पवारांना जशास तसे उत्तर देण्याची हिम्मत देवेंद्रजीनी दाखवली आहे ! मागील तीन वर्षात त्यांनी पवारांना सळो की पळो करून सोडले आहे ! 50 वर्षात जेवढं कमावले ते सर्व गमावलं हे दुखन आहे !
ह्या अत्यंत स्वार्थी, संधीसाधू राजकारणामुळे पंतप्रधानपद मृगजळ ठरले! महाराष्ट्रातही पूर्ण ५ वर्ष मुख्यमंत्री राहिले नाहीत आणि आता राष्ट्रीय पातळीवर पक्षाची मान्यता घालवून बसलेत. अजूनही या वयाला कोलांट्याउड्या चालूच 👎👎🤔🤔😡😡☹️☹️
शरदचंद्र पवार यांना आजपर्यंतच्या अनुभवा वरुन. प्रत्येक वेळी तोडावर पडलेत.ऐशीं वर्षा पर्यत पोहोचलेच तरी अजुनही अक्कल कां येतं नाही.जे आपल्या नशिबात नाही त्या बद्दल मिळवण्यासाठी प्रयत्न कशाला करतात.
सगळी बुद्धिमत्ता कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करत सत्तापदी रहायचे व विविध संस्थांची अध्यक्षपदे मिळवायची , स्थानीय जंगम मालमत्ता मिळवायची मग त्यासाठी जनहिताचा बळी द्यायचा स्वत:च्या नातेवाईकांच्या , पक्षातील विश्वासू लोकांच्या नावे घ्यायची आणि तो मी नव्हेच! आता दिवसेंदिवस जनता समजुतदार होत आहे आता तिला गंडवणे सोपे नाही!
कुलकर्णीसाहेब पहिल्यापासून तुम्ही अगदी स्पष्ट सांगितले आम्हाला औ राजकारणातला खडानखडा माहिती स्पष्ट शब्दात दिली त्याबद्दल कुलकर्णी सर तुमचे खूप खूप खूप खूप धन्यवाद
नमस्कार. सुशिलजी मी आत्ताच आत्ताच श्री.भाऊ तोरसेकर यांचे आदू तुझा बी म सी वर भरोसा ने काय व्हिडिओ पहिला अत्यंत सुंदर व्हिडिओ. अत्यंत मार्मिक व्हिडिओ..भाऊंचे शत कोटी अभिनंदन.कृपया त्यानं माझा नमस्कार सांगा. धन्यवाद
वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार बनविण्याच्या निर्णयावर त्यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण देखील नाराज झाले होते.अनेकांनी याला यशवंतराव चव्हाण यांनी पाठिंबा दिला होता असे त्यावेळी सांगितले असले तरी प्रत्यक्षात त्यांना हे आवडले नव्हते. त्यांनी पवारांना आपण राजकारणात सहाय्य करून मोठी चूक केली अशी कबुली दिली होती.
गद्दारी और झुठों के सरदार, सेक्युलरीजम इनके रग-रग में भरा हैं!बेटी तो इन मामलों में बाप से सवाई !नियती सही वक्त पे इनका हिसाब करेंगी! नियती से ना कोई बचा हैं और ना कोई बचेगा! सत्त्यमेव जयते!
सुशील जी हा सर्व इतिहास आम्हाला माहीत आहे पण नवीन पिढीला माहिती नाही तो या व्हिडिओ च्या माध्यमातून माहित होईल.यांनी सत्तेसाठी काय काय केले हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.वैचारिक बैठक नाही कसेही करून सत्ता मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट.खुप छान व परखड विश्लेषण.
