निर्दोष असताना ही २० वर्ष जेलमध्ये राहिलेल्या Vishnu Tiwari ची गोष्ट | Vishnu Tiwari Case Study
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- निर्दोष असताना ही २० वर्ष जेलमध्ये राहिलेल्या विष्णू तिवारीची गोष्ट | Vishnu Tiwari Case Study
सलमान खानचं हिट and run प्रकरण असेल की मग काळवीट हत्या प्रकरण, त्याच्यासाठी जलद न्यायाची प्रोसेस होते. पण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विष्णू तिवारी निर्दोष असताना सुद्धा जेलमध्येच न्यायाच्या प्रतीक्षेत तब्बल वीस वर्षे काढतो.
हातात पैसा आणि ओळख नसेल तर भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये तुमचा टिकाव लागू शकत नाही याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विष्णू तिवारी या माणसाची केस.
23 वर्षाच्या या विष्णूला खोट्या बलात्काराच्या केसमुळे तब्बल वीस वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. तो वीस वर्षानंतर जेलमधून बाहेर आला खरा पण बाहेर आल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या. त्याच्या कुटुंबात त्याचा एक भाऊ सोडून बाकी कोणीचं जिवंत नव्हत. जेलच्या बाहेर आल्यावर ज्या मुलीशी त्यानं लग्नं केलं ती त्याची बायको सुद्धा दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली होती. बाहेर आल्यानंतर तो एकटा होता. त्याची स्वतःची अशी काहीचं ओळख नव्हती. 20 वर्षानंतरच्या या मोठ्या काळानंतर त्याला स्वतःच अस्तित्व निर्माण करणं खूपच अवघड झालं होतं. विष्णू 43 वर्षाचा झाला होता. निर्दोष सिद्ध होता होता त्याला त्याचं अर्ध आयुष्य जेलमध्येचं काढावं लागलं होतं. निकाल देण्यात झालेल्या दिरंगाईमुळ बिचाऱ्या विष्णुला निर्दोष असून सुद्धा 20 वर्ष जेलमध्ये काढावी लागली होती. नेमकी काय केस होती विष्णू तिवारीची ? कोण आहे हा विष्णू तिवारी आणि इतक्या दिवस त्याला जेलमध्ये का रहावं लागलं ? सगळ्याच प्रश्नांची इन डिटेल मध्ये उत्तर जाणून घेऊयात आणि एकूणच विष्णू तिवारीची ही दर्दनाक कहाणीही समजून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#vishnutiwari
#vishnutiwaricase
#vishnutiwaricase
#vishnutiwaricase
#upvishnu tiwaricase
#vishnutiwarifakecase
#marathinews
#latestnews
#upfakecasevisnutiwari
#todaynews
#marathistatus
#highcortvisnutiwari
खूप वाईट झाले विष्णू तिवारी शी. सरकार ने त्याची वीस वर्ष जेल मध्ये जे काढले.. त्याची भरपाई दिली पाहिजे....
तारुण्यातल्या वीस वर्षांची कींमत कशी ठरवणार?
वीस वर्ष करोडो रुपये जरी दिले तरी पुन्हा येणार नाहीत आयुश्यचं तारुण्य संपूर्ण संपवले कायद्याच्या भक्ष्यकानी
एक रूपया दिला नाही
ज्या महिलेने खोटी बलात्कार केल्याची तक्रार केली तिला व तिच्या नवऱ्याला 20वर्षे सक्त मजुरी मिळाली पाहिजे
Veda ahes ka 😅😅😂😂
Tila ka nko shiksha?
Chutiya ho ka?
Navryala kashala
Nahi outoff duniya
ASAAAAAASSASSAAAAAAAAAAAAS aasaani s sad AAAAAADAAASAASSAAaaa
जी महिला खोटा गुन्हा दाखल करते तिच्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली पाहिजे कायदा फक्त पुरुषांसाठी का? 😢😢
Ho karan apan purush ch faqt rakshas ahot महिला राक्षसी सुद्धा असतात हे विसरलोय म्हणून ...... आणि आपल्या कडे पहिले महिलांच ऐकलं जात त्यावर लगेच विश्वास ही ठेवला जातो .....
