अहो हा खेळ आहे खिलाडू वृत्तीने खेळला पाहिजे... हार जीत आणि व्यवहार हा वेगळा विषय आहे....असे जर गोळीबार व्हायला लागले... खून पडायला लागले... तर लोक बैलगाडा बघायला सुद्धा जाणार नाहीत😢
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐 गौतम काकडे हा माजलेला माणूस आहे देशमुख असलेचा लय गर्व आहे तेला,कटोर कारवाई झाली पाहिजे असल्या लोकांवर , असले लोक पैश्याच्य जीवांवर लगीच सुटतात , पोलिसांनी हा प्रकार घांबिर्याने घेवा आणि शिक्षा देवी हीच खरी श्रध्दांजली ठरेल सराना 😢
@@ushataipatil2219 tai apan mahiti ghya ani mang comment kara , आपल्याला अकल आहे का हेते झाले काय आहे आपण कॉमेंट काय करत आहे,काय माहित नाहीं तर बोलू न्हाई .
खून करणाराला जन्मठेप किंवा फाशी शिक्षा झाली पाहिजे तरच न्याय व्यवस्था खरी आहे म्हणायचं कायदा कडकं नाही म्हणूनच खुनाच्या घटना रोजच घडत आहेत आता कायदा पैशेवाल्याचा झाला आहे घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे
माझे तर मत आहे की बैलगाडा शर्यतीवर बंदी घालायला पाहिजे कारण कसे झाले आहे थ्री बैलगाडा शर्यत राहते बाजूला स्वतःच्या वर्चस्व आणि नावासाठी वाद आणि हार कोणी पचवायला तयार नाही त्यामुळे जीव हा मोलाचा आहे या छोट्या गोष्टी साठी जर जीव घेत असाल तर याच्यावर बंदी यायलाच पाहिजे आहे
एवढ्या छोटया बाळासमोर, त्या माऊली समोर असे कृत्य केले यावेळी त्याच्या घरातील लोकांना तरी समजायला हवे होते, या केलेल्या कर्माची फळे भोगावी लागणार हे नक्कीच.
Miss you सर.. लय वाईट झालं.. कायचं समजत नाय.. रोक ठोक बोलणारा वेक्ती सत्य बोलणारा वेक्ती म्हूणन सरांची ओळख कायम राहणार.. जेव्हा रोकठोक बोलणारा वेक्ती म्हणून विचारले जाणार तेव्हा... निंबाळकर सर म्हणून..आवर्जून नाव घेतलं जाणार..सरांच्या आत्म्याला शांती लागो हिच ईश्वर चरणी पार्थना.. ॐ नमःशिवाय.. 🙏🙏💐💐
काय वाटलं असेल त्या माऊलीला हे ऐकून. आपण कल्पनाच नाही करू शकत😢. सरांना न्याय मिळाला पाहिजे. एका बिनडोक आणि मूर्ख माणसा मुले ती माऊली आज आपल्या कुंकवला मुकली. एक दिलदार माणूस आपल्यातून निघून गेला. भावपूर्ण श्रद्धांजली सर. 😢😢😢😢😢
बिल्डर सुद्धा भांडणमध्ये एकमेकांचे खून करतात म्हणून काय बिल्डिंग सेक्टर बंद करायचे का? झाले हे अयोग्यच झाले त्याची शिक्षा पण काकडेला भेटेल पण बैलगाडा बंद झाला तर त्यावलं चालणारे ग्रामीण अर्थकारण ठप्प होईल. देशी गोवंश कोणी सांभाळणार नाही...
