Gopichand Padalkar Speech | सांगलीतील मेळाव्यातून पडळकरांचा इशारा | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
- #gopichandpadalkar #obcreservation #manojjarange
भाजप आमदार आणि ओबीसी नेते गोपीचंद पडळकर सांगलीतील ओबीसी मेळ्याव्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी कोणतीही किंमत मोजू असं विधान करत मनोज जरांगेंना आव्हान दिलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
बहुजन च वाघ..००७..गोपीचंद पडळकर साहेब..✌️✊✊
आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी का भांडत नाहित हे नेते
धनगर म्हणजे ओबीसी
तु पडळकर साहेबांचे विडिओ बघत जा
पडळकर साहेब आपल्या महायुती सरकारनेच हे कुणबी दाखले दिले
याची चिड म्हणून आपण राजीनामा द्यावा आम्ही तुमच्या सोबत आसु
तू गावात बोलत नाही पडळकर साहेब लाईव्ह बोलतात 🙏🙏🙏
@@ramharigore7500 @Rock-star143
पडळकर का बोलतेत एव्हढं न कळ्यासारखं नादन तर नाहीत लोक. नसेल कळत तर सांगतो कितीही वेळा डिपॉजिट जप्त झाले तरी तरी आपला मालक आपल्याला आमदार करतोय त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे ह्याच देण घेणं नाही मालक काय म्हणतोय हें महत्वाचं कारण जनतेतून निवडून येयचंय कोणाला.
@@Rock-star143chtya
स्टेज वरील सर्व नेत्यांनी ओबीसीचा पक्ष काढून विधानसभा लढवावी... मराठा आणि ब्राह्मणांच्या पक्षावर आमदार खासदार होऊन त्यांच्या ताटात हागणं बंद करा... स्वाभिमानाने जगा.. देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाले... आणि आरक्षण मिळून 40 वर्ष झाले अजून किती दिवस लागतील प्रवाहात यायला??
आर bjp ची backbone obc आहे marathata नाही.
... मग बीजेपी ने २८८ पैकी २०० जागी तरी OBC चे उमेदवार उभे करायला हवेत@@__Maharashtra__shasan
मग आहे का गांडीत दम ओबीसी पक्ष म्हणून घ्यायला @@__Maharashtra__shasan
@@kordaent8322 प्रधानमंत्री obc चा आहे.आणि राहील 200 जागा लाडवयाच्या तर यंदा bjp aso वां कोंतहीत पक्ष obc maratha उमेदवाराला मतदान देणार नाही.
@@__Maharashtra__shasanम्हणूनच bjp ची वाट लागली लोकसभेला हा हा हा
आमच्या OBC बहुजनांसाठी 2009 पासुन लढा देणारा नेता पङळकर शेठ...गोपी शेठ चा फोन 24 तास चालु असतो..लगेच मदतीला धाऊन येतात...परवाच एका सावकाराला जत तालुक्यातला फोन केलता...त्याने कर्जच माफ करुन टाकले
कर्ज घेतले कशाला होते re बाबा.
Chate Tu nahi gheta ka😅
@@dattaraobachate9144 परतफेड केली होती तरी पण व्याज आकारत होता...गरीब कुंटब होते....शेठ ने सावकाराला फोन केला सावकार एतका भेला की वरचे आकारलेले पैसे मागारी दिले
जरांगे विचाराचे मराठा (झुंडशाहीचे प्रतीक ) तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
घ्या लिहुन ...
😀
हा फडवणीचा गुलाम आहे हा ओबीसीचा माणूस नाही
भाजपला अनुकूल भूमिकाच हा घेतो स्वतःचा अस्तित्व निर्माण करत नाही यांना जर खरच धनगर समाजाला पुढे न्यायचं असेल तर यांनी जाणकाराच्या पाठीमागे का उभा राहत नाहीत
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पडळकर यांनी भाजप सोबत जावून आरक्षण आणले का
हो
@@ankushlengare2094😊
😊
...