Bhikarjot ahet case krnare
Adhikaracha gairfayada ghetat
अहो साहेब... त्या महिले सोबत काही राजकारणी पण गेले होते ना.... त्यांचा खेल आहे हा सर्व.., बायकांच्या डोक्यात हवा टाकायची अनि सडवायचं जेल मधे...,!!!! 😡😡😡 ह्या राजकारण्यांना चोपायला पाहिजे खरंच.... अहो एक खोटं पण त्याचं 20 वर्ष म्हणजे अर्धा आयुष्य गेलं ....😢😢😢😢
बरोबर आहे भावा
@@mr_adi_-xi8gd aamcha ithe pan ek mishra family up chi te pan same kartat tyanchi mulgi mulan shi friendship karte mag prem aahe bolun family mdhe kase problems aahet sangun paise kadhte aani jevha mulana kalta aaplya sobat scam jhala paise mangtat te tevha tichi purna family tya mulana dhamki dete jast bolat konala sangitla tar aamhi muli la tras dila rape kela ashi case karun aat mdhe taaku......
असे शेकडो निरपराधी माणसं आता ही पैश्या अभावी कोणत्या ना कोणत्या कारणाने जेल मध्ये खितपत पडले असतील. त्यांना लवकर न्याय मिळावा ही सदिच्छा...
ं
Are jithe aapla dev ch magcha janma ch hishoba var ya janmat shiksha bhogyla lavto asa mhantat mag aaplya mansan cha law system kadun kay mothi apeksha karnar 🙏🙏
विष्णू तिवारीच्या प्रकरणात खोटे आरोप करणाऱ्यांना आता जन्मठेप किंवा फाशी झाली पाहिजे. आणि या प्रकरणाची, पुराव्यांची नीट तपासणी न करता विष्णूला शिक्षा दिली त्या हरामखोर न्यायाधीशांना फाशी दिली पाहिजे.
या सर्वांनी मिळून केवळ विष्णू तिवारीलाच नाही तर त्याच्या पूर्ण कुटूंबाचा बळी घेतला आहे.
विष्णू तिवारी आणि त्याच्या कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे.
जास्त करून IPc 398 मधील असतील
@BaluMohalkar
काही कायदे काही विशिष्ट समाजासाठी चांगले असतील पण जर कोणी गैरवापर केला तर दुप्पट शिक्षा झाली पाहिजे ❤ज्यामुळे निरपराध लोकांचे आयुष्य वाया जाणार नाही ❤❤
त्या महीलेला आणि तिच्या कुटुंबियांवर का कारवाई झाली नाही.त्यांना ही कळले पाहीजे एखादयाचे आयुष्य उध्वस्त होते म्हणजे काय
Nahi honar... Karan ti mulgi ahe
भारत मैं जेंडर न्युट्रल कानुन आना चाहिऐ भारत मैं जेंडर न्युट्रल कानुन आना चाहिऐ भारत मैं जेंडर न्युट्रल कानुन आना चाहिऐ भारत मैं जेंडर न्युट्रल कानुन आना चाहिऐ
भारतीय न्यायव्यवस्था हा एक मोठा जोक आहे !
कधी कायदा संविधान वाचले का मुर्खां त्यामध्ये निर्दोष असणाऱ्याला शिक्षा द्या हे कुठे आहे दाखवून दे,चालवणारे तुझ्यासारखे गाढव आहेत म्हणून हे होत आहे.
say thanks to dhaba
Shaivhan ha mota joke aahe 😅😅
तू एक मुलगी असून हे बोलतेस ?? लाज नाही का ग वाटत ?😅
Shala shikayala pahije hoti re tu tula kay shett mahit ahe kay samvidhan kay ahe te. @@amarpatil604
आपले कानुन कायदे फार विचीत्र आहेत फार वाईट वाटले ऐकून असे कोणत्याही बेकसुर माणसा बरोबर घडू नये हीच प्रार्थना, थॅक यु सर 🙏
विष्णू तिवारीच हे भयाण वास्तव तुम्ही समोर आणलंत 🙏🏻
👍
❤सरकारने त्याला त्याची फसवणूक झाली म्हणुन भरपाई दीली पाहीजे
1cr रुपये ❤
Aani te paise tya Bai chi property cha lilav karun dyavet
₹1cr pn kami ahet bhau😢
@@akshaysuryawanshi3893atleadt 5 cr
1 koti nahi 10koti
@@sharadrathod7814 कितीही दिलेत मित्रा, तरीही त्याचे आई-वडील गेलेत,दोन भाऊ गेलेत,आयुष्याचे मोलाचे २० वर्ष गेलेत तारूण्य गेलं,ह्या सर्वांची भरपाई कधीच होऊ शकत नाही.
