लग्नानंतर पोरी पळून का जातात | मराठी लग्न | Marathi Marriage Fraud | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2023
- लग्नानंतर पोरी पळून का जातात | मराठी लग्न | Marathi Marriage | Marriage Fraud | Vishaych Bhari
मित्राच्या आजोळची घटनाय. एका महिन्यापूर्वी त्याच्या मामाच्या पोराचं धूमधडाक्यात लग्न पार पडलं. मुलगा अन मुलगी दोघं सुद्धा इंजिनियर. दहा बारा लाख खर्च केला, पंचक्रोशीत गवगवा झाला. आता गड्याचं सगळं सेटय असं सगळ्यांना वाटलं. पण पुढच्या तीन महिन्यात सगळा पिच्चरचं गंडला. गड्याची बायको त्याला सोडून दुसऱ्याचा हात धरून पळून गेली. मामाच्या पोराचा संसार उघड्यावर आला. मित्रांनो मागच्या पाच सहा वर्षात तुम्हाला सातत्याने अशा घटना तुमच्या आसपास देखील घडताना दिसत असतील.
म्हणजे आधीच लग्न होत नाही म्हणून पोरं टेन्शनमध्ये असतात त्यात आता लग्न झाल्यावरही मुलगी सासरी नीट नांदेल का हा प्रश्न आहे. पण नेमकी या सगळ्याची काय कारणं आहेत. का मुली लग्नानंतर संसार अर्धवट सोडून, स्वतः च्या पोटच्या पोरांनाही एकटं टाकून पळून जातायत. आता याबद्दल तज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला पाच कारणं सांगितली. प्रकरण गंभीरय पण आपण सोप्या शब्दात समजून घेऊ, नमस्कार मी पूजा आणि तुम्हाला तर माहितेय आपला विषयच भारी....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#marriage #marriagefraud #fraudmarriage #fraudinmarriage #matrimonialfraud #marriagefraudcases #fraudmarriageact #marriagefraudcasenashik #marathimarriagefraudapps #marriagefrauddeportation #marriagefraudcasesinmaharashtra #onlinematrimonialfraud #marriagefraudpenalties #marathinews #marriagefraudcasesinindia #matrimonialfraudinindia #matrimonialfraudsinindia #matrimonialfrauds #matrimonyfrauds #matrimonyfraud #nrimarriagefraud #लग्न #लग्नहोतनाहीय #abpmaza #zee24taas #marathimulgi #marathimulaga
खरं कारण आहे मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा ज्या ब्रह्मदेव सुद्धा पूर्ण करू शकत नाही
😅😂
😂😂
आई वडील यांच्च मुलीला नको असलेल सल्ला, तो ही वाईट सल्ला
🤪🤪
😂😂😂
जिला नांदायचचं आहे ती झोपडीत पण नांदते,
जिला नांदायचचं नाही तीला महालात पण सुखाचे काटे टोचतात.
👍
बरोबर बोला भवा
👌👌👌🙏 खरं आहे भाई
एकदम बरोबर आहे..
Correct
म्हणून अनाथ मुलींन बरोबर लग्न करा
मी ही केलंय आणि मी सुखी आहे
मला अनाथ आश्रम चा न सगा पक्क साग
Best Bhau
😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙌
❤❤❤ kontya ashtram madhi gelta
Mala pn sanga bhau
काही दिवसांनी अशी वेळ येईल. बेटा पढ़ाओ, बेटा बचाओ.
😂😂😂
😂
❤❤❤
😂😂
काय सांगताय राव! ही वेळ कधीच आलेली आहे.
हा विषय तुम्हाला कोणी सुचवला त्याचे चरण स्पर्श करायचे आहेत मला 😂😂
Wah kya baat hai🤣🤣🤣
Mich sangitla hota bhava
Tu kay karnataka aahe he pn sang..
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
पळून जाणे म्हणजे फक्त एकच कारण आहे. लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध.