Ho
फेसबुक फ नाही फफफफफफफफ
@@raghunathdapke8886 अरे झाट्या एक आमदाराचं काम नाही आरक्षण मिळवण्याचं मराठा समाजाचे 115 आमदार असून सुद्धा आरक्षण मिळाला नाही प्रयत्न चालू आहेत गोपीचंद पडळकर ते धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी
एसटी संपात पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी काय केले तर फक्त राजकारण केले
जरांगे ने आताच्या लोकसभेमध्ये काय केलं ज्यांनी आरक्षण दिलं नाही इतके दिवस चार बाऱ्या मुख्यमंत्री राहून त्याचच वाजवलं
@@chetangiram6664🍉🧐
@@chetangiram6664bhau mg aamhi kunbi ksky zalo khandesh wale te sang 😅
@@chetangiram6664भाऊ अन्न खाऊन बोलत जा विनंती करतो. कारण 2014 ला शरद पवार चा पक्ष जो पडला ना त्यावेळेस आरक्षण न देणे हेच कारण होते तुझ्या माहितीस्तव सांगतो. मग 10 वर्षात भाजपने काय उपटले? भाजप तर 2014 ला प्रचारसभेत मराठ्यांना आरक्षण आम्हीच देणार म्हणत होते त्याचे काय झाले याची सविस्तर माहिती घे. चार वेळा मुख्यमंत्री असणार्याने असे मराठ्यांना चुतिया मध्ये काढले नाही की सत्ता द्या आरक्षण देतो म्हणून. आज सुद्धा म्हणत नाहीत मविआ वाले सत्ता द्या आरक्षण देतो.
@@ravindrachavan3813 एक सर्वसामान्य गरीबाचा मुलगा विधान परिषदेवर गेला तुझं काय दुखत का आम्हा ओबीसीला अभिमान आहे गोपीचंद पडळकर साहेबांचा
पडळकर फक्त धनगर समाजाचे आरक्षणच काय झालं भाजपची सुपारी घेतली आहे
❤ho
MLA भेटले ना
Mngalsutra chor😂😂
परत आता...नवीन नाटक सुरू झाल वाटत😂
मन्या काय करतोय मग रोज उठून.
😂 तुमचं काय आहे जागरण गोंधळ 😂
मन्या करतो आहे खर नाटक
श्रीमंत ओबीसी गरीब गरजू ओबीसींना वेड्यात काढत आहेत
मन्या नाही गावठी मिथून
.किती ही तुम्ही एकत्र येऊन आमचं काही वाकड होणार नाही..एक मराठा लाख मराठा
बिल्कुल सर्व समाज आपल्या पाठीशी आहे जय मल्हार जय मल्हार जय ओबीसी जय भीम
ओबीसी वाले कधीपासून भीमटे झाले आहेत.
,कुणाची पिलावळ आहे हे जनता जाणून आहे.
पंताच
जरांगे कोणाची पिलावळ आहे ते माहिती आहे. 😊😊😊😊😊😅😅
@@arvindpayghan2647 सत्ताधाऱ्यांची पिलावळ नाही हे सिद्ध करण्यासाठी सत्तेतून बाहेर पडून लढायला हवं होत. एका बाजूला मंत्री पद आणि समाजासाठी लढण्याचं नाटक करत आहेत.
हिंमत होती तर आठ महिन्यापूर्वी सत्तेतून बाहेर पडून मेळावे घ्यायला पाहिजे होते. लोकांना मूर्ख बनवत आहे भुजबळ आणि गँग.
अनाजी पंत🎉
जरांगे कोणाचा पोपट आहे हे त्याच्या पिलावळाना सोडून सर्वांना माहिती आहे ...
बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब आमचा तुम्हाला सपोर्ट आहे
जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
घ्या लिहुन ...
😀
😂😂😂😂😅😅😅
😮
😂😂😂
007 king
जय ओबीसी जय संविधान
एकच पर्व ओबीसी सर्व
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
हवा युद्ध
100%👍🏻 म्हणून आपण एकत्र येऊ या आता वेळ आली आहे 🙏🏻
😂
ते धनगर समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवे की आदिवासी मधून तेवढं ते बिरोबाची शपथ घेणाऱ्या सुपरिबहहदरला विचारून या
आरक्षणाच काय ते बोला 2014 पहिली मंत्री मंडळाची बैठक अणि बिरोबाची शपथ आठवतेय का
ऐकदम बरोबर
हवा मी तुम्हाला जातीवादी कधीच म्हणलं नाही तुम्ही फक्त भाजप वादी आहेत😅😅😊😊
जरांगे विचाराचे मराठा (झुंडशाहीचे प्रतीक ) तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
घ्या लिहुन ...