ज्या न्यायधिशानी चुकीचा न्याय देवून कुणाला उध्वस्त केलं त्यालाच शिक्षा दिली पाहिजे 😡
तो मेला असेल आता,😮😊
Te per purava bhagatat.
Khupach vait zal.
@@रमेशभगत-ण1घन घडलेल्या गोष्टीचा पुरावा.
न्याया दिशा ची सर्व संपत्ति जप्त करुन विष्णु ला दया
V 1:50 😮😊😅😮😢🎉❤@@रमेशभगत-ण1घ
यात गलती आहे फक्त गरीबीची आणि कोर्टाची पण लवकर सुनावनी केली असती तर कदाचित तो आपली आयुष्याची अनमोल 20 वर्ष गमावला नसता 😢 मला एक सांगायचं आहे या भारतातल्या सर्व महिलांना की असे खोटे गुन्हे दाखल करुन एखांद्याच आयुष्य बरबाद करण्या आधी 100 वेळा विचार करावा
Madarchod asatat bayaka.. Lafad karayacha ani case takayachi
यामुळे पुरूषाचा सर्व महिला कडे पाहण्याचा दृष्टीकोन द्वेश निर्माण करू शकतो परंतु सर्व महिला वाईट नसतात एखादी मुर्ख असु शकते :
अत्यंत मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना आहे. कोर्टाने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर काठोर कारवाई करायला हवी होती.
कोर्ट च बीकारचोट आहे.
आवश्यक आहे
साहेब खरोखर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि मी स्वतः जेलमध्ये राहून आलेला आहे मला माहित आहे की काय त्रास होतो ते आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात धुळखात भरपूर केसेस पडलेले आहेत.
आपला नंबर द्यावा अशीच केस आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे अजून तो आतच आहे
त्याच्या विरोधी हे केस रिचार्ज करून घेऊया म्हणून सांगत असताना सुद्धा कोर्ट नाही म्हणत आहे त्यांना शिक्षा लावावी लागेल म्हणतात
असे खूप लोक निर्दोष आहेत की ते जेल मध्ये सजा भोगतात आहे 😢
साहेब असे कितीतरी लोक आहेत!...सर्व प्रकरणामध्ये व्हिडीओ बनवा!
न्यायव्यवस्था ही श्रीमंताची रखील बनली आहे
भारतीय न्यायव्यवस्थेला न्यायालयात खेचलं पाहिजे अतिशय वाईट न्याय व्यवस्था आहे आपली अमुलाग्र बदल होणे काळाची गरज आहे.... धिक्कार असो न्यायव्यवस्थेचा
विनाकारण जेल मध्ये शिक्षा झालेल्या माणसाचे दुःख कन्नडा मूव्ही "sapta sagaradaache ello"
मार्मिक दर्शविले आहे
Ticha ata yane murder kela pahije
ठ😊
जबाबदार आहे आपली न्यायव्यवस्था, वकील आणि आपले अज्ञान
दादा कोंडके कायम म्हणायचे "कायदा गाढव आहे"
Ja m pakistanat 😂
@@niteshgaikwad4351 chidya ky laykiche rule aahet na India madhe saglyana mahiti aahe
कायदा गाढव नाही तुझ्यासारखे लोक न्यायाधीश गाढव आहे.
@@niteshgaikwad4351are gadhava tyane kaydyala gadhav bollay deshala nahi rattalya.
पोलिस आणि खासदार आमदार व वकील यांच्या मुळे देशाचे वाटोळे झाले आहे
हा आपल्या देशातील न्यायव्यवस्थेचा दोष असून गरिबाला त्रास आणि श्रीमंताला त्रासाविना ठेवलं जातं.म्हणजे न्याय हा पैसे बघून दिला जातो.न्याचा बाजार चालवला आहे.