Gundana kasla bhaiya , bhai mhanun bolta tyamulech te dadagiri krtat Jar sarv samnya lokani aslya faltu lokana bhav dyaych sodla tr yana kutra vicharat nahi pn apanch yana bhiya mhunun dokyavr ghetla ki te ase mutatat mg kanat Changlya lokana asahi faltu lok jagu det nahit...😢
मराठवाड्यातील अशाच प्रकारे नंबर घेणार्या बैल मालकाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात म्हणुन मराठवाड्यातील बैल पश्चिम महाराष्ट्रातील शर्यतीला जास्त येत नाहीत
बैलगाडा शर्यत हा व्यापारी, लोकं पैसे वाले लोक राजकारणी लोक यांचा खेळ झाला आहे Top ला पळणारी बैल बघा कोणाची आहे ती आणि कोणत्या गरिबांच्या बैलांना हे पुढं जावु पण देत नाहीत त्याची खरेदी होते हे चुकीचे आहे 💯
१५ दिवसापूर्वीच बारामतीचे करामती काका निंबुतच्या या खुनी कुटुंबाला भेटायला गेले होते.खर तर ही घटना खूपच निंदनीय आहे.फक्त पैश्यासाठी एखाद्या तरुण पोराला गोळ्या घालून मारणे योग्य आहे का.
भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ताई संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या बाजूनं आहे सत्य कोणीही दाबू नाही शकत आणि दाबले तरीही ईश्वर त्याला पाहून घेतो देवावर विश्वास ठेवा ,आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत,ताई तुम्ही दुखः तून सlवरा स्वतःला
भावपूर्ण श्रद्धांजली रंजीत निंबाळकर सर तुमच्या आश्या आचानक जाण्याने सर्वांचा डोळे पाणावले आहेत सर तुमच्या आत्यायास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना सर तुमच्या सारखं निर्मळ मनाचा माणूस होणे शक्य नाही सर तुम्ही तोंडावर बोलणारे आणि मनात कशालाही राग किंवा वाईट भावना न ठेवणारे होतात सिर🥲🥲🥲🥲🥲🥲😰😰😰😰😰
जे जे मुक्या प्राण्याचा व्यवहार करतात अन् त्यांची शर्यत लावतात .. त्या सर्वांचा अंत असाच होणार मग ते देणारा असो की घेणारा.. किंवा शर्यत लावणारा असेल...
बैलगाडी शर्यतीच्या आयला घोडा लागू दे.
सोन्या सारखा माणूस गेला.
बंद करा या शर्यती.
Ekdam barobar bhau.....bhivsyat anki jev jatan
खरे बोलला
बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून नुसते भांडण गोळीबार चालू आहे
बरोबर दादा या खेला मध्ये शेतकरी कमी आणि दलाला ज्यास्त आहेत🤬
बंद करा
गौतम काकडे कुठे लपून बसला आहे ते बघा आता त्याला शोधून काढले पाहिजे पहिलं नाही त्याचं सगळं घरातील महिती असणार
Mi bharpur radalo ha video baghun lai vaeet zale rav.😭😭😭😭😭
ताई माझ्या सारखे सगळे भाऊ आम्ही सोबत आहे
दीदी काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहे
हे फार वाईट घटना आहे
रणजित भाऊ भावपुर्ण श्रद्धांजली
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बैलगाडी शर्यती वर बंदी घालावी
अजून FIR झाला की नाही , झाला तर Online Publish का केला नाही, कोणता दबाव आहे?
बैलगाडा शर्यत बंद झाली पाहिजे
बैलगाडा बंद करा अजून किती गुन्हे होऊ द्यायचे अंडरवर्ल्ड सारख चालू झालंय आता बैलगाडी शर्यतीत
इथं माणूस गेला आहे आणि काय पण प्रश्न विचारताय राव. काकडे म्हणजे माजलेली जनता आहे त्यांना अटक करून झेल मध्ये taka
ताई बैल आपल्या दावणीला आलाच पाहिजे
Bailgada sharyatimule ....crime khup vadhla ahe maharashtramadhe....jai shivray jai maharashtra
Baigadi kayamchi ban karun taka jyala kand aasel tyala gadyala jumpa aani palva
Kay करायचे त्या माउलीने रे.त्या बैलाला काय करायचं .सोन्यासारखा वाघ गेला.😢😢😢
Oho Tila mahit navte deth zali li patrakar a mule mahit zale
तिला माहित न्हवते
बिचारिला माहिती नव्हती😢😢
😢
ताई तुझ्या दुःखात सहभागी आम्ही सर्व
तुमच्या एक अन एक असुरुची किमत आरोपी ला चुकवावी लागेल देव माफ करणार नाही त्यांना
भावपूर्ण श्रदांजली सर
या खुन्याला शिक्षा झालीच पाहिजे,तो पर्यंत ,अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने कोठेही मैदान घेऊ नये ही विनंती
न्याय मिळवून दिला तरच बैलगाडी क्षेत्र चालू राहील नाही तर बंद पडणार आहे हेही तितकेच खरे आहे
न्याय तर मिळावाच परंतु पुन्हा अशा अनुचित घटना घडू नयेत म्हणून बैलगाडा शर्यतींवर बंदी हाच एकमेव उपाय आहे...
