him here and hear his comments on various issues.
पवारांना विचारा तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण हवंय?
ते बोलणार नाहीत, नेहमी प्रमांणे म्हणजे ते आपल्या हसण्याला समजतात तसे मिश्किल हसतील.उतर ओळखा बघू,म्हणजे नाव न घेता सुप्रिया😊
त्याचसाठी तर सगळी धडपड सुरू आहे
मुली साठीच चालू आहे सगळं हट्ट
Suresh Dhoult Patil Chlisgav
जोशींनी खुपच सुंदर आणि बारकाईने विश्लेषण केले.🙏
पण भाजप action तर घेताना दिसत नाही.उधव ठाकरे यांच्या वर.
काय उबाठा घाबरले नाहीत म्हणता.घाबरले नसते तर काहीही बडबडत सुटले नसते. कामाचे तर बिलकूलच नाहीत.हे जनतेला कळत नाही का.विधानसभेत गेल्या दोन अडीच वर्षात केलेल्या युतीच्या कामाला जनता समर्थन देईल.
Paksha. Ani karyakarta gulam samagun matdar sudha gulam banvave he prakrartila manavnar nahi.
किती साधा ऊपाय आहे....सळेना संपवा....?? सर्वच प्रश्न मिटतील
काकांनी मनोज जरागे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवावे.
Excellent commentary and deep views which is well balanced.
जोशी सर आपण फार सुस्पष्ट व व्यवस्थित विश्लेषण केले.
पवारांनी उद्धवला dead end ला आणून उभं केलंय 😂😂
या विश्लेषणाची एक टक्का देखील विश्वास ठेवता येत नाही.
लोकसभेला बघितलं की आपण .अजून काय पुरावा हवाय .
Khupach abhyasu vishletion sir.Thanks lot.
एकदम बरोबर
Except the Maratha caste factor, it’s only Muslims, who always are anti Hindus, are strength of Pawar
आता बंद खोलीत चर्चा होऊ शकत नाही हा मोठा प्रश्न आहे.
पवारांनांच काय , जनतेला सुद्धा नकोयत...
जनतेला पवार सुद्धा नकोयत.
Well studied analysis, very nicely explained
एक डाव भुताचा , एक हाडळीचा
जोशी साहेबांचा आवाज खूप च लहान आहे.
पवार चे गुणगान फार गातात
काही तरच बरळतात ,हे विश्लेषण वाटत नाही . पवार ईमान जपण्याची पराकाष्ठा दिसते.
नाही . पवार चा धूर्त पणा माहित आहे .
संजय राजाराम रावूत चे भविष्य सांगा साहेब😂
This Joshi is lying. BJP has not put any legal action against Uddhav
एका नेत्याना निवडून आली का पाऊस लागतो व दुसर्या नेत्याला बंद खोली लागते.नाहीतर हे उठाठेव करू शकत नाहीत.
Very good
पवार ही नकोत उद्धव ही नकोत त्यांचे बघलाबचे ही नकोत.
Best Mulakat
Thanks lots for showing Vikrani joshi Sir.
Regards
Ashok@pune
Pl increase volume of sound
उद्धव जी तुम्हाला शरद पवार कळले नाहीत हे तुमचे अपयश आहे आम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचे बिलकुल नाही आता तरी तुम्ही योग्य विचार करा
प्रमोद भाई अति उच्च नेते होते नितीन जी सर्वसमावेशक नेते आहेत मात्र देवेंद्रजी यांच्यावर ब्रह्मन टॅग आहे याचे कारण पहिल्या दोघांनीही कधीही मराठा नेत्यांना हाताला दोन हात केले नाहीत ही वस्तुस्थिती आहे
बरोबर आहे लोकशाहीत असच जगायच असत नाही तर आपल राजकारणातील अस्तित्व सपंत अस्ती. तेहा महविकास आघाडीचं उद्दिष्ट संपल सध्या झालं.आता उबाठा सिसेना संपली तरी काही हरकत नाही. टाकत कमी करणे सिहवसेनेची उद्दिष्ट साध्य झालं .
जोशींनी अतिशय शांत आणि संयत भाषेत योग्य विवेचन केले आहे.अभिनंदन.
आणि मरण्यापूर्वी त्यांनी ही इच्छा ठेवणे बिलकुल गैरसमज नाही माझ्या त्यांना शुभेछया आहेत
,vary nice
2019 मध्ये पवारांची मजबूरी होती पण पुढे असणार नाही
Jabardast Interview
पवारांनी शिवसेनेला उबाटा गट मविआ मध्ये घेऊन महायुतीची शक्ती कमी केले आता उद्धव चे काम संपले आहे मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होणार संजु बस ओरडत
शरद पवार नमः
Khoop Chaan Mahit dar Video
बोगस, रटाळ अर्थ हिन चर्चा!
मनसे , mim, स पा, बसपा, हे ही उभे राहतील, मुस्लिम उमेदवार उभे राहणार त्याचा विचार नाही!
पवार पाळीव पत्रकारिता!
🎉
शरदपवार.हे.स्वात.घरचे लोक. आमदार. खासदार. करनार. फक्त. महाराष्ट्र. वाटोळे. करणारा.माणूस. आहे
पूर्ण गैरसमज निर्माण करणेसाठीची विचारांची माडणी.