पैसा भांडवल हा गरिब मानसावर अत्याचार करनारा
😢
@@sureshkukade9108😊😊😊😊
एकदम बरोबर
दोष न्यायव्यवस्थेचा आणि कायद्याच्या नाही...दोष हा ती व्यवस्था चालवणार्या माणसांचा आहे.
विषय भारी टिमला मानाचा सलाम न्याय सर्वांना सारखा हवा कुणावर अन्याय नको झालेल्या घटने त चुकीचा गुन्हा नोंद करणाऱ्यावर किमान 50 लाखांचा दंड झाला पाहिजे तरच खरा न्याय होईल त्यासाठी आंदोलन झालच पाहिजे
अश्या न्यायाला चुलीत घातलं पाहिजे... जे खोटा न्याय देतात आणिचुकीच्या पद्धतीने तपास कार्य करतात अश्या पोलीस आणि न्यायाधीशला आजीवन करावस झाला पाहिजे गरिबांसाठी वेगळा न्याय आणि अधिकारी व राजकीय लोकांसाठी वेगळा न्याय, जर न्याय देता येत नसेल तर लोकांना लुबाडणं बंध करा पैश्यासाठी गु खाऊ नका
अशी वेळ कोणत्याच माणसांवर येऊ नये 😢😢
❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😔😔😔
ॲट्रॉसिटीच्या गैरवापराचा आणखीन एक पुरावा. ज्यांनी असे कायदे बनवले ते आणि गैरवापर करतात ते सर्वजण याला जबाबदार आहेत. काही हरकत नाही पुन्हा हे चक्र कधीतरी त्यांच्यावर उलटेल तेव्हा त्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप होईल.
हित बलात्कारा ची केस आहे
खैरलांजी विसरला तू, विशून बरोबर खूप वाईट झालं हे खरं आहे अत्याचारी हे सर्वच जातीत असतात
तुमची मेंदु नशला आहे
बरोबर भावा
बरोबर आहे
ऐकून खुप वाईट वाटले.पण झालेल्या गोष्टीला इलाज नाही.अशा गोष्टीला आळा घालण्यासाठी समाज जागृत व्हायला हवा.असे मला वाटते.
कृपया व्हिडिओ हा 10 मिनिटापेक्षा मोठा करू नका.10 मिनिटात भरपूर अशी माहिती एखाद्या कंटेंट बद्दल सांगू शकता.
कोर्टात गरीब लोकांना कधीच न्याय मिळत नाही
आपली न्याय पद्धत पैसे वाल्या ची आहे अधिकारी ही पगार असून भ्रष्टाचार करतात
@@hanumantkharade4036माणुस माणसावर राज्य करतो हाच एक अन्याय आहे.
या आंधळ्या कायदा ने वाटोळं केल निर्दोष विष्णू च 😢😢
अशे खूप लोक आहेत ज्याचा गुन्हा नसताना शिक्षा भोगतात। आणी जे खरे दोषी आहेत ते बाहेर फिरतात 💯💯
मला असं वाटतं की पोलीस साहेबांनीच 100% खात्री झाल्याशिवाय एफ आर फाडू नये कारण त्यांनी कोणालाही न जुमानता सत्य शोधलं पाहिजे जेणेकरून अशा निरापराध लोकांना 20 20 वर्षे न्याय मागत बसव लागल
परमेश्वरा असं कुणासोबत ही घडू नये
त्या महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर कारवाई झाली पाहिजे
100%true
सरकारने विष्णू ला विस वर्षेची भरपाई म्हणून एक कोटी रुपये दिले गेले पाहिजेत 🙏
कोणत्या सरकारने द्यायची हे प्रकरण कोर्टात जाईल आणि त्याचा निकाल लागायला 25 वर्ष लागतील🤣
कायदे बदलण्याची खूपच गरज आहे
असल्या atrocities कायद्या मुळे कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत...😶
असे कायदे गरिबी ला च त्रासदायक आहे
अशी व्यवस्था उध्वस्त करणे आवश्यक आहे.
मिरच्या लागल्या का ...काका...😢😢
@@sidgawali952 mirchya lagaycha samandach nahi .. dilelya kaydyacha vapar karaychi akkal pn pahije .. hya peksha saman nagari kaydach hava .. mhanje lok durupyog karnar nahit ani hi ek case nahi tr ashya khup cases aahet .. suth diliy mhanun kay lokana sulavar chadavta ka ?