प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध, शारीरिक संबंधाचे विडिओ,
😂😂😂
लग्न झाल्यावर पण प्रेम होतय आणि नंतर ही पळून जातात पण कोणी पळून जाऊ नये अवघड होतय मग
Kharay
त्या मुळे जेव्हा मुलगी बघायला जाता तेव्हाच तिच्याशी पाच मिनिटे एकट बोलून क्लिअर करून घायच की तुझ काही आहे का असेल तर सांगून दे म्हणजे त्या हिशोबाने मी तुझ्या आई वडलांना लग्ना साठी नकार देऊ शकतो 🤷 कारण नंतर लग्न झाल्यावर तू त्या मुला बरोबर पळून जाशील आणि विनाकारण बदनामी होईल
शारीरिक संबंध हे खर कारण आहे😂
टेम्ब्लूण सोडून दयायचे
एकदम बरोबर राव, एकवेळ झवाची सवय लागली त कारयक्रम कठिन होऊन जाते
@😂Visible00004
महत्वाच कारण No1. मुलीच्या संसारात गरजेपेक्षा जास्त मुलीच्या आई चा हस्तक्षेप... 🔥
Khar he bhau
❤
मुलीचा 🧠 बिघडणे
Correct Hundred Percent right.
@@vishaldandge4264
101% barobr jar mulgi evdhi balish asel ki tila changla vait sangava lagat asel tr ashya mulicha lagna karaychach kashala mulichya gharchanni😂😂
पोरीचा काही भरवसा नसते जिकडे पैसा तिकडे पोरी 😂😂😂😂
Sahi Bola
Khara ahe bhava
माल हैं तो ताल हैं😂
Khar ahe Bhava Jikadw paisa tikade muli.
Chuki che bolat ahe tumhi
Saglya muli sarkhya nastat ok
प्रमाणाच्या बाहेर माहेरच्यांचा हस्तक्षेप
खरं कारण आहे मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा ज्या ब्रह्मदेव सुद्धा पूर्ण करू शकत नाही काही दिवसांनी अशी वेळ येईल. बेटा पढ़ाओ, बेटा बचाओ
मुलींना अक्कल कमी असते हा प्रमुख मुद्दा आहे.
😂😂😂😂😂
Ekdum barobar 😂
Akdam barobar bolas
Right, 😂😂
Right 😂
व्यसन आणि शारीरिक सुख 💯 खर आहे
Sharirik sukh mahnje
@@EE-ElectricalEngineersex
Sex nhi milta tila
एक उच्च श्रीमंत घरातील मुलगी स्वतः चा 9 महिन्याचा मुल सोडून एका TIKTOK वाल्या सोबत पळून गेली.
TIK TOK😂
😅
१) मुलाने मुलीची न पूर्ण केलेले अती शरीर सुख.
2) लग्नापूर्वी असलेलं extramarital affairs
3) दैनंदिन जीवनात येत असलेलं चॅलेंज हॅण्डल न करून परपुरूषाच्या बहकाव्यात येणं.
४) रोज रोज एक च एक नवऱ्याची चव आणि intrest kami होऊन दुसऱ्याकडे आकर्षण
मैत्री एकावर प्रेम दुसऱ्यावर आणि लग्न तिसऱ्या बरोबर आजकाल असं चालले आहे छिनाल पोरीचे.
Barobar
जागेच भूमिपूजन आधीच झालेलं असत 7/12 मध्ये नाव दुसऱ्याच लागत😂
Next level
😂😂😂😂
😂
कधी कधी तर त्या वर एक दोन बंगले पण बांधले असतात, कालांतराने हॉस्पिटल मध्ये जाऊन ते बंगले पाडतात 😂
भावा काय मस्त लिहलत😂😂😂😂😂😂
आज कळलं मुल खरेच हृदयाने श्रीमंत असतात ❤❤
मुलगा कमी शिकलेल्या मुली सोबत आयुष काढू शकतो पण मुली ला आता self इंडिपेंडट च्या नावाने काही चालू करतात
काही नाही, मुलगा पण फक्त शरीराच सौंदर्य पाहून मुलीशी लग्न करतो, मुलगी तरी एकवेळ काळ्यासावळ्या किंवा जाड मुलाला स्विकारते, पण मुलगा कधीच जाड किंवा काळ्यासावळ्या किंवा कुरूप मुलीशी लग्न करत नाही
@@t33554सगळे मुलं नसतात बर अशी💯
Talent and educated mulga, mulgi pn matter krte
@@t33554manya aahe, pn important aahe ki tya mulimadhe kay talent aahe, ki fakt mla paha aani fule vaha asel tr nko faltu aahe
@@t33554government job.bangla,car l,bank balance he kon baghtat mag 😂😂😂😂😂
मॅडम तुम्ही डोळे उघडले बरे आमचं लग्न झालं नाही अजून खूपच छान संदेश दिला नाहीतर सोन्यासारखे जीवन नरक झाले असते
असेच विचार असतील तर लग्न न केलेलं बरं.लग्न म्हणजे दोघांनी एकमेकांना समजून घेणे पाच पावलं तो चालला तर तिनेही चालावं. विशेष म्हणजे आई वडिलांनी आपले विचार मुलगा आणि सूनेवर थोपवू नये
@@snehaldalvi9455लग्न म्हणजे बरबादी
@@snehaldalvi9455आजच्या घडीला मुली पेक्षा लग्न झालेल्या बाया जास्त पळून चाल्यात 👍
@@snehaldalvi9455 आई वडलाच्या योग्य विचारांचा सन्मान करावा, मी केला आहे, कारण कुठलेच आई-वडील मुलाचे वाईट चिंतत नाहित.
