शाळेचा निर्णय योग्यच आहे.अशीच कडक शिस्त शाळेमध्ये हवी.तरच विद्यार्थी आपले भविष्य नक्कीच उज्ज्वल करू शकतो.शाळेतुन बाहेर काढलेले विद्यार्थी स्वतः एकलव्या सारखे अभ्यास करून नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे..✍️🙏🙏
Very strict, fair & correct decisions taken by principles & Trustees. Students learned a long lesson from this for their lifetime. I appreciate school administration.
शाळेचा योग्य निर्णय आहे भावी विद्यार्थ्यांना शिस्त लागेल. काय झाले हे पाहायला पालक तिथे उपस्थित होते का ? आपल्या पाल्याचे चुकावर पांघरूण घालून शिक्षकांवर दोषारोपण करू नये
चांगलं वाईट याची खरी सुरुवात शाळेतून च होते, ज्याप्रमाणे शिक्षक हा समाज घडवायला कारणीभूत आहे तसाच तो भावी गुन्हेगारी थांवण्यासाठी सुध्दा जबाबदार आहे. अशाच लहान लहान कृत्यातून नंतर गुन्हेगारी मानसिकता बळकट होऊन मग नंतर भाई, दादा, अप्पा असेल प्रकार चालू होतात. मी लातूर मध्ये शिक्षण घेतलं आहे त्यामुळे मला हे चांगला माहिती आहे, 14-15 वर्षाची मुल सरास फायटर, नशा करणारी औषध ठेवतात. ज्युनिअर कॉलेज ची तर यापेक्षा वाईट अवस्था आहे. Salute to School Committee 🙏🙏
आज पर्यंत आम्ही असे किती भांडण केल पण असल कृत्य नाही घडलं... शाळेतून काढण्यासारखे😂😂😂 आमचे मास्तर great होते ते आम्हला भांडण झालं कि खूप मारायचे पण असे शाळेतून काढून देत नव्हते... त्यांना माहीत होते नवीन रक्त आहे हे आयकात नाहीं... तेव्हा शिक्षक आम्हाला मारायचे... पण असे शाळेतून नव्हते काढत... जय महाराष्ट्र 🙏 🙏आमची शाळा आणि आमचे मास्तर खूप great आहे ...🙏
लहान मुलांना वळण लागायचं ठिकाण म्हणजे शाळा आणि घर....जर काही चूक करून ऐकत च नसेल तर पुढे जाऊन हे पोर काय होणार??मी तर शाळेला पाठिंबा देईल च..👍👍स्टिक ने मारामारी करतात म्हणजे काय??
शाळा योग्य आहे फक्त पुरावे जपून ठेवावे कारण राजकारणी लोक आता त्यामध्ये घुसलेले आहेत पुरावा नष्ट करण्याची भीती आहे आणि हो राजकीय लोकांनी सरकारी शाळा कशा बनवाव्यात पण ते शक्य नाही हो ना
जर यांची मुल चुकीचे नव्हते तर तोंड का लपवताहेत.. याचा च अर्थ मुलांनी चुकी केली आहे.. आणि हे पालक जाणून आहेत.. शाळेचा निर्णय कौतुकास्पद आहे.. पहिले आम्ही थोडे जरी चुकलो की शिक्षक तर जाऊ द्या पहिले पालक च चांगली झडती घ्यायचे म्हणून तर आज काहीतरी चांगले आहोत..
काय चुकीचे केले, पालकानी पहिले आपल्या घरात पाहावे नंतर मंत्रालयात जावे. कायद्याचा धाक पाहिजे. काही नाही शैक्षणिक वर्ष टांगणीला, आता तर शाळा चालू झाली, त्याना इतरत्र प्रवेश मिळेल.
बरोबर सर तुम्ही केलेली कार्यवाही चांगली आहे..... असे जर मुले वागले असतिल तर तुमची कार्यवाही योग्यच आहे.. विद्यार्थ्यांना धाक असायलाच हवा... मारामारी असती तर तुम्ही माफ केला असतात पण ते क्रूर पनाने वागतायत फाइटर.,साखळी, बेल्ट आशाने मारामारी करतात ते विद्यार्थी कसले... आणी त्या पालकांना सीसी टीव्ही दाखवा... म्हणजे ते माझ ते लेकरू दुसर्याच ते कार्ट म्हणणार नाही.