Asach kara dada, kiti bekar lok ahet, tyanna akkal alich pahije
Ok bhi barobar hi
Ban करा शर्यत
😂😂😂
अरे बैलाच काय घेऊन बसला त्याचा मालक गेला राव जीवान 💯🥺💔
अगोदर तिला माहीत नव्हते to manus madhech बोलून gela mhanun ती इतकी boli😢😢
Tyana agodarcha mahiti hote pan tya shana chi parat adhavn zalyane tyancha ashru cha band futla 😢
काही का असेना पण खूप वाईट झाल 😢
@@BlackFace_0त्यांना माहिती न्हवते.. ऑन कॅमेरा माहिती झाले
बरोबर त्यांना माहिती नसेल 😢😢😢😢😢 किती भयानक वेळ असेल तीच्यासाठी 😢😢😢
माजलेली पैसा आणि सत्ता एका बाजूला
आणि एका बाजूला एक विधवा आणि सामान्य जनसमुदाय 👍🏻
जर न्याय मिळवून दिला नाही तर बैलगाडी शर्यत बंद करा
असं कोणासोबत होऊ नये अत्यंत वाईट घटना घडलेली आहे ज्यांनी कोणी घडवून आणली असेल त्यांना कठोर शिक्षा व्हावी.
Mala yajat rajkarani lokhancha haatbwat tay
अहो हा खेळ आहे खिलाडू वृत्तीने खेळला पाहिजे... हार जीत आणि व्यवहार हा वेगळा विषय आहे....असे जर गोळीबार व्हायला लागले... खून पडायला लागले... तर लोक बैलगाडा बघायला सुद्धा जाणार नाहीत😢
1000%बरोबर
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐
गौतम काकडे हा माजलेला माणूस आहे देशमुख असलेचा लय गर्व आहे तेला,कटोर कारवाई झाली पाहिजे असल्या लोकांवर , असले लोक पैश्याच्य जीवांवर लगीच सुटतात , पोलिसांनी हा प्रकार घांबिर्याने घेवा आणि शिक्षा देवी हीच खरी श्रध्दांजली ठरेल सराना 😢
काकडे देशमुख असतात होय 😂
92 कुळी असतात काकडे😅
@@ushataipatil2219 tai apan mahiti ghya ani mang comment kara , आपल्याला अकल आहे का हेते झाले काय आहे आपण कॉमेंट काय करत आहे,काय माहित नाहीं तर बोलू न्हाई .
इथे शिवाजी महाराजच पाहिजेत. ते नसल्यामुळेच हे माजले.
राहुल भाऊ लक्ष्य घाला आमचा लाखमोलाचा माणूस सोडून गेला आहे..😭😭😭😭
कोणत्या थराला चाललाय नाद अत्यंत वाईट घटना भयंकर ईर्षा आणि भ्रष्ट नित्तीमत्ता भयानक घडतय. 😢
गौतम काकडे यांच्या सारख्या प्रवृत्ती बैलगाडा शर्यत क्षेत्रातून हद्दपार करा
Brobr
का या जगातून हद्दपार केला तर नाही जमणार का
भावपूर्ण श्रद्धांजली.... माणुसकीला काळीमा..... तरुण वयात जाणे कुटुंबासाठी खुप मोठी हानी
ताई ना सांगितलं नवत ताई ल समजताच अश्रू आले 💔🥺 plz अटक झालाच पाहिले फाशी द्या त्यानं 💯
आरोपी ला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा असे गुन्हे आरोपी वारंवार करेल
भावपूर्ण श्रद्धांजली रणजित भैय्या 👏👏👏💐💐💐
असे जिव जाणार असतिलतर बैलगाडी शर्यती वरती सरकारने कायमस्वरूपी बंदी घालावी.