इतके महत्वाचे मुद्दे मांडलेत तुम्ही सुशीलजी, त्याबद्दल धन्यवाद. सर्वसामान्य जनता बऱ्याच गोष्टी सहज विसरून जाते त्यामुळे तुम्ही, भाऊ तोरसेकर, प्रभाकर सुर्यवंशी ई. मंडळी जनता जागृतीचे काम करीत आहात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤❤
👍👍. मा. शरद पवार यांना ज्यांचे वय किमान 50 वर्षे आहे ते सगळेच चांगले ओळखतात. नवीन पिढीला kadachi👌पवार साहेब यांचा इतिहास माहित नसेल. पण जुन्या लोकांना चांगलेच माहित आहे. आपण जे परखड विचार मांडले याच्याशी आम्ही सहमत आहोत. धन्यवाद. चांगलीच पोलखोल केली. तीच परिस्थिती मा. उद्धव साहेब ठाकरे यांची सुद्धा अशीच गत झाली आहे. मांजर दूध पिते पण तिला वाटते मला कुणीच पाहत नाही असे वाटते अशीच स्थिती दोघांची झाली. ठाकरे उबाठा आणि पवार साहेब यांची झाली. एकंदरीत महाराष्ट्रीयन जनतेला मूर्ख आणि दिशाभूल करतात.😂😂
आपणं कसं कमावलेलं साम्राज्य टिकविण्यासाठी या पुढे पण गद्दारी करूनच यांना सत्तेच्या संघर्षात राहावे लागेल. अगोदर माया जमवण्यासाठी आता ती कशी टिकून राहील यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना संघर्ष करुन रहावं लागणार. त्यासाठी पक्ष जिवंत ठेवणं जरुरीचे झाले आहे.
आपल्या भारताचे आणी सर्व भारतीयांचे नशीब थोर आहे म्हणून माननीय श्री शरद पवार साहेब भारताचे पंतप्रधान झाले नाहीत व भविष्यात होण्याची सूतराम् शक्यता नाही.जय हिंद.
दगा...फटका...पवार कुटुंबाशिवाय अन्य कुटुंब पुढे जायला लागले की ते कुटुंब राजकारणातून उठवायचे.... स्वार्थांधता, ... इ.इ. सद्गगुणांमुळे पंतप्रधान पद मिळाले नाही... आता तर फारचं दुरापास्त...
याचा अंत इतका वाईट व्हावा की, पुढाऱ्यांना धडा मिळावा ... , माणसात बसतो तरी का हा. अध्यक्ष सुध्दा कोणाला करू शकला नाही, ड्रामा केवढा केला, मुलीसाठी ना. अहो हा तरी बरा पण याची पिलावळ तर याहुन भयानक, "शुगर कोटेड" ...
मुत्सद्दी शरदरावाना मुत्सद्देगिरीसाठी गुरुदक्षिणा देण्याचा विचार पंतप्रधान करताहेत अशी कुणकुण लागली आहे. ती द्यायची कुठे? आर्थर रोडला कि येरवड्याला हे अजून ठरले नाही असे "सूत्रांकडून" समजले आहे.
अहो सुशील जी या पवार व पवार घराण वारसदार वंशज यांचा इतिहास बघता वयाचा मुलाहिजा न ठेवता आपण रोज चे रोज अत्यंत संवेदनशील व जागरूक परखडपणे विश्लेषण करून चव्हाट्यावर आणणं चालू ठेवावे ही विनंती त्या मुळे तरी सर्व सामान्य मतदार मराठी माणूस हिंदू मतदार जागरूक होऊन मतदान करेल अशी अपेक्षा व्यक्त करता येईल अशी आशा आहे
त्यांना काय आपल्या कारवाया माहित नसतील का? परंतु त्यांच वय आणि आजारपण लक्षात घेऊन त्यांना काही बोलत नाहीत हे प्रत्येकाचे स्वतःवर झालेले संस्कार आहेत. सुशील जी आपणही जे खरं आहे तेच अतिशय सौम्य शब्दात समोर मांडलं आहेत. खूप छान!👏👏👏
अकेला देवेंद्र क्या-क्या कर सकता है? यह पुरा महाराष्ट्र देख रहा है। आज महाराष्ट्राचे नशीब चांगले आहे, क्यासे क्या करु शकणारा सुसंस्कारित नेता महाराष्ट्राला मिळालायं.