😀
तुम्हाला फक्त आरक्षणाच गांजर दाखऊन तुतारी निवडून आणण्याचा प्रयत्न.😂😂😂
@@uddhavkangule1992लुटारु पेक्षा तुतारी च बरी
@@uddhavkangule1992भावा यांना आता नाही कळणार 🤣🤣🤣
माह जोती चा फायदा झाल ४५० कोटी दिले त्याच्यात दुसऱ्या कुंभार सुतार लोहार सोनार वडार बेरड रामोशी कोळी व्हलार वासुदेव बहुरूपी . वंजारी . बंजारी . असे ३८० जाती ओबीसी मध्ये असून कुठ काय .
मिळतय . गोपीचंद जी हे सर्व फक्त माळी समाज लाटात आहे . कुनाला फसवता तुम्ही ४८० कोटी दिले म्हणून
ओबीसी जागरूक करा 😂😂
सहमत आहे विजयजी
हेच खरे आहे
अरे भावा तूच म्हणला होता धनगर बांधवांना एसटी मधून आरक्षण देऊ त्याचं काय झालं
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब जय मल्हार जय अहिल्या
पडळकर चे राजकारणातले शेवटचे दिवस बघा 😂
तु पण बघ तुझा बाप गोपीचंद पडळकर साहेब आहेत
Yes
एसटी संपात काय झालं ते सांगा
अरे तुम्हीच आमचं 16% खाता आणि आम्हाला तुम्ही टिकते ठीक नाही हे शिकवता काय तू किती छान आहेस पडळकर आम्हाला माहिती आहे
तुला कुणी दिल होत
संविधान वाच आधी. अडाणी मिथुन च्या नांदी लागून काही पण बोलू नकोस. 😊😊😊😅😅😅
@@arvindpayghan2647यडझव्या तु वाच आधी
अरे मित्रा तुमच्या बापजाद्यायन खूप लुटलं गरीब लोकांना आरक्षण असून पण तुम्ही फायदा होऊ देत नाही 🙏🙏🙏🙏
@@arvindpayghan2647 त्या गोष्टीच ज्ञान असत तर लोक मिथुन च्या नादी nagali nasatu
काय होइल ते होइल बघु विधानसभेला दाखवून देऊ लोकसभेत दिसलं असेल
आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार जय भीम हर हर महादेव 🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩
Very good
धन्यवाद 🙏
छान भाषण केलं
तु राजकारण करतोस सगळे समजतात
पडळकर साहेब ठासुन भाषण केलं धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Barobar
धनगर आरक्षणावर बोल...... आम्हाला धनगर आरक्षण महत्त्वाचं आहे
अरे गोपी तुला आम्हीच सपोर्ट केला होता, पण तू जेव्हा मराठा आरक्षणाला विरोध केलास तेव्हा पासून आमच्या नजरेतून उतरलास, आता तू उभा राहून दाखव तु 0पडणार म्हणजे पडणार
एकच छंद गोपीचंद ❤❤
आमचा नेता लाई पावरफुल❤❤❤❤
😅😅😂😂
@एक_कण_सुखाचा aata patcha darvaja pan band honar😂😂😂😂😅😅😅😅
@@A_Movement_Of_Happinessतुमच्यासारखे. जातीवादे निवडून देऊ शकत नाहीत
15.25 mdhe he padalkar ji Yojana mhnat ahe ti yojana konti ahe? Koni sangel ka
कायद्यात टिकत नाही तर मग तुम्ही का परेशान आहात.. आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही.एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
बिरोबाची शपथ घेणारा नेता
Are ha tr Devacha sudha zala nahi to samanyacha kay honar😂😂
सगळा ओबीसी समाज ओबीसी नेत्यानं सोबत आहे
बिरोबाची शपथ😂😂😂😂😂
A truly powerful and thought provoking speech by Gopichandji.
Looking forward to a great political future for him.
