सगळ्यात आधी मुलीच्या भावाला आणि आई वडिलांना अटक करा कारण आपली मुलगी, बहिण एवढ सांगतेय त्रास होतोय म्हणून तरी पण ते तिला सासरी पाठवतात, हे चुकीच आहे तिला काही दिवस माहेरात ठेवून परिस्थितीत हाताळायला पाहिजे होती
आधी लग्न होईपर्यंत काही नको म्हणत आणि नंतर तुझे आई वडीलांना काही दिल नाही म्हणून तिला त्रास करतेत माझे पण दिदीची मुलीला आसाच त्रासा आहे म्हणून एक वर्ष झाले ति आईकडं आणि आणि तिच बाळा पण आहे पुर्ण 5 वर्ष झाले
यातील सगळ्यांच्या वर कारवाही झाली पाहिजे, पोलिसांस कट सगळ्यांवर कारवाही करा.
जर त्रास होता असेलतर सरळ सोड पत्र दयायच
सगळ्यात आधी मुलीच्या भावाला आणि आई वडिलांना अटक करा कारण आपली मुलगी, बहिण एवढ सांगतेय त्रास होतोय म्हणून तरी पण ते तिला सासरी पाठवतात, हे चुकीच आहे तिला काही दिवस माहेरात ठेवून परिस्थितीत हाताळायला पाहिजे होती
कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात लाचखोर पोलिस गारगोटी पोलीस आहेत.
गारगोटी पोलिस लाचखोर नाहीत...पूर्ण माहिती घ्या...
आधी लग्न होईपर्यंत काही नको म्हणत आणि नंतर तुझे आई वडीलांना काही दिल नाही म्हणून तिला त्रास करतेत माझे पण दिदीची मुलीला आसाच त्रासा आहे म्हणून एक वर्ष झाले ति आईकडं आणि आणि तिच बाळा पण आहे पुर्ण 5 वर्ष झाले
नवऱ्याला चोपा ....दिदीची पण चूक असू शकते जास्त तानु नका म्हणून समज द्या
😢😢😢
पालकमंत्री तुमच्या तालुक्याच्या आहेत त्यांना प्रश्न विचारा
मुलीला सासु सासरे त्रास देत होते.भुदरगड तालुक्यातील नेता हा पोलीस अधिकारी यांच्या वर दबाव टाकून प्रकरण दाबायचा प्रयत्न करत आहेत
Aho ethe sagla deun pn trass detat pn konachya muli cha jiv tri ghu nka