खरंच आहे शर्यतींवर बंदीच योग्य आहे...
Khup vait jhal re . As kona barobar hou nayr . Jiv ghetla eka naradhmane. Fashich jhali pahije lagech.😢
खून करणाराला जन्मठेप किंवा फाशी शिक्षा झाली पाहिजे तरच न्याय व्यवस्था खरी आहे म्हणायचं
कायदा कडकं नाही म्हणूनच खुनाच्या घटना रोजच घडत आहेत
आता कायदा पैशेवाल्याचा झाला आहे
घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे
भारत सरकारने ही बैलगाडा शर्यत का बंद केली होती.. त्याच कारण आता सर्वांना समजलच असेल.. ही बंदी पुढे कायम व्हावी..
जेव्हा कुटुंबाला तुमची गरज असते आधार असतो तेव्हा निच वृत्तीचे लोक तो आधार संपुष्त करतात या नीच प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सर्व तरुणांना हात जोडून विनंती की हा बैलगाडा नाद सोडून द्या.
संसार घराकडे लक्ष द्या.
त्या माय मावलि आणि त्या छोटी बीचारीच काय चुक आहे हो 😢😢
जो पर्यन्त न्याय मिळत नाही तो पर्यन्त बैलगाडा बंद मजी बंद
ताई रडु नका आखा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे
अतिशय वाईट घटना ज्या बायकोला बोलत असताना आपला पत्ती गेला समजणे ही अतिशय वाईट घटना आहे
सर भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
आशा प्रकारे गोळीबार किंवा हाणामारी होत असेल तर बैलगाडा शर्यत बंद करावी.
बैलगाडा... बंद करा कायमच... महाराष्ट्र सरकार..
माझे तर मत आहे की बैलगाडा शर्यतीवर बंदी घालायला पाहिजे कारण कसे झाले आहे थ्री बैलगाडा शर्यत राहते बाजूला स्वतःच्या वर्चस्व आणि नावासाठी वाद आणि हार कोणी पचवायला तयार नाही त्यामुळे जीव हा मोलाचा आहे या छोट्या गोष्टी साठी जर जीव घेत असाल तर याच्यावर बंदी यायलाच पाहिजे आहे
एवढ्या छोटया बाळासमोर, त्या माऊली समोर असे कृत्य केले यावेळी त्याच्या घरातील लोकांना तरी समजायला हवे होते, या केलेल्या कर्माची फळे भोगावी लागणार हे नक्कीच.
त्यांनी मारण्या साठीच बोलवले होते.. प्लॅन पहिल्या पासून रेडी होता. कसा मारायचा.. 🙏🙏
सुंदर बैल निंबाळकर फॅमिलीला परत मिळाला का नाही
माऊली फार वाईट वाटतंय एवढ्या तरुणपणी असं जगणं आला हिला ताई धीराने रहा
मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी निंबाळकर कुटुंबास भेट द्यावी अशी माझी विनंती आहे
या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे
आणि गौतम काकडे याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे
ताईला गावाजवळ सरकारी नोकरी द्यावी तसेच दोषी आरोपीला शिक्षा झाली तरच न्याय होईल.