हा पडळकर म्हणाला होता ST मधून धनगर आरक्षण मिळाले नाही तर त्याची आई किंवा बाप BJp किंवा इतर पक्षातून निवडणूकित उभे राहिले तरी मत देऊ नका आहे का आठवण नीच माणसा
मग तुम्ही कधी दिले आम्ही पडळकर साहेबांचं विरोधक आहोत त्यांनी bjp ला मतदान देऊ नका म्हणले म्हणून आम्ही त्यांना मतदान देणार
@@Advcate1 khayache dat vegale dakhvaych vegalle
rss ने सांभाळलं आहे ह्याला..
Tu dily ka oot
बिरोबाची शपथ😂😂😊
मागचे दराने आमदार सोडले त्ये anaji पंत यांनी
पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देणार होते काय झाले ते सांगा आपल आगोदर बघा नंतर दुसऱ्यांवर बोला
जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
घ्या लिहुन ...
😀
किंमत मोजावी लागते आता ही भाषा वापरत आहेत इतका दिवस झोपले होते का आता 2 महिन्यात विधान सभा आहे म्हणून बोलत आहेत एक मेकात भांडण करत बसण्या आदी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे रहा गोरगरीब मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना न्याय फक्त आणि फक्त तेच देऊ शकतात
जय ओबीसी ❤
अहो दादा तुम्ही धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळाले पाहिजे असे म्हणत होते. मग आता OBC चे गोळवे कशाला गाता धनगर समाजाला ST मध्ये कधी आरक्षण मिळवून देणार हे सांगा म्हणजे समाजाला जरा बरे वाटेल
100%बरोबर..
👌👌👌
धन्यवाद सर
Obc चा मुख्यमंत्री झाला पाहिजे
मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळू नये त्यासाठी तमाम ओबीसी नेत्यांनि जलसमाधी घ्यावी मुंबई ला 😢😂
सगे सोयरे भेटावे म्हणून बारामतीच्या पोपटाने सरकारचा निषेध म्हणून तोंडाला काळं फासून महाराष्ट्रात फिरावं ते पणं dj लावून अन् गुलाल उधळून 😂😂😅😅
जय ओ बे सी
एका माळीचे मणी आहेत सारे मतदान वेळी आठवण येते समाजाची
ज्या दिवशी बीजेपी सोडून बोलाल तेव्हाच विश्वास बसेल नाही टर फ़क्त समाजाची दिशाभूल करीत आहात धनग़र समाजाचे आरक्षना चे काय झाले? ते सांगा तुम्हाला NT मधून मिळते तर ST चे आरक्षण का मिवून देऊ शकले नाही फ़क्त निवडणूक आली की तुम्हाला समाजाची व आरक्षणची आठवण येते फ़क्त दिशाभूल करने आपले काम आहे
बरोबर आहे साहेब
साहेब अभिनंदन 🌹.
OBC मधूनच घेणार..एक मराठा लाख मराठा.. येत्या काही दिवसांत जय शिवराय जय शंभुराजे
गोपीचंद पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुमहारे साथ है 🎉
हे नाटक बंद कर सगळ्या जनतेला माहिती आहे निवडणूक जवळ आली म्हणून
Great padalkar saheb
ति तर आता किंमत मोजावी लागनारच हे लक्षात ठेवा जय शिवराय
मेळावा यशस्वी झाला👍
😂😂😂😅😅😅😅
घंटा
या मेळाव्याला जेवढे लोक आहेत
तितके तर आमच्या पाटलांच्या रॅली मध्ये पाणी वाटायला आसतात 😂😂
काय म्हणे मेळावा यशस्वी झाला
😂
सर्व समाजाला सगळ कळतय .कोण समाजकारण करतय आणि कोण राजकारण..
पडळकर साहेब विधानसभेला उभे रहा निकाला आल्यावर पश्चाताप कशाला
Tu aahes konacha he tari sang ugi pad miltay mhanun tuzya aaila gahan theu nako
@@rushikeshshinde3684 bosadichya shivi ka deto may bapane nit bolayala shikwal nahi ka
डिपोजित जप्त होणार याच शुन्य औकात 😂😂
तुमच्या हलकट राजकारणामुळे शिक्षक भरती प्रक्रिया मधील 3हजार जागा गोठलेल्या गेल्या.ज्यामुळे सर्व समाजाच्या 3हजार कुटुंबातील मुलांचे तुम्ही वाटोळे केले.
Very Good Padalkar saheb...! Pratyek shabd barobar....
साहेब अटके येईल, धनगर आरक्षणाचं काय झालं ते एकदाच सांगा.