त्यावेळी त्यांनी म्हटले होते की,पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो तर त्यांच्या तोंडाला काळे फासा असे सांगितले होते.हे ते विसरले आणि लोकही विसरले.कारण मी कुणाच्याही तोंडून आजपर्यंत ऐकलेले नाही.ही मराठी राजकारणाला लागलेली वाळवीच आहे!
"फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील म्हणून त्यांना या विषयाची काही माहिती नसेल" हे वाक्य निरर्थक नाही वाटत तुम्हाला? आपल्या जन्माच्या आधीच्या हजारो लाखो वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा आपण माहीत करून घेत नाही का वाचन वगैरे करून?
सुशील जी 🙏 त्यांचे वयाचा मान वैगरे काही ठेऊ नका,, बिनधास्त बोला 😄 तुमचे विचार आम्हाला आवडतात 🚩
अगदी बरोबर 👍बाळासाहेबानी म्हणूनच पावरांना लांब ठेवलं होतं पण ते समजण्याची कुवत उद्धव मध्ये नाही म्हणुन ही अवस्था ओढवली आहे
👌👌👍👍👍
100%सत्य
कसला वयाचा मान ? एवढ्या वयस्कर माणसाला आपण अशी गद्दारी करू नये हे कळत नसेल तर त्यांचा कसला मान ठेवायचा ?
पवारांना जशास तसे उत्तर देण्याची हिम्मत देवेंद्रजीनी दाखवली आहे ! मागील तीन वर्षात त्यांनी पवारांना सळो की पळो करून सोडले आहे ! 50 वर्षात जेवढं कमावले ते सर्व गमावलं हे दुखन आहे !
येस ! 🥶🤢पवारांना न्यूनगंडानुभूति देणारे एकमेव नेते माननीय देवेन्द्र साहेब 🙏
@@susheelchauhan7759 🙏👍
इतिहास बदलणारी ही लोक आहेत
@@swapnapandit478
भूगोल सुद्धा !
Very very good👍👍👍👍
Great , एकदम योग्य शब्दात पवार साहेबांचे न दिसलेले राजकारण सर्वसामान्य जनतेला कळेल असे विवेचन .
?
Good sir
ह्या अत्यंत स्वार्थी, संधीसाधू राजकारणामुळे पंतप्रधानपद मृगजळ ठरले! महाराष्ट्रातही पूर्ण ५ वर्ष मुख्यमंत्री राहिले नाहीत आणि आता राष्ट्रीय पातळीवर पक्षाची मान्यता घालवून बसलेत. अजूनही या वयाला कोलांट्याउड्या चालूच 👎👎🤔🤔😡😡☹️☹️
अकेला देवेंद्र काय करतो बघा पवार। साहेब
शरदचंद्र पवार यांना आजपर्यंतच्या अनुभवा वरुन.
प्रत्येक वेळी तोडावर पडलेत.ऐशीं वर्षा पर्यत पोहोचलेच तरी अजुनही अक्कल कां येतं नाही.जे
आपल्या नशिबात नाही त्या बद्दल मिळवण्यासाठी
प्रयत्न कशाला करतात.
सगळी बुद्धिमत्ता कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करत सत्तापदी रहायचे व विविध संस्थांची अध्यक्षपदे मिळवायची , स्थानीय जंगम मालमत्ता मिळवायची मग त्यासाठी जनहिताचा बळी द्यायचा स्वत:च्या नातेवाईकांच्या , पक्षातील विश्वासू लोकांच्या नावे घ्यायची आणि तो मी नव्हेच! आता दिवसेंदिवस जनता समजुतदार होत आहे आता तिला गंडवणे सोपे नाही!
तोंडावर पडल्यामुळे वाकडे झाले वाटते.
महाराष्ट्राचे भले व्हावे असे वाटत असेल तर आपण देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राहिले पाहिजे अन्यथा हे लोक महाराष्ट्राची वाट लावतील.
Sir, lok fadanvisanna ani eknath shindenna yenarya 2024 chya nivadnukit haravnyachi vaat baghat ahe. ani tumhi mhantaat ki maharashtrache bhale vhave mhanun sarv lokanni fadanvisanchya bajune ubhe rahave. he shakya nahi ahe sir.karan lokanna uddhav thakrech khup changle cm vaatataat.