@@sidgawali952 तुमची अँट्रॉसीटी इकडे आमच्याकडे मात्र चालत नही डायरेक्ट मर्डर केल जात
सरकारने त्याला आर्थिक भरपाई देवुन मदत करावी खोटा आरोप करनाऱ्यांना कठोर शिक्षा करावी आपल्या सरकारी यंत्रणा किती अन्याय करतात याचे एक उदाहरण
आजही 80 टक्के लोक हे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत,हे केवळ अंध न्याय व्यवस्थमुळे होते ,जास्त प्रमाणात पोलिसच याला कारणीभूत आहेत, आणि कोर्ट सुद्धा याचाच ऐकून मोठा निर्णय देत,
माणसाने माणसावर राज्य करणे हाच एक अन्याय आहे.
Khota gunha karnaryna kapa
खर हे साहेब पैश्या मुळ बरसै खर्याच खोट खोट्याच खर होत आम्ही साखर कामगार ता पैठ्ठण अनुभवल कोणावर विश्वास ठेवा राजकारणी तसे कोर्ट अस
राजकारणी देश लुटण्यात मग्न असल्यामुळे संरक्षण आणि न्यायव्यवस्था रांडसारख वागत आहेत.
ही सगळी ॲट्रॉसिटी कायद्याची कृपा
झोंबल का...काका 😢😢
Yachya yatrocity ali kuthun
Shital matre gangraped in GANPATI bappa morya mandir Maharashtra
By
PANDIT SHARMA
PANDIT MISHRA
PANDIT DUBAY
PANDIT PANDY
?????????
Kiti magas zhale be leka tumi
Vavar pan Gela and brain pan gela😂😂😂😂
1 ekta fadanvees bhari padala na leka.
And to sadavare vakil 😂😂???
Ek vakil nahi ka JARNAGE JAWAL????
विष्णुला भरपाई मिळालीच पाहीजेत. व खोटा आरोप करणाऱ्या महिलेला शिक्षा झाली पाहीजेत असे माझे मत आहे.व अशी वेळ कोणावर सुध्दा येऊ नये.
बरोबर
ह्या देशात बाकी सगळं गुन्हे माफ आहेत पण,
गरीब असल्याचा गुन्हा अमान्य आहे त्या गुन्ह्याची जी शिक्षा होती ती मात्र त्याने भोगली त्यात काय एवढं...😢
ज्यानी खोटीच केस केली, त्यालाच सजा द्यावेत
अशा केसेसच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने मोफत विधी सल्ला/ वकील देण्याची सोय केली आहे. त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये समाविष्ट करायला पाहिजे होती.
ज्याने खोटी केस दाखल केली त्यां ना फाशी दिली पाहिजे भर चौकात.
अगदी बरोबर , आवश्यक आहे
आपल्या देशात अशा न्याय आहे म्हणूनच ह्यांना घोडे लागतात
कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी निरपराध लोकांवर खोट्या atrocity व बलात्काराच्या केसेस टाकतात पुरावा असल्याशिवाय अटक करूच नये
खोट्या केस करनार्याना व त्यांना साथ देनार्या कडुन त्याची भरपाई करुन घ्यायला पाहिजे व
त्यांना पण जेल काय असते दाखऊन द्यायला पाहीजे...
जय संविधान बाबा साहेब आंबेडकर यांचा विजय असो पैसा असेल तर कायदा पण बदलतो गरीब मात्र .......
या देशात काही अन्याय कायद्याच्या नावाखाली राजरोस पणे होतात ज्याच्यावर असा अन्याय होतो तो पिचला जातो इतर लोक बघून आनंद घेतात किंवा दुर्लक्ष करतात त्यामुळं एखादा वाद झाल्यास माघार घ्यावी विनाकारण वाद वाढवू नये
भारतीय न्यायव्यवस्था भोन्गळ झाली आहे. कायद्यात बदल करण्याची काळाची गरज झाली आहे!
मास्टर माईंड असल्यामुळे महिलेला पुढे करुन त्रास दिला गेला आहे काही केले नसताना निर्दोष मानसाला हा त्रास झाला आहे
प्रत्येकाला आई बहिन आहेत असे चुकीचे खोटे काम करणारयास एखाद्या कधी काळी मिळतो :
ऍट्रॉसिटी रद्द करा 💯💯💯💯
जयभीम
बीड मध्ये एसटी महिला
विटंबना प्रकरण माहित आहे का.