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा 🙏❤️ गोपीचंद पडळकर
@@Ratanpatil55 हो deposit जप्त झाले होते राजाचे आणि मंगळसूत्र वेगळे
@@Ratanpatil55 deposit जप्त झाले होते राजाचे , आणि मंगळसूत्र वेगळे हा हा हा
@@patil8974 जातीवादी किडा लागला वळ वळ करायला हेच कारण आहे तुमच तुम्हाला वाटते है कधीच आमदार खासदार नाही झाले पाहिजे
मांजर 🐱🐈 आहे हा वाघ कसला हा
मनोज जरांगे पाटील निष्ठावंत आहेत त्यांच्या आंदोलनामुळे शासनाने शोधलेल्या नोंदी पुरावे नुसार कुणबी म्हणून आरक्षण शासन देत आहे व १९६७ पासून वंचित राहीलेल्या समाजाला न्याय मिळत आहे...
व्वा व्वा! पडळकर साहेब.
Jay Ho Saheb
करा की obc उमेदवार बघू तुम्ही 50 आहोत की आमी 60 आहोत
50madhe suddha aaple 25aahet khandesh madhe 90 takke maratha obc madhe aahe
एकच छंद गोपीचंद जय मल्हार ❤
तुमचं आरक्षांच काय झालं ते बोला शेट आधी..... मग आमच्या आरक्षणावर बोल.... दुसरं सगे सोयरे आरक्षण टिकणार नाही मग कोर्ट पाहीन काय करायच तू कशाला रोड वरती बोंबलतोस
धनगर समाजाच उगवतं नेतृत्व धनगराचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब 🔥
मनोज जरांगे यांची मागणी शंभर टक्के रास्त आहे त्यांना सर्वांनी पाठिंबा दयायला हवा. यातच सर्व समाजाचे महाराष्ट्राचे आणि देशाचे हित आहे.
काय समाजाचे हित आहे ते सांगा आम्हाला ही कळू द्या भाऊ,
समाजाच काय हित आहे, महाराष्ट्राच, देशाच काय हित आहे ते आम्हालाही कळू दे भाऊ
Nice speech padlkar saheb
ओबीसी समाज तुमचे उपकार विसरणार नाही.... धन्यवाद ओबीसी समाजाची बाजू मांडल्या बद्दल
एकच धंद गोपिचंद
छंद
N T चे आरक्षण कोण खात आहे संपूर्ण N T समूहाला एक वेळा हिशोब ध्या
भुजबळ साहेब, पडळकर साहेब ओबीसींचा पक्ष काढला पाहिजे
Right ❤❤😅😅😅😂😂😂
Right
लोक किती आहेत ह्या मेळाव्याला. लोकांमध्ये तुमची किती किमंत आहे हे जाणून बोला.
जय मल्हार गोपी शेट
महाराष्ट्राला लाभलेला सगळ्यात असंस्कृत राजकारणी... पडळकर
शरद पवार अशोक चव्हाण एकनाथ शिंदे अजीत पवार नारायण राणे यांबद्दल काय बोलणार कारण हे सर्व समाजाचे मते घेऊन सत्तेत होते....पङळकर आजुन मंत्री पण नाहीत
Only Gopichand 👍
प्रस्थापित म्हणता पडळकर साहेब आणि शेवटी तुम्ही त्यांना साथ देता त्यामुळे प्रस्थापितांना अगोदर तुम्ही त्यांची साथ सोडा बाकी तुम्ही चळवळीचे माणूस आहात जय मल्हार जय भीम
दुसऱ्याला आरक्षण मिळू नये म्हणून आंदोलन करणारे
तुम्ही घ्या आमच्या मध्ये कुठं
आम्हाला 1इंच पण जमीन नाही म्हणून आजपर्यंत कुठे रडलोय आम्ही...??? याच उत्तर मराठा लोकांनी द्यावे...... कस्ट करून आम्ही जगतोय आणि मुलांना शिक्षण देतोय 👍🏻.... आरक्षण चा फायदा नाही घेत आणि आमची मुलं पण.... ओपन च मेरिट मारतात कुठे पण भरती ला 👍🏻👍🏻
@@krishnatsutar7364कोण म्हणलं तुम्हांला जमीन नाही माळी, धनगर, तेली लोक बागायतदार आहेत सोनार, शिंपी समजाला कोणत्या आधारे आरक्षण दिल
पडळकर खरे बोलतात ase आमदार गरजेचे आहे. जनतेने samjun घेणे गरजेचे आहे. ❤
धनगर आरक्षण वर बोला
धनगर आरक्षणाचा मुद्दा सभागृहात मांडतात पडळकर आणि लढा चालू आहे पडळकर पूर्ण ताकतीने लढता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही धनगर पण एवढे वेडे राहिलो नाही तर राजकारण कळतय आम्हाला
खरच आहे दादा
आमचं आम्ही ठरवू कशावर बोलायचं ते
@@Sanjay-c5f9gआता फक्त हाके साहेब
निवडणूक जवळ आली की सर्ड्या सारखी भूमिका बदलतात आमच्या धनगर समाजाल फक्तं खेळवत ठेवायचे छगण भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यासाठी
पडळकर साहेब खरंखुरं बहुजनांचे नेतृत्व आहे❤🎉
स्वतंत्र ओबीसी चा पक्ष काढा आणि निवडणूक लढा.