शाळेने केलेली कार्यवाही हियोग्यच आहे पण कुठेतरी त्या मुलांच्या भविष्याचा विचार होयाला हवा वाटेल तर दुसरा काहीतरी पर्याय शोधावा जेणेकरून परत असे होणार नाही.
काही टारगट मुला मुळे सर्व शाळेचे मुलांचे नुकसान होणार असेल तर असे मुले शाळेतून काढलेच पाहेजे,पालकांनी टुकार मुलांचे स पोर्ट करू नये,शाळेचे काम योग्य आहे,
बरोबर आहे शाळेचे म्हणणे,,,मुलच जर नालायक असतील तर त्यांचा इतर विद्यार्थ्यांवर पण परिणाम होतो,,, या वयात फायटर,,रॉड,,घेऊन मारामारी करतात,पालकांना पण थोडी अक्कल पाहिजे की आपले मुलंच नीट नाहीत,,,शाळा प्रशासन ला दोष देऊन उपयोग नाही,,,
शाळेने योग्य निर्णय घेतला आहे. या कारवाई विरोधात पालक ग्रुहमंत्री फडणवीस यांच्या कडे गेले. मंत्री साहेबांनी योग्य भुमिका घेऊन. शाळे सारख्या पवित्र व शैक्षणिक जागेवर मारामारी करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.
खूप चांगलं काम केलेल्या शिक्षकांनी अशा मुलांवर कारवाई झालीच पाहिजे
प्रत्येक शाळेत असेच कडक नियम असायला हवे इतर विद्यार्थी तरी शिस्त मोडण्याची चूक करणार नाही
Tuza मुलाला school madhu बाहेर काढून टाकले तर हेच मानली असे का
@@Freefire-ce5je बहुतेक तुमचा पाल्य काढून टाकलाय वाटतंय.😐😐
Ya schoolche niyam jara jast tach kadak ahet
@@Freefire-ce5jeमाझ्या मुलाने असे केले असते तर मी ही शिक्षा जरूर मान्य करेन
@@svbarveचांगले पालक आहात तुम्ही 🙏🏻
आगदी योग्य निर्णय शाळा व्यवस्थापकाचे खुप खुप आभार आत्ता यांच्या पुढे असे कृत्य करण्यासाठी विद्यार्थी एक दोन वेळस नाही तर शंभर वेळा विचार करतील.
लहान वयात हि भिती गरजेची आहे ❤
शाळेचा निर्णय योग्यच आहे.अशीच कडक शिस्त शाळेमध्ये हवी.तरच विद्यार्थी आपले भविष्य नक्कीच उज्ज्वल करू शकतो.शाळेतुन बाहेर काढलेले विद्यार्थी स्वतः एकलव्या सारखे अभ्यास करून नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे..✍️🙏🙏
विद्यार्थ्यांना शिस्त लावण खूप अवघड झालेय . त्यातून बरेच पालक मुल चुकीची वागली तरी मान्य न करता त्यांनाच सपोर्ट करतात .
Very strict, fair & correct decisions taken by principles & Trustees. Students learned a long lesson from this for their lifetime. I appreciate school administration.
'Q
Rightly said.... Parents should see if their kid is doing some mischievous things in school or not.... How come they have fighter at this age
Don't agree.
First management.
Second parents
Then students r responsible for the incident.
पालकांनी मुलांच्या चुकीच समर्थन करू नये.
शिक्षकांनी पालकांना सीसीफुटेज दाखवावे.
नाही तर शिक्षक खोटे ठरतील.
बरोबर
सर्व शाळांनी असे कडक नियम केले तरच गुन्हेगारी कमी होईल
शाळेचा निर्णय योग्य आहे.