अतिशहाणपणा मध्येच बोलला 😢 किती बेक्कर वाटले असेल ताईला😢😢😢😢
पण समजलं ते पण भारी झाले नाहीतर पुढे... अजून धक्का बसला असता
खूप वाईट झालं
अशा प्रकारच्या घटनांमुळे बैलगाडा शर्यत क्षेत्र बंद करावे. अशी सरकारने भूमिका घ्यावी , ही नम्र विनंती .🙏 🇮🇳
Miss you सर.. लय वाईट झालं.. कायचं समजत नाय.. रोक ठोक बोलणारा वेक्ती सत्य बोलणारा वेक्ती म्हूणन सरांची ओळख कायम राहणार.. जेव्हा रोकठोक बोलणारा वेक्ती म्हणून विचारले जाणार तेव्हा... निंबाळकर सर म्हणून..आवर्जून नाव घेतलं जाणार..सरांच्या आत्म्याला शांती लागो हिच ईश्वर चरणी पार्थना.. ॐ नमःशिवाय.. 🙏🙏💐💐
तू आधी किती विरोधात होता रे त्यांच्या😢
काय वाटलं असेल त्या माऊलीला हे ऐकून. आपण कल्पनाच नाही करू शकत😢. सरांना न्याय मिळाला पाहिजे. एका बिनडोक आणि मूर्ख माणसा मुले ती माऊली आज आपल्या कुंकवला मुकली. एक दिलदार माणूस आपल्यातून निघून गेला. भावपूर्ण श्रद्धांजली सर. 😢😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢😢😢😢
काय गरज होती प्रेत बाॅडी बोलायची 😡😡 बिचारीला तो पर्यंत माहीत नव्हत😢😢😢
सोन्यासारखा संसार उध्वस्त केला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे 😢
बैलगाडा शर्यती बंद करा अगोदर हे पैशावले गरिबला मारायला लागलेत 😢
अरे बंद करा या शर्यती, बैल शेतात मेहनत करून धान्य पिकवण्यासाठी आहे, लोकांच्या करमणूक साठी नाही
आणखी किती जनांचे संसार उद्धवस्त करणार हा बैल गाडा
बिल्डर सुद्धा भांडणमध्ये एकमेकांचे खून करतात म्हणून काय बिल्डिंग सेक्टर बंद करायचे का?
झाले हे अयोग्यच झाले त्याची शिक्षा पण काकडेला भेटेल पण बैलगाडा बंद झाला तर त्यावलं चालणारे ग्रामीण अर्थकारण ठप्प होईल. देशी गोवंश कोणी सांभाळणार नाही...
Gundana kasla bhaiya , bhai mhanun bolta tyamulech te dadagiri krtat
Jar sarv samnya lokani aslya faltu lokana bhav dyaych sodla tr yana kutra vicharat nahi pn apanch yana bhiya mhunun dokyavr ghetla ki te ase mutatat mg kanat
Changlya lokana asahi faltu lok jagu det nahit...😢
बंदी होती तेच बर होत्त असं wathay आणि बंदीच घालावी
हे मिडया वाले तर चिवत्या वाणी काही पण बोलतात ,प्रेत त्या बायकोला किती वाईट वाटले असेल😢
बंद करा रे या शर्यती....प्राण्यांच हाल,माणस एकमेकांना दुष्मन समजायला लागली..बंद करा या शर्यती
सजा तर होणारच कायद्याने नियतीने निबाळकर कुटूंबायाच्या दुःखाने न्याय तर होणारच
अरे सुंदर निबळकराच्या घरी आल्यावर च अंत्यविधी होऊ द्या तरच त्या आत्म्याला मरणोत्तर तरी शांती लाभेल व त्याला अटक झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेऊच नका
मराठवाड्यातील अशाच प्रकारे नंबर घेणार्या बैल मालकाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात म्हणुन मराठवाड्यातील बैल पश्चिम महाराष्ट्रातील शर्यतीला जास्त येत नाहीत
Band kara shriyati jar ase hoat asel tr
mhanun bailgadi saryat band kara
लोकांना कायद्याची भीती राहिली नहीं कायदा कडक केला पाहिजे
Mansa pekshya bailala jast kimmat det aslya mule bailgadi kshtr bnd honar
खुप वाईट झाले,त्या माऊलीने कुणाकडे बघायचे, भावपूर्ण श्रद्धांजली
बैलगाडा शर्यत हा व्यापारी, लोकं पैसे वाले लोक राजकारणी लोक यांचा खेळ झाला आहे Top ला पळणारी बैल बघा कोणाची आहे ती आणि कोणत्या गरिबांच्या बैलांना हे पुढं जावु पण देत नाहीत त्याची खरेदी होते हे चुकीचे आहे 💯
सोन्यासारखा माणूस गेला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
लोकाचे जीव जात असतील तर शर्यत बंद करा हा च उपाय
गुनहगार को फांसी नहीं होता है तो सरकार क्या जिम्मेदारी ले सकता है सरकार ने पाशी देना चाहिए इसको
सरळ सरळ बैलगाडा शर्यती बंद करून टाकली पाहिजे
बळीशारे बंद झालीच पाहिजे तुम्ही सर्व अडखडा
अतिशय दुर्दैवी घटना असं कुणाच्या आयुष्यात घडुच नये ही ईश्वर चरणी प्रार्थना
१५ दिवसापूर्वीच बारामतीचे करामती काका निंबुतच्या या खुनी कुटुंबाला भेटायला गेले होते.खर तर ही घटना खूपच निंदनीय आहे.फक्त पैश्यासाठी एखाद्या तरुण पोराला गोळ्या घालून मारणे योग्य आहे का.