जुने प्रेम हे लग्नानंतर प्रेमाला जगू देत नाही,
नवं प्रेम हे लग्नाआधी स्वतःला मरू देत नाही,
The Great ❤️
मुलींनी आधीच सर्व गोष्टींचा विचार करून
निर्णय घेतला पाहिजे.नाहीतर नंतर मुलांचे वाटोळेच
सेक्स (प्रेम)आणि पैसा कमी पडला की मुलाच्या आयुष्याला घोडा लागला म्हणून समजा. सर्व कायदे महिलांच्या बाजूनं गेल्याने त्यांना हा एक प्लस पॉइंट मिळाला.
कसं पण कर सगळ्यात वाईट मुलगाच
लग्न करायचं का नाही मग? 😂
एकदम खर आहे सर्व कायदे मुलीच्या बाजूने आहेत , chutiya कायदे आहेत हे
You nailed it perfectly!
Are.......roj 12 tas kaam Kara ghari aale ki poricha apeksha Ghar kamat var ratra bhar chada, fitness gym kara .....gadhav ch ki, kay limit aahet ki nhi? Kiti kaam karaych mulanni?
ज्यांनी कोणी तुम्हाला हा विषय सुचवला नमन त्या महापुरुषास..🙏🏻
Woww the way she exposed and defended the girls is lit 😂
छिनाल पोरींचा भरोसा नसतो 😂😂😂
😂हो
😂😂
हो यार💯👌
😂
😂😂😂😂😂😂 1 No. Bahava 😂😂😂😂😂😂
लाजा सोडल्या आहे आजकालच्या मुलींनी बाकी काही नाही
Shevti khaj baki kahi nahi
Barobar ahe100/
@@Ourconstitution905 😂
@@sforbhosale पण प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतो ना की अस थोडी आहे आज लग्न झाल आणि उद्या त्याचा नात एकदम घट्ट झालं तुम्ही जे म्हणता आहात त्याला निदान ६ महिने किंवा १ वर्ष तरी लागत पण या पोरी १/२ महिन्यात पळून जाता मग काय करायचं पोरांनी आणि मला सांगा तुमचं लग्न झालं आहे का ? 😂😂🤣😅😅😂 सहज विचारतो आहे नक्की सांगा 😂😂🤣🤣😅😅😂😅😅🤣🤣
@@siddheshpawar7992 माझा लाग्न झालं नाही म्हणून पण आजच्या काळामध्ये दोघांनी एकमेकांना समजून रिलेशन मजबूत होईल प्रयत्न केला पाहिजे नाही तर घटस्फोट घेऊन एकमेकांना पासुन वेगवेगळ्या झालं पाहिजे
याला लग्न नाही नात्याचा बाजार म्हणतात.लग्न हा एक संस्कार आहे कुटुंब हि इज्जत आहे , नुसतं पैसा गाडी बंगला ऐश आराम नाही 🤔👏🏼
ज्यांच लग्नाआधी एका कडुन मन भरत नसतं ते लग्न करुन एकासोबत सेटल होऊच शकत नाही. आत्माच भ्रष्ट झालेला असतो अशा व्यक्तींचा. पुरूष असो किंवा महीला असो
मॅडमचा एकूण सगळ ऐकून लग्न करण्याची इच्छा गेली 😬😬😬
Nako Re Bhawa.......lagna kar
Kar bhala to ho bhala ho anth ka bura bhala
Hoy na
Kel tari samaj naav thevnar ani nahi kel tari naav thevnar
लग्न हा जुगार आहे. ब्रम्हचर्य केव्हाही चांगलं .