@@chetannikam7283tula vatat asel ,hindu virodhi deshdrohi thakare khare hinduna nako ahet.
कुलकर्णीसाहेब पहिल्यापासून तुम्ही अगदी स्पष्ट सांगितले आम्हाला औ राजकारणातला खडानखडा माहिती स्पष्ट शब्दात दिली त्याबद्दल कुलकर्णी सर तुमचे खूप खूप खूप खूप धन्यवाद
माया पैसा जमवण्यासाठी गद्दारी..आता ती टिकवण्यासाठी गद्दारी....😂😂😂
ज्या माणसाला आज 80+ वयोगटात असून ही साधे सहज सोपे सरळ विवेकी वागायला येत नसेल तर अशा माणसाला कसला मान द्यायचा....??
He still wants to be the Prime Minister. Can not get more than 10 seats and wants to rule/lead the country.
तुमचे पप्पा मोदी देतात मग तुम्ही पण द्या 😂
एकदम बरोबर।
विश्वासघाताचे दुसरे नाव म्हणजे शरद पवार आणि त्यांच्या या वागण्या मुळे मराठी माणसा वर कोणी विश्वास ठेवत नाही .
100% Right
😳 याचा अर्थ ते 96 कुळी नाहित 😂😂😅
नमस्कार. सुशिलजी मी आत्ताच आत्ताच श्री.भाऊ तोरसेकर यांचे आदू तुझा बी म सी वर भरोसा ने काय व्हिडिओ पहिला अत्यंत सुंदर व्हिडिओ. अत्यंत मार्मिक व्हिडिओ..भाऊंचे शत कोटी अभिनंदन.कृपया त्यानं माझा नमस्कार सांगा. धन्यवाद
सुशिलजी, मा.भाऊ तोरसेकर, सुर्यवंशी... यांच्या मुळे आमच्या सारख्यांना मा.शरद पवार या जन्मातच समजले(100जन्माची गरज नाही)
वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार बनविण्याच्या निर्णयावर त्यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण देखील नाराज झाले होते.अनेकांनी याला यशवंतराव चव्हाण यांनी पाठिंबा दिला होता असे त्यावेळी सांगितले असले तरी प्रत्यक्षात त्यांना हे आवडले नव्हते. त्यांनी पवारांना आपण राजकारणात सहाय्य करून मोठी चूक केली अशी कबुली दिली होती.
राजकारणांत ज्या काही वाईट प्रथा आज दिसत आहेत त्याचे कर्ता श.प. बारामतीकर.
करामतीकर
"त्यांनी "गद्दारी शिवाय काहीही केलेलं नाही 👎🏿
निर्लज्यम सदा सुखी...!
अशी एक म्हण आहें.
निदान या वयांत शरदला आपलीच केलेली पापं आठवून दोन शब्द पश्चातापाचे काढणे अगत्याचे होते,, इतिहास लपत नसतोच...😭😭😭😭
खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण पहिले आणि शेवटचे मुख्यमंत्री हे फारच अभ्यासपूर्ण वाक्य आहे सुशिलजी या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌻🌻🌻
❤
इंदिरा गांधी म्हणजे आणीबाणी
शरद पवार म्हणजे खंजीर
हा इतिहास कायम वाचला जाईल.
👍
एकनाथ शिंदे म्हणजे उठाव
Maharashtra cha shakunimama
शरद म्हणजे औरंग्या!
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,आषाढी एकादशी आली म्हणून
इतका नीच हलकट कुटील कारस्थानी पाताळयंत्री माणूस आजपर्यंत राजकारणात बघितला नाही.
गद्दारी और झुठों के सरदार, सेक्युलरीजम इनके रग-रग में भरा हैं!बेटी तो इन मामलों में बाप से सवाई !नियती सही वक्त पे इनका हिसाब करेंगी! नियती से ना कोई बचा हैं और ना कोई बचेगा! सत्त्यमेव जयते!