जो पर्यंत त्यांना न्याय भेटत नाय तो पर्यंत एकही मैदान घेऊ नका अखिल बैलगाडा वल्यानी
भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ताई संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या बाजूनं आहे सत्य कोणीही दाबू नाही शकत आणि दाबले तरीही ईश्वर त्याला पाहून घेतो देवावर विश्वास ठेवा ,आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत,ताई तुम्ही दुखः तून सlवरा स्वतःला
शर्यत बंद झाली पाहजे अजून किती लोक माऱ्यची वाट बागयची
प्रेस वाल्यांना कधी कुठ काय बोलावं...काहीही कळत नाही..
Yedyacha bazar aani pedyacha paus....
गौतम काकडे ला बैल गाडा क्षेत्रा मधून काढून टाका नाय तर आम्हीं बैल गाडा क्षेत्र बंद करणार.💯👏
Bailach pn hal kartyat kiti tri bailanch jiv gelay ata hencha lavkr jag yude sarkar la
ज्या उद्योग धंद्या मुळे जीवन संपत असेल तर ते नं केलेले बरे. बैलगाडी शर्यती वरती बंदी घातली पाहिजे .
भावपूर्ण श्रद्धांजली रंजीत निंबाळकर सर तुमच्या आश्या आचानक जाण्याने सर्वांचा डोळे पाणावले आहेत सर तुमच्या आत्यायास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना सर तुमच्या सारखं निर्मळ मनाचा माणूस होणे शक्य नाही सर तुम्ही तोंडावर बोलणारे आणि मनात कशालाही राग किंवा वाईट भावना न ठेवणारे होतात सिर🥲🥲🥲🥲🥲🥲😰😰😰😰😰
जे जे मुक्या प्राण्याचा व्यवहार करतात अन् त्यांची शर्यत लावतात ..
त्या सर्वांचा अंत असाच होणार मग ते देणारा असो की घेणारा.. किंवा शर्यत लावणारा असेल...
मि पन एक बैलगाडा मालक आहे पन आस जर चालू राहील तर ताबडतोब बैल गाडा परवानगी ताबडतोब बंद झाली पाहिजे
एअरोर्टवर चेकिंग करा. त्याच्याकडे पासपोर्ट आहे. तो पळून जावू शकतो बाहेर चया देशात.
आयुष्य महत्वाचे आहे ते पुन्हा नाही
Justice make for such family
अरे तुम्ही सर्जरी एवढं करता हलकट माणसं तुम्ही
गौतम काकडीच्या माय बहिणीवर पोरं सोडा
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मैदान बंद ठेवा ....
तो सुंदर बैल बाई माणसाचा बैल परत आणून द्यावी आणि गुन्हेगाराला शिक्षा व्हावी
Dysp chya bolnyacha rubab bgha.... Paise pohchlet vatat... To kakde kal pasun gayab ahe hyana bhetat nahi vishesh gosht ahe
'बैलगाडी शर्यती प्रथम बंद करा
त्या बिचारीला माहीत पण नव्हतं वडील गेले म्हणून तिला वाटलं असेल जखमी असेल😢😢