खुप छान निर्णय .....प्रत्येक शाळेने ही कार्यवाही करायला पाहिजे......योग्य निर्णय.....बाहेरील system ने हस्तक्षेप करू नाही ....हीच विनंती...🙏🙏🙏💯💯
Hats off👌🏻 To The Principle Sir Good Decision 💯
Very good decision taken by principal...... Students should follow rules and decipline of school.
आशे कडकडीत शिक्षक पुर्ण माहाराष्टच्य शाळेत आसले पाहिजे सरकारने आसे कडक नियम करावे
बिल्कुल ठीक केले! विद्यार्थ्यांनी असे केले तर चुकीचे आहे! शिस्तभंग करण्यात आले तर कारवाई करायलाच पाहिजे! इतर मुलांवर परिणाम होतात!
योग्य केलं शाळेने👍🙏
अगदी योग्य निर्णय आहे शाळेचे...यात शाळेचे काही चुकले नाही
झालं आता आयुष्यात परत ही मुलं कोणत्याच भांडणात भाग घेणार नाहीत खूप चांगला डिसिजन घेतला शाळेने
Asech strict kele pahije good job principal sir.
barobar aahe Kripa Sadan English School madhe pn as hot pn tithe kahi nay krat
कारवाई मागे घेऊ नये ज्यांचे नुकसान झाले आहे ते त्याचे ते बघून घेतील पण त्यांना सूट दिली तर इतर विद्यार्थी सुधा असेच चुकीचे मार्गाला लागतील
agdi barobr
शाळेचा योग्य निर्णय आहे भावी विद्यार्थ्यांना शिस्त लागेल. काय झाले हे पाहायला पालक तिथे उपस्थित होते का ? आपल्या पाल्याचे चुकावर पांघरूण घालून शिक्षकांवर दोषारोपण करू नये
All schools need principal like him👍
✌एकदम बरोबर आहे हा निर्णय शाळेचा
शाळेची कारवाई बरोबर आहे..
शाळेत शिकुन घडण्या साठी जातो भाई बाण्या साठी नाही जात शाळेने चांगला निर्णय घेतला आहे🎉🎉🎉
अश्या वेळेस सर्व लोकांनी शाळेसोबत उभे राहिले पाहिजे ...कारण असे निर्णय झाले तर आपण एक चांगला समाज घडऊ....
चांगलं वाईट याची खरी सुरुवात शाळेतून च होते, ज्याप्रमाणे शिक्षक हा समाज घडवायला कारणीभूत आहे तसाच तो भावी गुन्हेगारी थांवण्यासाठी सुध्दा जबाबदार आहे. अशाच लहान लहान कृत्यातून नंतर गुन्हेगारी मानसिकता बळकट होऊन मग नंतर भाई, दादा, अप्पा असेल प्रकार चालू होतात. मी लातूर मध्ये शिक्षण घेतलं आहे त्यामुळे मला हे चांगला माहिती आहे, 14-15 वर्षाची मुल सरास फायटर, नशा करणारी औषध ठेवतात. ज्युनिअर कॉलेज ची तर यापेक्षा वाईट अवस्था आहे. Salute to School Committee 🙏🙏
Good पालक नालायक शाळेचं अभिनंदन महतारी मेल्याच दुःख नाही काळ सोकवता कामा नये
फार चांगलं केलं. आज शाळेत एवढ्या मारामाऱ्या करतात मोठेपणी कशी वागतील ही मुलं, याचा पालकांनी विचार करावा.
School committee is right 👍
आज पर्यंत आम्ही असे किती भांडण केल पण असल कृत्य नाही घडलं... शाळेतून काढण्यासारखे😂😂😂
आमचे मास्तर great होते ते आम्हला भांडण झालं कि खूप मारायचे पण असे शाळेतून काढून देत नव्हते... त्यांना माहीत होते नवीन रक्त आहे हे आयकात नाहीं... तेव्हा शिक्षक आम्हाला मारायचे... पण असे शाळेतून नव्हते काढत...
जय महाराष्ट्र 🙏
🙏आमची शाळा आणि आमचे मास्तर खूप great आहे ...🙏
शाळेचा निर्णय आवडला 🙏🙏🙏👍
बरोबर केल असेच कडक नियम पाहिजे
पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला आहे तर पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे.