मुली शिकून मुलांचे घोडे लागले 😅😅
टेम्ब्लूण सोडून दयायचे
🤣😂😇
😂😂
आधुनिक शिक्षण पद्धती
चुकीचे कायदे
समाजाची अति सहानभूती
त्याचेच हे दुष्परिणाम
🙏
मूल जाम घाबरले आता 😂😂😂
😄😄😄😄
जिला टिकायच ती कशी पण टिकते"जिला टीकायच नसत ती तुमच्या सारखी कारण शोधते . आन रामराम करती,☝️
उगाच नाही ,,जुनी लोक बंधनात ठेवत होते मुलींना ... मोकळीक मिळाली तर अनर्थ होणारच
👍
Right
Right
लग्ना आधीच 4/5 bf असतील,तर असच करणार ती,
बाई ची जात धाकातच पाहिजे
गो बाय तुझा पण लगीन झाला नाय हा . हे सर्व तुला पण लक्षात ठेवावा लागेल 😅😃😁
शॉट कमी पडल्या वर जात्यात 😅😅😅 सगळ्यात कंजुसी करायच पण शॉट काडायेला कंजुसी कायच नाही,,,, वाटल तर बीफ (पाये) खायेचं आमच्या वानी पाये च्या अर्क मध्ये लई पावर असते,,😊😅
😂😂😂😂😂😂😅
😂😂
रोज 3 टाइम द्याचे टपा टप टपा टप😂😂😂
आज कालच्या मुलींना लवकर पोरं काढू वाटत नाहीत . नुसतं झावायला पाहिजे
वा......
वाजवायचे आता
क्या बात है
हे मात्र खरं बोलला दादा इतक्या दिवसांनी खर ऐकून डोळ्यात पाणी आलं🎉😢
फक्त टपा टप पाहिजे...🤣😁🤣😁🤣😁
सकाळ दुपार संध्याकाळ
रोज घ्या चिकोबार...
लग्नाआधीचे लफडे या बद्दल कोण सांगणार
बोल भिडू आणि विषयच भारी वाले विषय निवडायला चुकत नाहीत म्हणून च तर he दोन चॅनेल आजकाल ट्रेंडिंग la आहेत ❤
त्यातील बोल भिडू जरा चांगला विषय निवडतो❤
Bol bhidu❤
Bol bhidu❤❤
Vishaych bhari❤
@@belikebunty आरं हाडं....विषयच भारी एक नंबर 👌👌👌👌
आज कालच्या मुलीचं मन समाधान नाहीत.
मी हिमालयात जायचा विचार करत आहे,
कोणी येणार आहे का....😂😂😂
मला सांग जाताना..... गाडी आहे माझ्याकडे 😂
@@ramlwx 😁😁😁
Contribution किती काढायचे....???
मोदी आणि योगी बना
अखंड ब्राह्मचार्य
संन्यासी बना
योगी पाशी जाउ
एक चादर शिल्लक घे भाऊ😂
एकंदरीत मुलींचा दर्जा इतका खालवलाय की, मग ती कुठलीही असो तिला सुशिक्षित "छिनाल"वगैरे म्हंणण्यास काहीच हरकत नाही..जवळच्या लांबच्या सर्वच कोणीही लावून घेऊ नये
खरयं भाऊ💯👌👌👌
Muli kevha dhokha detil sangu shakt nhi, typeksha apnech tyanchi jordar gand marli pahije
Changya muli asatat ..tyanchi sasu changli naste
सगळ्यच द्रौपदी झाल्यात पांडव नव्हे कौरव पण अपुरे आहेत हयांना
शरीर सुख कमी पडलं की घोटाळा होतो......
Sakal dupar sandyakal muze pyar karo tapa tap
फक्त झोपा.... माझ्या सोबत
Jordar shot dya, charmasukh, jannat athvali pahije tyana😂😂
टेम्ब्लूण सोडून द् दयायचे
😂😂😂😂
मुली पेक्षा तीच्या आई वडिलांनी नको त्या अपेक्षा आणि हस्तक्षेप पहिला बंद करावा आणि कोर्ट आणि पोलीसांचा वेळ वाचवावा, आणि मुलींनी हिंदू संस्कृती जपावी ही माफक अपेक्षा!