सन 2023 मध्ये.
Cancel atrocity
जळत राय जातीवादी माकडा कारण जातीवरून अन्याय अत्याचार होते तेव्हा झोपून असतो का.
त्या पोलिसांना आणि त्या जज ला शिक्षा द्या
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले पोलिस स्नान तपास बरोबर केला नही
या अन्मया बद्दल सरकार , याला जबाबदार अधिकारी व स्वतः कोर्टाला दंड का होऊ नये.
"मी मेलो तर माझ्याबरोबर माझं सत्यही मरून जाईल🥺🥺🥺. "
ह्या कायद्याचा दुरुपयोग गावागावात सापडेल. पण एक विचार खटकतो, आम्हाला कॉलेज ला एक शिक्षिका होत्या, त्यांनी हे मत मांडले होते-
"की एका sc st व्यक्तीला दिलेल्या शिव्या आणि sc st व्यक्तीने सवर्ण ला दिलेल्या शिव्या, ह्या शिव्याच मग असा भेद का.. दलित आदिवासींना वापरलेल्या शिव्या किंवा दलित आदिवासींनी वापरलेल्या शिव्या ह्या शिव्याच होय. मग त्या जातीवाचक असो वा अलग शिवीगाळ असो त्या सेमच. Sc st ने दिलेल्या शिव्या ह्या सवर्णाला गोड लागतील असं आहे का?"
विषय शिव्यापुरता नाहीच.. मूलता जातीव्यवस्था उच्चाटन करण्यासाठी जातीचे कायदे बाधकच आहेत.. बरं हे कायदे घटवावे तर ठराविक लोक भांडतात. वास्तविक समता- बंधुता कुणालाच नकोय😶. भारत हा स्वार्थ साधू लोकांचा देश वाटतो नेहमी.
Thank you somuch sir for the video
सरकार ने त्याच्या टाइम ची भरपाई केली pahije . त्याला 1cr धीले पहिजे
Correct
विष्णू तिवारीच्या प्रकरणात खोटे आरोप करणाऱ्यांना आता जन्मठेप किंवा फाशी झाली पाहिजे. आणि या प्रकरणाची, पुराव्यांची नीट तपासणी न करता विष्णूला शिक्षा दिली त्या हरामखोर न्यायाधीशांना फाशी दिली पाहिजे.
या सर्वांनी मिळून केवळ विष्णू तिवारीलाच नाही तर त्याच्या पूर्ण कुटूंबाचा बळी घेतला आहे.
विष्णू तिवारी आणि त्याच्या कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे.
सरकारने 20 वर्षाची काय भरपाई दिली ??
600 रूपये
👎
600 ला एक खंबा पण मिळत नाही
😂 @@mydreamhome6032
सरकारने 20 ववर्षं भरपाई घ्यावी
Right 👍
Money makes Mayor Go... सलमान खान...जय हो...पैसा फेको 😮
कटू सत्य..अरेरे...😢
जे खरे गुन्हेगार आहेत ते बाहेर च मजा असतात
जो दुसरयाच वाईट करतो त्याच्या पोराबाळांना वाईट प्रकारे भोगावं लागत... हाय लागते... देव लांब नसतो..
असं काय नसतं.
जगात फक्तं जीसकी लाठी उसकी भैंस असते
अगदी बरोबर
Thanks 👍
उत्तर प्रदेश ची घटना आहे तर तिथे असे घटना होत असतात
जमींनदार, व गावचे सरपंच त्या गावाचे बॉस असतात व तेथील लोक गरीब असल्यामुळे सतत असे कृत होत असतात.
कटु पन सत्य आहे 😢
Good job
ह्यावर एक काही पर्याय.
1 सरकार नी विष्णू ला 20 वर्षाचा मोबदला म्हणून सरासरी कमाई द्या वी, व खोटे आरोप करणारे, अटक करणारे पोलीस, शिक्षा देणारे न्यायाधीश, ह्या सर्वाना अटक करून ह्यांच्यावर खटले चालवा. नाहीतर
2 विष्णू नी ह्या सर्वाना संपवावं आणि परत जेल मध्ये जावं.