लहान मुलांना वळण लागायचं ठिकाण म्हणजे शाळा आणि घर....जर काही चूक करून ऐकत च नसेल तर पुढे जाऊन हे पोर काय होणार??मी तर शाळेला पाठिंबा देईल च..👍👍स्टिक ने मारामारी करतात म्हणजे काय??
योग्य निर्णय घेतला आहे शाळेने
शाळा योग्य आहे फक्त पुरावे जपून ठेवावे कारण राजकारणी लोक आता त्यामध्ये घुसलेले आहेत पुरावा नष्ट करण्याची भीती आहे आणि हो राजकीय लोकांनी सरकारी शाळा कशा बनवाव्यात पण ते शक्य नाही हो ना
Very. ..very good
स्कूल चा निर्णय बरोबर
शाळेचा निर्णय अगदी योग्य आहे सडके आंबे बाहेर काढायलाच पाहिजे अन्यथा चांगले आंबे ही सडतात
सरकारने शाळेवर दबाव आणू नये
सरकारने सरकारी शाळेची जी वाट लावलीय तिकडे बघावं
Discipline means discipline there is no adjustment
खूप छान संचालक महोदय
पालक उपमुख्यमंत्र्यांकडे गेलेत म्हणजे यांचे पालक नक्कीच राजकारणी असणार 🤦♂️🤦♂️🤦♂️
आणि मग हे गुंड लोकं आपलं लोकप्रतिनिधीत्व काय करणार🤦♂️🤦♂️
शाळेचा निर्णय बरोबर च आहे
Hats of to the school administration
ही शाळा राजश्री शाहू संस्थेची आहे, इथे नियमानुसारच सगळे होते.
अभिनंदन शाळेच
बरोबर आहे
अगदी योग्य निर्णय घेतला.
Sir you took prefeect decision, you have sone great job.
Please other school also learn
छान निर्णय
पालकांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार दिले पाहिजे
जर यांची मुल चुकीचे नव्हते तर तोंड का लपवताहेत.. याचा च अर्थ मुलांनी चुकी केली आहे.. आणि हे पालक जाणून आहेत..
शाळेचा निर्णय कौतुकास्पद आहे..
पहिले आम्ही थोडे जरी चुकलो की शिक्षक तर जाऊ द्या पहिले पालक च चांगली झडती घ्यायचे म्हणून तर आज काहीतरी चांगले आहोत..
शाब्बास सर तुमच्यासारखे शिक्षक च आणि शाळा प्रशासन च येणाऱ्या पिढीला तारू शकेल....
शाळा बरोबर 👌🏼👌🏼👌🏼
अगदी बरोबर आहे शाळेचे नियम. strict action घेतली तर पुन्हा अशा घटना होणार नाहीत. शाळेत रॉड आणणे,मारहाण करणे चुकीचे आहे.
शाळेने योग्य निर्णय घेतला
Bravo...khup chan decision
लातूरला शिस्त आहे। म्हणूनच मुलांना तेथे पाठवल जात
काय चुकीचे केले, पालकानी पहिले आपल्या घरात पाहावे नंतर मंत्रालयात जावे. कायद्याचा धाक पाहिजे.
काही नाही शैक्षणिक वर्ष टांगणीला, आता तर शाळा चालू झाली, त्याना इतरत्र प्रवेश मिळेल.
Tuza wife paha konakadh zate घरी
लातूरमध्ये शाळा चांगल्या आहेत पण गल्लीबोळात मुलांच्या मारामाऱ्या खूप होतात.
Khup chan...no back.. strictly action....
शिक्षकांनी पालकांना सीसीफुटेज दाखवावे.
नाही तर शिक्षक खोटे ठरतील.
Good job. We need more principal like this.
एकूणच शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. मूल्य शिक्षण, संवेदनशील शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
कडक कारवाई चे इतर शाळेकडून ही अनुकरण व्हावे.
बरोबर सर तुम्ही केलेली कार्यवाही चांगली आहे.....