मुलींची जातचं खूप अगाऊ असते. मला खूप राग येतो या मुलींचा.
Right pro..
पळणार्या पोरी चालू आसतात आणी दुसरं काय😂😂😂
चालू असतात, म्हणून पाळतात, बंद असती तर नवऱ्या सोबत आयुष्य काढला असता😂😂😂
मुळात आपण आपल्या संस्कृतीचा , आपल्या रीती - रीवजांना विसरत चाललो आहोत आणि पाच्छिमात्य विचारांचा पुरस्कार करत आहोत . त्यामुळे आपल्या समाजामध्ये असे घान किस्से घडत आहेत . त्यामुळे आत्ता मी पण ठरवले आहे .... गोव्याला जाऊन रशियन....😉😉
मुलींच्या बाजूने कायदे झाल्यामुळे एवढी मस्ती आली आहे मुलींना...ज्या दिवशी कायदा बदलेल त्या दिवशी पायातल्या चपला पुन्हा पायातच ठेवतील लोक.
बेस्ट कॉमेंट 🎉
💯
मुलगी असो की बाई,, नेहमी अगोदरच्या व्यक्ति पेक्षा उत्तम व्यक्ति च्या शोधात असतात.
करोडपती पाहिजे
आपण खूप सुंदर बोलत आहे हे मी बघितला माझा मित्र आहे तो मराठी आहे पत्नी पंजाब होती लव्ह होतं पळून जाऊन लग्न केले आणि दोन मुले झाली पण चार महिने पुर्वी दुसऱ्या मुलांबरोबर पळून गेली लहान मुलं सोडून दुसऱ्या व्यक्तीच्या पळून जात हे खरं नवंल वाटलं . आपण बोलत आहे जवबदारी स्विकारला मुलगा हा प्रत्येक स्त्री आवडत हे खरं आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे दारू व्यसन मुख्य कारण आहे हे जास्त कारण आहे हे पण मुलगी जेव्हा कोणत्याही मुलांबरोबर पळून जात तेव्हा खूप खूप विचार करून हे केलं पाहिजे एवढेच प्रेम असेल तर आई आणि वडील खूप खूप प्रेम करत आणि समजून त्या मुलाला 🏠. बोलून भेट करून दिलं पाहिजे या मुळं आई आणि वडील मुलगा स्वभाव कळलं आणि आपल्याला मुलीला सभळुन घेईल असं वाटतं मला लाग्न हे दोन कुटुंबे एकत्र आणून द्या आणि त्या मुळं एकमेकांना समजून आयुष्यात सुख समृद्धी यशस्वी प्रेम होईल ❤❤
वीडियो बघुन कमेंट वाचून एक गोष्ट तर समजली... बिचारे आपण एकटेच सिंगल नाही. 😂😂 लय सिंगलेश्वर बायको मिळेल या आशेवर आहेत. पण पोरगी पळून जाईल या भीतीने अजून उरली सुरली आशा राहिली नाही. इंदुरिकर महाराजांचं कीर्तन आठवल... 😂😂
😅😅
Agdi barobar
१.काही मुली जॉब करणारी असेल तर ओव्हर कॉन्फिडन्स असतो की नवऱ्यावर अवलंबून राहायचे नाही.
२. काही मुलींना High Profile life style (बंगला, गाडी, फिरणे) हवी असते जे काही नवऱ्याच्या आवाक्याच्या बाहेर असते.
३. सासू सासरे नको असतात.