सुशील जी हा सर्व इतिहास आम्हाला माहीत आहे पण नवीन पिढीला माहिती नाही तो या व्हिडिओ च्या माध्यमातून माहित होईल.यांनी सत्तेसाठी काय काय केले हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.वैचारिक बैठक नाही कसेही करून सत्ता मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट.खुप छान व परखड विश्लेषण.
अप्रतिम. हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांनी पाहिला पाहिजे. 🙏🏼👌🏽👍🏽
इतके महत्वाचे मुद्दे मांडलेत तुम्ही सुशीलजी, त्याबद्दल धन्यवाद. सर्वसामान्य जनता बऱ्याच गोष्टी सहज विसरून जाते त्यामुळे तुम्ही, भाऊ तोरसेकर, प्रभाकर सुर्यवंशी ई. मंडळी जनता जागृतीचे काम करीत आहात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤❤
👍👍. मा. शरद पवार यांना ज्यांचे वय किमान 50 वर्षे आहे ते सगळेच चांगले ओळखतात. नवीन पिढीला kadachi👌पवार साहेब यांचा इतिहास माहित नसेल. पण जुन्या लोकांना चांगलेच माहित आहे. आपण जे परखड विचार मांडले याच्याशी आम्ही सहमत आहोत. धन्यवाद. चांगलीच पोलखोल केली. तीच परिस्थिती मा. उद्धव साहेब ठाकरे यांची सुद्धा अशीच गत झाली आहे. मांजर दूध पिते पण तिला वाटते मला कुणीच पाहत नाही असे वाटते अशीच स्थिती दोघांची झाली. ठाकरे उबाठा आणि पवार साहेब यांची झाली. एकंदरीत महाराष्ट्रीयन जनतेला मूर्ख आणि दिशाभूल करतात.😂😂
पवारानी आपल्या राजकारणावर पुस्तक लिहीलं तसा अशी हि फसवाफसवी हा सिनेमा काढावा.खुप पैसा मिळेल आणि प्रसिद्ध सुध्दा.
लय भारी विश्लेषण, पवारांचा तुकडा साफ केलात.
मेरा खून खून आपका खून पाणी
पवारसाहेब
'गद्दारी' नावाचे पुस्तक लीहायला पाहीजे पवारांवर ...
किव्हा गद्दारीचा शहेनशहा.
गद्दार शब्दालाही त्याच्या गद्दार नामाची लाज वाटेल.
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....?👌🙏
हा माणुस हिंदू नाही.कारण हाचा पुनरजन्मावर विश्वास असता.तर असा निचपणा कायम दाखवला नसता
यांचे वर्तन पाहता तसेच वाटते.
😅😅😂
राम मंदिर प्रतिष्ठापनेसाठी गेले नसते का ??
निर्भिडपणे, न घाबरता केलेलं सुसंस्कृत विश्लेषण !
सुशील जी, एकदम बरोबर म्हणालात. आपली म्हण आहे ना निर्लज्जम् सदा सुखी😏😏😊😊
तुमची विश्लेषण सांगण्याची पद्धत नंबर १पुढील पिढी साठी माहिती अत्यावश्यक 🙏
हे फडणवीस पुरून उरणारे आहेत.
आपणं कसं कमावलेलं साम्राज्य टिकविण्यासाठी या पुढे पण गद्दारी करूनच यांना सत्तेच्या संघर्षात राहावे लागेल. अगोदर माया जमवण्यासाठी आता ती कशी टिकून राहील यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना संघर्ष करुन रहावं लागणार. त्यासाठी पक्ष जिवंत ठेवणं जरुरीचे झाले आहे.
अप्रतिम विश्लेषण
सुशिल कुमारजी आपली जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे. एकदम परफेक्ट विश्लेषण, जऋय हिंद, वंदे मातरम्, सत्यमेव जयते, भारत माता की जय.
खूपच छान आहे आपले विश्लेषण.अगदी मनापासून आवडलं.स्पष्टवक्तेपणे आणि निर्भिडपणे आपण जे बोलून मर्मावर घाव घालता,मस्त.