असे जर मुले वागले असतिल तर तुमची कार्यवाही योग्यच आहे..
विद्यार्थ्यांना धाक असायलाच हवा...
मारामारी असती तर तुम्ही माफ केला असतात पण ते क्रूर पनाने वागतायत फाइटर.,साखळी, बेल्ट आशाने मारामारी करतात ते विद्यार्थी कसले...
आणी त्या पालकांना सीसी टीव्ही दाखवा...
म्हणजे ते माझ ते लेकरू दुसर्याच ते कार्ट म्हणणार नाही.
शाळेने केलेली कार्यवाही हियोग्यच आहे पण कुठेतरी त्या मुलांच्या भविष्याचा विचार होयाला हवा वाटेल तर दुसरा काहीतरी पर्याय शोधावा जेणेकरून परत असे होणार नाही.
शाळा प्रशासनाने ठामच असलं पाहिजे...मग कळंल माय बापाला पोराचं लाड कसं करावं ते...ABPमाझा द्वारे यु ट्यूब कॉमेंट मध्ये जारी..
काही टारगट मुला मुळे सर्व शाळेचे मुलांचे नुकसान होणार असेल तर असे मुले शाळेतून काढलेच पाहेजे,पालकांनी टुकार मुलांचे स पोर्ट करू नये,शाळेचे काम योग्य आहे,
All comments right...very good
काय पालक आहेत आपला मुलगा शाळेत शिकण्यासाठी जातो की गुंडशही 😢 यात जर कोणत्या मुलाचा जीव गेला तर मग शाळा जबादर होणार योग्य निर्णय घेतला शाळेने 🙏
Very good decision ...
शाळा कॉलेज मध्ये अशीच कारवाई झाली पाहिजे. परीवार गुंड प्रवृत्तीच्या असेल म म्हणून कार्टी अशी निघाले
अशिच कारवाई झाली पाहिजे
Absolutely right decision
खूप छान निर्णय
Very good sir.
Right decision 👍
Very good decision of management
बरोबर आहे शाळेचे म्हणणे,,,मुलच जर नालायक असतील तर त्यांचा इतर विद्यार्थ्यांवर पण परिणाम होतो,,, या वयात फायटर,,रॉड,,घेऊन मारामारी करतात,पालकांना पण थोडी अक्कल पाहिजे की आपले मुलंच नीट नाहीत,,,शाळा प्रशासन ला दोष देऊन उपयोग नाही,,,
अगदी बरोबर
शाळेने योग्य निर्णय घेतला आहे. या कारवाई विरोधात पालक ग्रुहमंत्री फडणवीस यांच्या कडे गेले. मंत्री साहेबांनी योग्य भुमिका घेऊन. शाळे सारख्या पवित्र व शैक्षणिक जागेवर मारामारी करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.
योग्य निर्णय
Rule means Rule. No mercy.
correct decision of administration
प्रत्येक admision मेरिट वर होत तर या शाळेत योगदान काय?
टोकाचा निर्णय नाही. म्हणजे विद्यार्थ्यांने कसे ही वागावे का.
Bahot badiya
100%कारवाई बरोबर केलीय
एकदम बरोबर निर्णय
राजकीय दबाव शाळेवर आणणे योग्य नाही.
Well done Teacher ..dont creat pressure on school..they have taken right decision..
Correct ahe..
बरोबर केल कारण लाहान नाही नवी दांवीचे पोर लग्न करुन दिल तर 😅दोन वर्षे मधे 2पोर काडतीन
शाळा प्रशासन योग्य निर्णय आहे
प्रत्येक शाळेत अस प्रशासन असायला पाहिजे
Very good i support shiksha wibhag
शाळेने योग्यच केलं.पण पालकांना सी सी टीव्ही फुटेच दाखवायला पाहिजे.
हे सगळे विद्यार्थी लाडाणे वेडे झाले आहेत...
शाळा शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान करु शकत नाही. शाळा कमी पडते. शिस्तीमुळे लाखो विद्यार्थी देशात शिक्षणापासून वंचित आहेत.
बरोबर केले 🙏🏻