Raj Thackeray यांची MNS Mahayuti मध्ये येईल का? | खरच मनसे यंदा सत्तेचा भाग होईल का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 54

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 2 หลายเดือนก่อน +26

    राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🙏

  • @SomanathNaykodi
    @SomanathNaykodi 2 หลายเดือนก่อน +23

    नक्कीच मनसे यंदा सत्तेत सहभागी असणार म्हणजे असणार 🎉🎉🎉

  • @sanjaykarpe1541
    @sanjaykarpe1541 2 หลายเดือนก่อน +18

    होय

  • @gawadesachin1722
    @gawadesachin1722 2 หลายเดือนก่อน +26

    हो नक्कीच 🚩

  • @Akashkumbhar1998
    @Akashkumbhar1998 2 หลายเดือนก่อน +21

    Nakki asela

  • @vishalgore8
    @vishalgore8 2 หลายเดือนก่อน +1

    Nakki🎉

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 2 หลายเดือนก่อน +16

    MNS🚩

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 2 หลายเดือนก่อน +16

    Raj Saheb ❤️

  • @esport834
    @esport834 2 หลายเดือนก่อน +5

    नक्कीच

  • @maheshshirke6208
    @maheshshirke6208 2 หลายเดือนก่อน +31

    नक्की च 2009 पैक्षा जास्त आमदार घेऊन येणार

  • @arunkirve7980
    @arunkirve7980 2 หลายเดือนก่อน +19

    100% मनसे मनसे

  • @babasoalekar9252
    @babasoalekar9252 2 หลายเดือนก่อน +12

    💯

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 2 หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र जय मनसे ओन्ली राजसाहेब

  • @omiraje
    @omiraje 2 หลายเดือนก่อน +9

    Excellent विश्लेषण 👏🏻👌🏻👌🏻

  • @AshokRale
    @AshokRale 2 หลายเดือนก่อน +6

    नक्कीच मनसे सत्तेत येणार 🚩🚩❤️👍

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 2 หลายเดือนก่อน +10

    खूप जोरात आहे

  • @yogeshkugaonkar8882
    @yogeshkugaonkar8882 2 หลายเดือนก่อน +6

    Yes

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 2 หลายเดือนก่อน +31

    मनसे सत्तेत येणारच 100%

  • @Writerdarshan
    @Writerdarshan 2 หลายเดือนก่อน +4

    Yenar

  • @KrushnaWani-m9g
    @KrushnaWani-m9g 2 หลายเดือนก่อน +5

    होय नक्की सत्य देणारा साहेब साहेब सत्तेत आल्यावर प्रत्येक मराठी मुलांना आणि सर्व बेरोजगार मुलांना नोकरी व्यवसायात पुढे जाता येईल

  • @सुंदरकोकणस्वर्गकोकण
    @सुंदरकोकणस्वर्गकोकण 2 หลายเดือนก่อน +14

    महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं
    आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया🙏