श्री सुशील कुलकर्णी जी अगदी सविस्तर माहिती दिली सर्व सामान्य माणसाला समजले अशी माहिती धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
मी नाही त्यातली कडी लावा आतली गद्दार चे मुकुटमणी शहेनशहा ❤😮❤
आपण स्थापन केलेला पक्ष नामशेष झाल्याचे पवारांना लवकरच बघावे लागेल. सर्वांना सर्वकाळ फसवता येत नाही.
पवार एकाच राहीले असते पंतप्रधान झाले असते प्रत्येक वेळी समोरच्याला दगा फटका दिल्यामुळे आज ते असे आहेत
प्रत्येकाशीच गद्दारी का
आपल्या भारताचे आणी सर्व भारतीयांचे नशीब थोर आहे म्हणून माननीय श्री शरद पवार साहेब भारताचे पंतप्रधान झाले नाहीत व भविष्यात होण्याची सूतराम् शक्यता नाही.जय हिंद.
झाले नाहीत हे हिंदूंचे नशीब
दगा...फटका...पवार कुटुंबाशिवाय अन्य
कुटुंब पुढे जायला लागले की ते कुटुंब
राजकारणातून उठवायचे.... स्वार्थांधता, ...
इ.इ. सद्गगुणांमुळे पंतप्रधान पद मिळाले
नाही... आता तर फारचं दुरापास्त...
एकाच ? 🤔
Very very very.... good statement.jai Hind, jai bhole nath.
या माणसाच तरूण पणा पासूनचे किस्से पण जनमानसात ऐकायला मिळतात , कारस्थान करण्यात माहीर आहे पण दुस-या करवी हे वैशिष्ट्य आहे. म्हणुन अजुन तग धरून आहे.
He navin patrakarani pawarancha phuga phugawala hota to phadnvis sahebani phuga phodala.
Daru ani hadke khavunkhush asanare ajun tyancha barobar ahet
.
काॅग्रेस मधे परत जाण्या ऐवजी मी शरीराला राख फासून हिमालयात जाणे
प्रसन्त करीन मा.शरदरावजी पवार उवाच.
अहो ही त्यांनी केलेली स्वतःची फसवणूक आहे
Mag ja ki ase sangavase vatate
पवार साहेब काँग्रेस शिवाय तुम्ही राजकारण करुच शकत नाहीत. पान पण हालनार नाही .
बरं झाले नाही गेले ते, हिमालय वाचला.😂😂
याचा अंत इतका वाईट व्हावा की, पुढाऱ्यांना धडा मिळावा ... , माणसात बसतो तरी का हा. अध्यक्ष सुध्दा कोणाला करू शकला नाही, ड्रामा केवढा केला, मुलीसाठी ना. अहो हा तरी बरा पण याची पिलावळ तर याहुन भयानक, "शुगर कोटेड" ...
आम्ही मराठे आहे पण आम्ही आमचा नेता फडणवीस ह्यांना मानतो
Patil patil ku
Apan kharach sushikshit ahat. Jaat baghu naka kaam bagha.
ये बात...! 👍👍👍
मी मराठा आहे पण सत्य च्या सोबत २३ मार्च १९९४ ला जीआर काढुनी मराठा आरक्षण वगळुन मराठांच्या पाठीत खंजीर खुपसला,,
जैसा कर्म करेगावैसाफलदेगाभगवान. अशीगतझालीआदरणियपवारसाहेब.ओकेदेवेंद्रजी.धन्यृवाद
छान विश्लेशन
महाराष्ट्राच्या सज्जन राजकारणाचा चिखल करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पवार.
💯
करावे तसे भरावे पवार साहेब आपण गद्दार गद्दार म्हणता मग सुशील कुलकर्णीनेी आपली गद्दारी काढली हे महाराष्ट्राने ऐकले आहे
💯
भाजपचा घरगडी
@@dnyandevkalkhaire4721खरं बोललं कि अश्याच मिरच्या लागतात
सर सुषमाताई यांना सुद्धा पवार साहेबांनीच शिवसेना मध्ये पाठवलं
मुत्सद्दी शरदरावाना मुत्सद्देगिरीसाठी गुरुदक्षिणा देण्याचा विचार पंतप्रधान करताहेत अशी कुणकुण लागली आहे. ती द्यायची कुठे? आर्थर रोडला कि येरवड्याला हे अजून ठरले नाही असे "सूत्रांकडून" समजले आहे.