४. External Affairs
५. लग्ना आधी चा बॉयफ्रेंड
६. माहेरच्या लोकांची मुलींच्या संसारात लुडबुड
सगळ्या त्यातल्याच
उगाच आपली संस्कृती मुलींना घरात ठेवत न्हवती , त्यांना माहित होत स्त्री बाहेर पडली की काय करेल ( सगळ्यांनसाठी लागू नाही ज्या तस वागतात त्यांनाच राग याव )
अगदी बरोबर
आरारारा खतरनाक 🔥 व्हिडिओ केलाय आज😂
*अगदी बरोबर बोलात तुम्हीं ,, विषय खुप गंभीर आहे ,, असेच विषयावर विडियो बनवा मैडम*
😂😂😂😂
बोललेल टोचल तरी चालेल ,पण कमी शिकलेल्या, गरिबी मधल्या मुली कधीपण चांगल्या, अतीसिक्षित पोरींपेक्षा 😮
केली होती नाय tikli घर बसवल सर्व
@@luckylucky8914 वाईट झालं
कोटि कोटि धन्यवाद जो आपने अपनी जान जोखिम मे डालकर इतनी महत्वपूर्ण सुचना हमें दी। ये अद्भुत समाचार सुनकर तीनों लोको मे बहुत प्रसन्नाता हैं । समस्त नर , नारी , सुर , असुर , देवता , मुनि , गंधर्व प्रसन्न हुए । आपके समाचार को सुनकर पुरें ब्राह्मण मे प्रसन्नता हैं पुरा संसार प्रकाशमान हो गया हैं। आपका यह समाचार प्रशंसनीय एवं अविस्मरणीय हैं मानो चारों ओर एक दिव्य ज्योति प्रजवल्लित हुई हो। आगे भी सृष्टि के कल्याण हेतू ऐसे समाचार देते रहे। तीनो लोक आपके ऋणी रहेंगे ।
इतनी ज़रूरी ओर मानव जाति हेतु कल्याणकारी खबर देने के लिए आप का बहुत बहुत धन्यवाद । अगर ये खबर भारत के लोगो को ना मिलती तो भारत की समस्त मानव और जीव जाती अपने समूचे जीवन अज्ञान के घोर अंधकार में डूबी रहती। आपने अपने दिव्य खबर के प्रकाश से उस अंधकार को समाप्त कर दिया है: भारत की समस्त जनता आप की सदा ऋणी रहेगी । ।
आखीर कहना क्या चाहते हो?😂😂😂
आजकालच्या मुलींना एकत्र कुटूंब पद्धती ,सासू..सासरे यांच्यापासून स्वातंत्र्य हवे असते.मुलीं स्वातंत्र्य म्हणजेच स्वैराचार असा सरळ अर्थ काढतात.
संस्कारांचा अभाव.शारिरीक हवस.टीव्ही सिरीयल,मुव्ही इ.चे परिणाम.
He agdi khar bollat tumhi 😢😢
मुलीच्या आई ने जरा कमी लक्ष घातले तर बर होईल 😄😄😄
अतिमहत्त्वाचे
हेच खर कारण असते भाऊ
असल्या पोरींनी सरळ धंदा काढावा पोरांची लाईफ चे का वाट लावता😡
Ho na
संस्कृती आणि घरंदाजपणा या गोष्टी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मुलींना भौतिक सुखाच्या बाबी जास्त आवडतात.
😂
एकाच प्रकारच lollipop खाउन कंटाळतात दुसर्या मोठा lollipop च्या शोधात असतात
😂😂😂
Barobar, agdi kharay...
आग आहे शेवटी😂😂😂
ठोकनारा चागला पाहीजे फक्त नाही तर जाते निघुन 😂😂😂😂😂
त्याला शुद्ध मराठीत चरमोत्कर्ष म्हणतात आणि इंग्लिशमध्ये आर्गेझम
😄😄😄
झालंय आता कुठं निर्णय पक्का झाला होता लग्नाचा तोपर्यंत या मॅडम आल्या 😢😢😢😢
😂
भावा, मनातल बोलला रे तू 😅😅
😂😂😂😂
😂😂
😄😄👆
हा episode पहिल्यानंतर नक्कीच पलुन जातील
एकंदर यांनी सांगितल्या प्रमाणे सर्वस्वी जबाबदार मुले असतात तर मुलींची जबाबदारी फार कमी असते
मुलगी शिकली प्रगती झाली
चे परिणाम आहेत हे
Barobar aahe tumche i agree
💯
अगदी बरोबर आहे
Right
💯
बडे खतरनाक लोग हैं😂 मॅडम विश्वास उठला आता
पैसा, इगो, शेतं, संपत्ती हे पण कारणं आहेत.