  • @akashYadav-sw9fi
    @akashYadav-sw9fi 2 หลายเดือนก่อน +5

    Only mns❤️❤️

  • @dilipredkar2365
    @dilipredkar2365 2 หลายเดือนก่อน +9

    नककीच 22ते 25 आमदारासहीत सत्तेत असणार

  • @rahulanose1692
    @rahulanose1692 2 หลายเดือนก่อน +8

    शंभर आमदार निवडून येतील ओन्ली राज साहेब ठाकरे

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 2 หลายเดือนก่อน +9

    देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. 🙏

  • @sarangdharlahamge6143
    @sarangdharlahamge6143 2 หลายเดือนก่อน +7

    यंदा महाराष्ट्रात राज साहे बाच मार्गदर्शन पाहीजेच

  • @samruddhimahadik3302
    @samruddhimahadik3302 2 หลายเดือนก่อน +4

    हो नक्की

  • @siddeshjadhav9700
    @siddeshjadhav9700 2 หลายเดือนก่อน +4

    मनसे ❤

  • @travelerdancer5137
    @travelerdancer5137 2 หลายเดือนก่อน +3

    Raj Thackeray kingmaker ❤

  • @RashmiMalkar-w7k
    @RashmiMalkar-w7k 2 หลายเดือนก่อน

    नक्कीच मनसे सतेत सहभागी असणार म्हणजे असणार🎉🎉🎉🎉❤🚩

  • @hemantphale733
    @hemantphale733 2 หลายเดือนก่อน +12

    100% येणारच

  • @pandurangpuri6336
    @pandurangpuri6336 2 หลายเดือนก่อน

    khoop chaan❤

  • @pramodshirwadkar9220
    @pramodshirwadkar9220 2 หลายเดือนก่อน +2

    मनसे सत्तेत येणार

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog 2 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @vinayaktandale9378
    @vinayaktandale9378 2 หลายเดือนก่อน +2

    Jai manse 100%

  • @vijaypitale7467
    @vijaypitale7467 2 หลายเดือนก่อน +2

    युक्ति आघाडीचा भरोसा नाही जनतेला गृहित धरून कधी महाविकास तर कधी महायुती असे हे फिरतात.परतु मदत मनसेची घेतात.व नंतर विसरुन जातात.तरी आघाडी न बघता लोकांनी करोडपती ना मत न देता नवीन कामं करणाऱ्याना मत द्यावे जेणेकरून तुमचं मत फुकट जाणार नाही.

  • @MrSushantg10
    @MrSushantg10 2 หลายเดือนก่อน

    हो.. मनसे नक्की म्हणजे नक्कीच सत्तेचा भाग असणारच आहे...नवनिर्माण घडणार...आता फक्त राज साहेब ठाकरेच पाहिजे....

  • @RajVinherkar
    @RajVinherkar 2 หลายเดือนก่อน

    Mns Rowdy

  • @SachinNagap
    @SachinNagap 2 หลายเดือนก่อน

    आमचा विश्वास आहे 20 सीट येईल बघू आता 23 तारिक

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 2 หลายเดือนก่อน

    स्वबळावर + अपक्ष

  • @AkkiShah-s5v
    @AkkiShah-s5v 2 หลายเดือนก่อน

    Kahi 1-2 negative comment pan ahet tyanna fakt itkech sangaiche ki jyanna tumhi vote deta te kona sobat ahet te sanga ??

  • @sachinRc9892
    @sachinRc9892 2 หลายเดือนก่อน +1

    Mansela mat denyapeksha bhajap la mat deu

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 หลายเดือนก่อน +1

    tula mns paise milalr tewadech bol

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 2 หลายเดือนก่อน

    मनसे येऊ शकत नाही.भाजपची बी टिम

    • @vinodbhise5749
      @vinodbhise5749 2 หลายเดือนก่อน +8

      बाकीच्यांनी सी टी एम झाले तर चालते पण मनसे बी टीम झाली तर सर्वांना त्रास होतो मनसेने फक्त बाहेरूनच काम करायची अडचणी सोडवायच्या

    • @vinodbhise5749
      @vinodbhise5749 2 หลายเดือนก่อน +6

      बाकीच्यांनी बी टीम सी टीम डी टीम झाले तर चालते

    • @सुंदरकोकणस्वर्गकोकण
      @सुंदरकोकणस्वर्गकोकण 2 หลายเดือนก่อน +6

      महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं
      आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया🙏

    • @surajpawar-8729
      @surajpawar-8729 2 หลายเดือนก่อน +1

      @supriya बोलो दिलसे मनसे ❤️

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 2 หลายเดือนก่อน

      Mag khangress chya mandivar basle ahet te tar bilkul nakoch

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f 2 หลายเดือนก่อน +6

    ह्यावेळी जनतेचे पण कर्तव्य आहे एक प्रामाणिक स्वच्छ प्रतिमेच्या पक्षास एक संधी दिली पाहिजे.

  • @SandeshDate-p1g
    @SandeshDate-p1g 2 หลายเดือนก่อน

    अजिबात नाही

  • @shubh3065
    @shubh3065 2 หลายเดือนก่อน +1

    💯

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 2 หลายเดือนก่อน +7

    राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. 🙏