सही रे सही😅
😅
शिंदे साहेबांनी युतीला मतदान केलेल्या जनतेला न्याय दिला.याला गध्दारी बोलत नाहीत. गध्दारी पवार आणि उध्दव ठाकरेने केली आहे.
Correct 💯
गद्दारी ✅🙏
@@mohan1795 दोन गध्दार त्यामध्ये गध्दारीचे जनक पवार आणि त्यांचे शिष्य उध्दव तुघलक
अहो सुशील जी या पवार व पवार घराण वारसदार वंशज यांचा इतिहास बघता वयाचा मुलाहिजा न ठेवता आपण रोज चे रोज अत्यंत संवेदनशील व जागरूक परखडपणे विश्लेषण करून चव्हाट्यावर आणणं चालू ठेवावे ही विनंती त्या मुळे तरी सर्व सामान्य मतदार मराठी माणूस हिंदू मतदार जागरूक होऊन मतदान करेल अशी अपेक्षा व्यक्त करता येईल अशी आशा आहे
पवारांच्या गद्दारीशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही अगदी औरंग्याशीही नाही
Absolutely correct
औरंग्या त्याच्या धर्माशी इमानदार होता , हे अगदी उलटं आहे
घरात नाही दाणा अन् मला हवालदार म्हणा मुख्यमंत्री होता येईना पंतप्रधानांची स्वप्नं पाहतायत
कोकाटे लिखित शिवचरित्र प्रकाशन वेळी शिवशाहीर पुरंदरेंवर मरणोतर टिका करणारी गद्दारी कमी आहे का?
माहिती नसलेली भरपूर माहिती दिली धन्यवाद.
शरद पवारांना गद्दार म्हणू नका हो
गद्दार शब्दालाही लाज वाटते😊
Very nice👍👍👍
😃
😂
मग मुत्सद्दी गद्दार म्हणायचं का? 😄
😂😂😂😂😂
अती सुंदर छान शुभेच्छा
ज्या माणसाकडे मनाची सभ्यता नावाचा प्रकारच आयुष्यभर नाहीच आहे त्याचा वयाचा मान कसला ठेवायचा? वयाचा मान आधी स्वतःच स्वतःचा ठेवायचा असतो तर इतर ठेवतात.
वा, खूपच सुंदर विश्लेषण 👏👏👌👌
त्यांना काय आपल्या कारवाया माहित नसतील का? परंतु त्यांच वय आणि आजारपण लक्षात घेऊन त्यांना काही बोलत नाहीत हे प्रत्येकाचे स्वतःवर झालेले संस्कार आहेत. सुशील जी आपणही जे खरं आहे तेच अतिशय सौम्य शब्दात समोर मांडलं आहेत. खूप छान!👏👏👏
Mr. Sushil you are great analyser
फारच रोकठोक आणि वास्तविक विवेचन.
हया माणसाच नाव सुद्धा ऐेकायला नको वाटत हयाला बघण तर दूर राहिल .
खूप छान , मुद्देसूद व योग्य शब्दात.....
काय ती डोंगर काय ते झाडे भारी दाखवली आहे सुशिल कुलकर्णी
एक नंबर चे विश्लेषण आहे हे,अगदी बरोबर सांगितले।पुरी हिस्टरी च काढली की।शाबास राजा।
Excellent and perfect studied vishleshan. Me nahi tyatly kadi lav aatli. Samrat of gaddar.
अकेला देवेंद्र क्या-क्या कर सकता है? यह पुरा महाराष्ट्र देख रहा है।
आज महाराष्ट्राचे नशीब चांगले आहे, क्यासे क्या करु शकणारा सुसंस्कारित नेता महाराष्ट्राला मिळालायं.