विष्णू तिवारीच्या प्रकरणात खोटे आरोप करणाऱ्यांना आता जन्मठेप किंवा फाशी झाली पाहिजे. आणि या प्रकरणाची, पुराव्यांची नीट तपासणी न करता विष्णूला शिक्षा दिली त्या हरामखोर न्यायाधीशांना फाशी दिली पाहिजे.
या सर्वांनी मिळून केवळ विष्णू तिवारीलाच नाही तर त्याच्या पूर्ण कुटूंबाचा बळी घेतला आहे.
विष्णू तिवारी आणि त्याच्या कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे.
कसली कमाई?केवळ पैशांतील? सरकार विष्णुचं तारुण्य त्याला परत देऊ शकेल?
Vishnula one koti milayala pahije
khup astil sir pliz tumhi pn ya video dvare kahi tari karayla hav aahe
त्या महिलेला तीच शिक्षा आणि त्या मानसाच्या आयुष्याची माती केली म्हणून सरकारने त्याला नुकसान भरपाई म्हणून 1 करोड रुपये देण्यात यावे.
भरपूर निर्दोष आहे
जज मूर्ख होता की काय.?
मूर्ख नाही मतिमंद असावा
जज महिला असेन?
कडक गांजा फुकला आसेल
आपली न्यायव्यवस्था आंधळी बहिरी मुखी आहे
95 टक्के गुन्हे हे खोटे आसते पण एक दिवस हे बदल होईल
अशी माहिती दिली डोळ्यात पाणी भरून आलं खूप दुःख देणया गोष्ट आहे
Lower court judge ला शिक्षा केली पाहिजे तसेच त्या महिलेलाही.
Court आहे का पोरखेळ चालू आहे. अराजक्ता माजेल लवकरच दुर्दैवाने.
Khup chan
My brother was also in jail for last 8 years for the crime which he have not committed. court recently acquitted him finding not guilty.our whole family suffered a lot in last 8 years.our judiciary system is third class.shame on it.very bad.and I hate such people who takes wrong benefits of Judi syst for personal rivalry.
जे जे ह्या घटने साठि कारणी भूत असतील त्या सगळ्यांना 20 वर्षे जेलची शिक्षा झाली पाहिजे?
खरा माणूस प्रथमेश❤️
खुपचं छान.....
त्याला येथून पुढे जिवंत असे पर्यंत त्याचा सर्व खर्च करण्यात यावा..त्याला नवीन घर बांधुन द्यावे.. त्याला नोकरी द्यावी..त्याला सर्व सुख सुविधा देण्यात याव्यात
❤ma8
लय भारी साहेब,👍
ह्या असल्या अत्रॅसिटी सारखे कायदे बंद करायला पाहिजे
धन्य तुमची न्याय व्यवस्था ❤
असे किती लोक आहे नाशिक जेल असो किंवा दुसरे
खरं आहे
बिना पुराव्याच कस काय एवढं गंभीर खटले दाखल झाले,dna test नाही झाली, पुर्ण enquiry नाही झाली... पैशाची न्याय व्यवस्था आहे सगळी...
कायदा काहिच कामाचा नाही, ज्याच्या खिशत पैसा त्याच्याच हातात कायदा
जे आमदार खासदार आणि मंत्र्यांना चवकशी हायला पाहिजे
सरकारी कामकाज असे चालते खूप वाईट. असे अनेक जन असतील.सरकारने मदत केली पाहिजे
हेच आपल संविधान, कायदा.. 😔 गरीब अजून गरीबचं आहे. चोर देशाचा मंत्री होतो, आणि 12तास अभ्यास करून Upsc करून पास झालेले अधिकारी त्यांना सलाम करतात..
षंढ विधान की जय हो.
माझ्या बापतित पण शेम हेच घडले आहे मी व माझा भाऊ निर्दोष सुटका झाली पण मला असे वाटते कि जे अधिकारी करी माझ्या केश मध्ये होते त्यांना काही सजा होवू शकते का याकरता काय करावे लागेल
SC ST Act चा दुरुपयोग 😢😢😢
भारतातील कायदाच बदलला पाहिजे ...जगात सगळ्यात घाणेरडा कायदा भारतात आहे
भारतीय सिस्टम 👌👌
भिकारचोट सिस्टम