उद्धव ठाकरे पेक्षा सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदासाठी एकदम योग्य आहेत.आजारी आणि घर बश्याना कोण हे पद परत देईल. बराबरचे नेते व जनता वेडी नाही...
पवाराना सुप्रिया सुळे शिवाय कोणीही नकोय
मला हे विश्लेषण वाटत नाही
आता उद्धव ठाकरे ह्यांचे पुन्हा मुख्य मंत्री होणे,ही अश्यक बाब आहे.स्वप्न पहायला हरकत नाही.
उद्धव ठाकरे यांना मसाप शरद पवार आणि इ काँग्रेस बरोबर गेल्याचा पश्चाताप होणार हे नक्की कारण माननीय बाळासाहेब यांनी कधीही शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता ते मुर्खा होते का याचा उद्धव जी यांनी विचार करायला पाहीजव hota
बिलकुल analyser वाटत नाहीत.
Ardha Satya vatataya:
पवारांना ठाकरे पाहीजेत पण बिन धारेची तलवार ढाल म्हणून
महाराष्ट्र राज्य हे देशात हस निर्माण करतील
माननीय देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा खूप संयमी शांत आणि मितभाषी आहे म्हणून शरद पवार त्यांचा आदर करतात त्यांना शत्रू मानत नाहीत
*सहानुभूति my foot* ❗*🇮🇳भारतीय लोकसभा,२०२४ _`एक पक्ष=२४१`* आणि १३पक्ष=२३२❗(कुणाला *♥जनादेश*⁉️)🇮🇳✅🙂...किसका अहंकार चरमपर,किसकी हार ⁉️☹️ ...सारे 'एक्झिट पोल' की स्थिति उलट-पलट कर देखिए ...फिर बोलिए कि क्या "काँगि ४-५जून'२४को चूप रहती"?! 😡☹️
बरेचसे विसलेशन चुकीचे वाटते, हिंदुत्व हे महाराष्ट्रातून कमी झाले तर मुसलीम राष्ट्रकुल बनेल
Suresh Dhoult Patil Chlisgav
महाराष्ट्रासारख्या संत भूमीमध्ये मनोहर जोशी सारखे विलासराव देशमुख सारखे पृथ्वीराज चव्हाण बॅरिस्टर अंतुले अशोकराव चव्हाण स्वतः शरद पवार असे अनेक मुख्यमंत्री शांत संयमी आणि मितभाषी होते म्हणून आजही त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे जो काहीही बोलतो कसाही बोलतो घाण घाण बोलतो तोंडात सारख्या शिव्या घालतात असा मुख्यमंत्री शरद पवारांनी अनुभवला आहे याच कारणामुळे शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही
सरळ आहे त्यांना सुप्रिया ताई यांना सी म बनवायचे आहे
नीरस विवेचन
हा माणूस उध्दव ठाकरे पवारांचा पुजारी दिसतो
नेहमी उड्या मारनारे कधीच कोणाचे होत नाही,.
यातून एक वेगळा विषय जनतेत पसरवत आहात का?
खुपच छान पण शरद पवारा़नी आता तरी निवृत होणे गरजेचे आहे
Joshi sir ani khup changal rajkaran sangitl tnx sir
भुजबल कुठेही राहीले किंवा कुठेही गेले तरी महाराष्ट्राचा राजकारणात काडीचा ही फरक पडणार नाही। भुजबल नगन्य नेते आहेत।
बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री व्हावेत
कोण पवार ?
सगळ्यात वरचढ देवेंद्र फडणवीस आहे . बाकी तुमची बडबड नको
छगन लगन कर.तो फायदा असेल तीथं लग्नाला उभा असतो.
ही व्यकी फार काही हुशार आहे असे दाखवतोय फ्कत टाईम पास आहे 😂
सू प्रियाला cm करायचं आहॆ
जर शिंदे पावराणा भेटले असतील तर त्यांचं करियर संपेल
अभ्यासपूर्वक बोलणे
या तुम्ही आलेल्या प्रवक्त्याचा विचारास सहमत नाही याचा विचार वेगळी कडे वळतात
हा जोशी शरद पवार यांचा माणूस आहे हे जोशी यांच्या बोलण्या तुन जाणवत आहे असो.....
Facebook live मुख्यमंत्री नको😢😢😢😢
खूप छान विश्लेषण...
जरा संयुक्तिक बोलणारे आणा हो आपल्या च्यानेलवर.
Ubatha already संपले आहेत
Nothing digestible
जोशी दलीत,वफ बोंड, मुस्लिम महा विकास आघाडी यांना मतदान करणार नाही.हे राजकारणी सर्व भ्रष्ट आहेत.त्यामुळे मतदार तीसरा पर्याय देतील.
😂😂😂
Joshi tumhi bhavishya changle sangta...
ठाकरे घाबरत नही कारण जनता पाठीशी शंभर टक्केआहे
काय बोलत आहेत, काही समजत का?
दोघेही कन्फ्युज आहेत.
उध्दव, शिंदे, देवेंद्र, भुजबळ हे सगळे येवढे अज्ञानी आहेत पवार यांच्या पेक्षा?
एवढा हळू बोलतोय...😮😮😮
किती मिळालेत हो
उ बा ठा संपल्यात जमा 😂😂
Joshi saheb aaj vegale
Pane vykta hot ahet
मस्त ,=कारवार karnataka
Only gossip.