अतीशय मार्मिक टिप्पणी करणारा नेता म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब.
ओबिसी समाजाने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे त्याशिवाय समानता प्रस्थापित होणार नाही कारण आरक्षणाचा फायदा घेण्यापूर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करतात
हिम्मत असेल तर कुणबी प्रमाण पत्रा रद्द करून दाखव 😢
पडलकर कर साहेब यानी bjp सोडुन obc मोर्च्यात सामिल करून घेणे. उगच मतदाना साटी बोलू नये
जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
घ्या लिहुन ...
😀
तुमच्यात घुसल तर चालत नाही आणि st घुसायला आंदोलन वाह
तमाम महाराष्ट्र मधील जनतेनी समजून घेतलं पाहिजे की,स्वयंघोषित तथाकथित चिल्लर obc नेते म्हणतात की,obc-60%,sc व st -20%,मुस्लिम-15%,ब्राह्मणलिंगायत मारवाडी वाणी गुज्जर ई -5% एकूण 100%. मग राज्यात 36% असलेला मराठा समाज आरक्षण गेलं कुठं. याचं उत्तर 23 मार्च 1994 रोजीचा शासन निर्णय आहे. सन 1967 पासून 14% आरक्षण असताना 16% आरक्षण वाढवून दिलं. ते पण राज्य मागास वर्गाचा अहवाल न घेता याद्या तयार करून एका शासन निर्णयावर दिलं. इतक्या दिवस जनजागृती नव्हती आरक्षण महत्व लोंकाना नव्हतं म्हणून फुकट खाल्लं तुम्ही आत्ता सवय मोडत नाही.आरक्षण मध्ये धक्का आणि ताट हे शब्द आले कुठून? संपूर्ण विदर्भ ,खानदेश व काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज कुणबी-मराठा म्हणून obc मध्ये आहे. obc टक्केवारी 31% असून त्यात 11% पेक्षा जास्त कुणबी- मराठा समाज आहे. आणि हा छत्रपती चा महाराष्ट्र आहे उत्तरप्रदेश व बिहार नाही जास्त आरक्षण निघायला.माळी धनगर वंजारी सामाजिक मागास कसे ? ते तर गावगाडा मध्ये मराठा समाज सोबत राहतात कित्येक वर्षा पासून.त्यामुळे खोटी आकडेवारी देवून राजकीय पदं मिळवण्यासाठी सरकार वर दबाव टाकायचा बंद करा. नौटंकी संपली तुमची. मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरन्गे यांच्या मागण्या योग्यच आहेत.
ओ बी सी आणि मराठा राज्य वेगळं करा उगाच वाद नको तुमच्यासारखे हेच प्रयत्न करा
बिरोबा ची शपत पण अशीच घेतली.. बोल बच्चन...
जातीय जनगणना करा आणि कोण किती आहे ते समजेल आणि त्या आरक्षण तक्त्यानुसार द्या सत्तेवर आहेत म्हणून काही शहाणपणा शिकवू नका जनतेला
मागासलेल्या एका नेत्याची ऐकवत नाही
हे भाषण ऐकून जळफळाट होती
एकच छऺद गोपीचंद जय ओबीसी
जय मल्हार