आपल्या समाजामध्ये पहिल्यांदा तर मुलींना मुलांचा आणि मुलांना मुलींचा आदर करायला शिकवा आणि तेही शाळेत, कॉलेजेस,घरामध्ये शिकवा.जिथे जमेल तिथे equality/एकता आणायचा प्रयत्न करा. कुटुंबामध्ये संवाद ठेवा. मुलांसमोर आई-वडिलांनी भांडू नका, आपल्या आई वडीलच मुलांना आदर्श वाटू द्या. नातेसंबंधांचे महत्त्व मुलांना पटवा. खूप लोकांमध्ये लग्नच करायचं नाही ही fashion येणार च्या पाठीमागे पालकांचा खूप मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदर चांगले माणूस व्हा
विश्वास आणि आदर यापैकी कोणतीही एक गोष्ट कमी झाली तरी या जगातील कितीही शक्तिशाली नाती असली तरी त्यांचा तोल ढळतो. लग्नाचं नातं फक्त दोघांचं असतं त्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा सल्ला चुकूनही घेऊ नका. मुलांनी मुलींनी आपल्या नात्यांमध्ये काय घडतंय हे चुकूनही आपल्या मित्र-मैत्रिणींना कळू देऊ नका
तज्ञांशी चर्चा करण्यापक्षा मुलींशी चर्चा करा पळून गेलेल्या
😄😄😄
बाई विश्लेषण खूप छान आहे
मला काय लग्न झालेल्या मुलीने आपण लग्ना आधी काय चुका केल्या होत्या ते लग्ना नंतर विसरून जायला हवं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तिने मनाचा मोठे पणा दाखऊन संसारात लक्ष एकाग्रतेने ठेऊन वाटचाल करायला हवी .
धन्यवाद !
5 कारण फालतू आहेत.
प्रेम माया संपती असली तरी पळून जातात....त्यांचं मन कोणी ही ओळखू शकत नाही
हल्ली मुलींची खूप नाटकं आहेत
तुम्ही राव लय भारी विषय आणता
सस्नेह नमस्कार मॅडम,
विषयच भारी या यू ट्यूब वरुन तुम्ही जी माहिती सादर केली आहे ती फार अपूर्ण आहे. विवाह हा अतिशय सुंदर आणि संवेदन शिल विषय आहे. या विषयाबद्दल मत सादर करताना विवाह संस्था समजून घेणे आवश्यक आहे. कदाचित तुम्ही विवाहित नाही आहात असे कळते ? चांगले बोलणं, चांगलं वागणं, चांगलं दिसणं , चांगलं शिक्षण हे महत्वाचे नाही तर चांगलं असणं हे महत्वाचे आहे आणि हे संस्कार मुळात रक्तात असावे लागतात. सुख हे भौतिक मध्ये नाही तर आत्मिक आणि नैसर्गिक जगण्यात सुखात आहे. ही समज येईल कधी? सर्व वेळ गेल्यावर समज येऊन उपयोग काय?
आधीची विवाह संस्था खूप सुंदर टिकत होती. आधीच्या मुलींनी मुलांनी शिक्षण घेतले नव्हते पण ते समजूतदार होते. आधीच्या मुली कमी शिक्षण घेऊन होत्या पण गृह शिक्षणात प्रवीण होत्या म्हणून संसार टिकले. आजच्या मुलींनी शिक्षा खूप मिळवली, फार मोठी पदवी मिळवली पण गृह शिक्षणात मागास आहे. संस्कार, तडजोड, समजूतदारपणा आहे त्यात समाधान असे जीवन विचार असेल तर नक्की विवाह प्रेम सुंदर होते. मनून अनुभवी जुने वडीलधारी माणसे आपल्याला सांगत की, "संसार रथाची दोन्ही चाके समान पाहिजे " ही सुंदर विवाहाची अनमोल ईश्वरी शक्तीची देणं आहे.
धन्यवाद
आपला शुभ स्नेही मित्र
सर्वात चांगली भुमिका प्ले बाॅय ची 😂😂😂असं एकंदरीत कामेंट वाचुन वाटायला लागलं। कोई जबाबदारी नही,उपर से इन्कम, टैक्स फ्री 😂😂😂😂😂😂😂पहा विचार करुन
मुली शिकल्या तरी संसार सांभाळणाऱ्या पाहिजे. आजकाल संसारात ऍडजेस्टमेंट नावाचा प्रकार संपलाय.