बूमरँग सारखे कूकर्म सगळेच उलटून वार होत आहेत
देवेंद्र महाराष्ट्र चे नशीब! दौलत आहे.
त्यावेळी त्यांनी म्हटले होते की,पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो तर त्यांच्या तोंडाला काळे फासा असे सांगितले होते.हे ते विसरले आणि लोकही विसरले.कारण मी कुणाच्याही तोंडून आजपर्यंत ऐकलेले नाही.ही मराठी राजकारणाला लागलेली वाळवीच आहे!
याला पत्रकार उलटा प्रश्न विचारत नाहीत म्हणून याने स्वतःबद्दल गैरसमज करून घेतलाय की आपल्यासारखे आपणच.
वयाच भान स्वतः विसरून दुसर्यांना टोमणे शिव्याशाप देत असतील तर म्हातार्याला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. उगाच मानपान देण्याची गरज नाही.
अगदी बरोबर विश्लेषण
फारच उत्तम माहिती सत्य समोर आणले
एक जरा विषयबाह्य मुद्दा... आपण प्रवासात आहात पण बॅकग्राऊंड आणि नॅचरल लाइटिंग उत्कृष्ट जमले आहे या व्हिडिओत.
🙏🙏🙏🙏🙏 वंदे मातरम् जय श्रीराम अतिशय सुरेख सुंदर योग्य शब्दात व्हिडियो दाखविला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
स्वतःहुन नसलेली इज्जत घालवत आहेत.
मालवण मध्ये लालभडक चिरांचा बंगला बांधलाय ते कुणाच्या पैशांचा गद्दारी करुन बांधलाय ते तपासून पाहिले पाहिजे
यांचे कमीतकमी वीस बंगले भारतात आहेत आणि परदेशातही असावेत
Panhala..महाबळेश्वर..गोवा..
Propertycha hisab karayala divas apura padel.
पवारांनी स्वतःच्या वयाचा मान स्वतःच राखावा अशी वेळ आली आहे. त्यांचे वागणे आणि भाषा त्यांच्या वयाला शोभणारे नक्कीच राहिलेले नाही .
मला तर त्यांची भाशाच कळत नाही😂
याचं विषयावरील अधोरेखितचा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे
फडणवीस यांनी त्यांना पवार यांनी शाळेत होते असे म्हटल्यावर काय उत्तर दिले त्यावर बोलायला हवे होते 😊😊
अप्रतिम विश्लेषण. बढते रहो.😅
Very good. You are right 100%.
लेकीपुढे पुतण्याचंही काही चालू देत नाहीत तर फडणवीसांवर जळणारच!
एकदम बरोबर आहे
फडणवीस म्हणाले त्यात खोटे काय,
पवार यांनी एकदाच काय अनेकदा गद्दारी किंवा मुस्सदेगिरी केलेली आहे
मुत्सद्देगिरी??? 🔔
श्री शरद पवार म्हणजे चांगले दूध म्हणजे काजू ,बदाम ,चारोळी टाकून तयार केलेल्या दुधात शेणाची लेंडी टाकण्याचे काम बरोबर 💯 टक्के करतात
😛
जनसंघ नाही जनता पक्ष
एकदम मुद्द्याला हात घालून आपण शरद पवारांनचे खरे रूप जनतेसमोर माडलात... धन्यवाद सर.
"फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील म्हणून त्यांना या विषयाची काही माहिती नसेल" हे वाक्य निरर्थक नाही वाटत तुम्हाला? आपल्या जन्माच्या आधीच्या हजारो लाखो वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा आपण माहीत करून घेत नाही का वाचन वगैरे करून?
त्यांच्या चेल्या-चपाट्यांना आवडतात अशी वाक्ये! 😜🤭
सर खूप सुंदर माहिती दिली
ते विसरतात की सगळे नसले तरी, काही लोकं मात्र सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतात न बुद्धीवान ही असतात.
You are absolutely right
Correctly analysed the nature and behavior of SP
Agadi barobar vishleshan ❤