विषय गंभीर आहे पण खरं आहे ते तुम्हाला माहिती आहे, मराठी त एक म्हण आहे वोरमाई छिनाल तर वोराढ छिनाल याला आई जबाबदार आहेत, खानदानी असंल पाहिजे
खूप छान विषय निवडला आहे खूप गरज होती हे सगळ सांगायची
विषय गंभीर पण खरंच भारी विश्लेषण आहे
Moral of video : Lagn karu naka 😅😂
छिनाल मुली चा भरवसा नाही कितीही चांगला नवरा भेटला तरी त्यांना त्याची जाण नसते आणि मुलं झाल्यावर सुद्धा पळून जातात मग याच्यातून समजून घ्यायचं मुलींना किती माज असतो ते आणि पार लाजा सोडल्यात पोरी नि आता माझा माझं फक्त एवढंच म्हणणे आहे मुलींनी चांगल्या मुलाचं आयुष्य बरबाद नाही केलं पाहिजे आणि मुलींना फक्त पैसा पाहिजे आणि शरीर सुख देणारा पाहिजे हे वाक्य मात्र खर आहे चांगल्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला मावशी तु तुझा मी मनापासून आभारी आहे 🙏🙏
शेतकरी पोरांन कडे ही बघा हो...😢😢
Bhava tya vishayavr video bnvila tr bghnar kon shevti yana pn fkt views chi chinta aste 😂
Marriage has become a fashion even elders in the family are quite especially the bride groom
खुप खुप dhanyavad संपूर्ण टीम ला
खूपच छान...माझं स्वतःच वधू वर सूचक केंद्र आहे..तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक मुद्दा नव्हे तर शब्द नी शब्द खरा खुरा आहे...माझ्या ज्ञानात अधिक भर पडल्याने..मी माझ्या कडे लग्नासाठी येणाऱ्या वधू वर पालकांना तुमचा व्हिडीओ नक्की दाखवेन आणि त्यांना मार्गदर्शन करेन..धन्यवाद
खूपच छान विश्लेषण
मुद्देसूद नी थेट
🤍⚡🇮🇳
पटत नसेल तर वेगळे होणे उत्तम.. मुळात वेगळे होणे याचा सामाजिक बाऊ खूप होतो. तो टाळला तर बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील
खूप सुंदर माहिती दिली आहे येणारी पिढी सूंदरेल मनापासून धन्यवाद
ताई तुम्ही दिलेली माहिती अत्यंत उपयोगी आणि महत्त्वपूर्ण आहे याचा समाजातील सर्व लोकांना नक्कीच याचा फायदा होईल
मुलीच्या आपेक्षा खुप असतात त्या कधीही थांबत नाही
काही पण सांगू नका..... मुली पळून जायचं एकच कारण पूर्वी चे प्रेम संबंध आणि लैंगिक संबंध बाकी दुसर काही नाही... नवरा शारीरिक सुख दिलं तर ठीक नाही दिलं तर पोरगी पळून जाते ते पण फक्त सुख साठी..
खुप चांगला विषय हाताळला आहे तुम्ही धन्यवाद ❤❤
खर तर मुली शिक्षकल्या त्याच्या अपेक्षा वाढल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण नाहि झाल्या तर आहे मग पळून जायच अथवा घटस्फोट द्यायचा
माजेल पणा वाढला दुनियेत😅
आई-वडिलांचे अति लाडा मुळे मुलीं नांदू शकत नाही यावर सुद्धा एक व्हिडिओ करा
🔷️🔶️🔷️🔶️🔷️🔶️🔷️🔶️🔷️🔶️
ह्या सगळ्या समस्यांना एकच वस्तू जबाबदार आहे ती म्हणजे मुलींच्या हातात असलेला स्मार्टफोन ........!🔷️🔶️🔷️🔶️🔷️🔶️🔷️🔶️🔶️🔷️🔶️
मुलगी शिकली अधोगती झाली😂😂
खर कारण सांगतो..मुलीला जो मुलगा आवडतो तिथं लग्न होत नाही आणि जात वेगळी असली तर होतच नी..मग नंतर मुलीला arrange madhe जमत नाही आणि अस घडत..आज काळात 2लग्न खूप होतील..म्हणून म्हणतो पालकांनी love marriage karu dyav
Love marriage zhal tari muli tyala sodun dusrikde affairs karatat bhau😂😂😂
@@Ravimore1994 dogh kartat jr bighdli Kiva NNTR ptl nahi..pn mg apli chuki..APL mn tr shant hoat ki ..pn ek icha purn hoam imp ast
@@Miss_pragati_313 गैरसमज आहे ताई तुमचा
10-15 वर्ष जाउंदे , ह्या मुलिंची दशा काशी होते बघा ।।।। GF BF open mind free mind , indipendent ....