Pravin Darekar Full PC : जरांगेंच्या पाठीशी कोण हे जनतेलाही कळून चुकलंय - दरेकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #budgetsession #parlimentsession #UnionBudget2024 #BudgetLive #Budget2024 #NirmalaSitharaman #FinanceMinister #GDP #IncomeTax #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #mumbairains #rainupdates #maharashtrarain #pmmodi
Pravin Darekar Full PC : जरांगेंच्या पाठीशी कोण हे जनतेलाही कळून चुकलंय - दरेकर
Budget 2024 | Budget Live Today | Budget Marathi | Union Budget 2024 | Nirmala Sitharaman | Nirmala Sitharaman live | Finance Minister live | PM Narendra Modi Speech On Budget | Modi 3.0 Union Budget | Sensex Nifty | Stock Market Live | Income Tax slab live update | Budget 2024 live update | Share Market live | Investment after budget | Crypto Currency | Income Tax | Budget Live Update | Budget Highlights 2024 | Budget Highlights live | Budget Highlights 2024 latest | budget highlights 2024 breaking news
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
काकांनी खेळ मांडलाय व महाराष्ट्राच वाटोळ केल्याशिवाय ते जाणार नाहीत
दरेकर तुम्ही मनसे का सोडली ते सांगा आधी. मुंबा बँकेत किती घोटला केला होता.ed च्या भीतीने तुम्ही bjp मध्ये गेला. राणे दरेकर लाड सदावरर्ते हे फ्कत फडणवीस नी सांगितलं की भूनकायला ठेवलंय.हे सगळ्यांना माहिती आहे.
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठा आरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
तमाशातील मावशी प्रवीण दरेकर
एका आमदारकीसाठी तुम्ही मराठा समाजाची बाजू घेऊ शकत नाही हे दुर्दैव आहे 450 मराठा मुलांनी आत्महत्या केल्या त्याचं काय
ते सत्याची बाजू घेत आहेत....सत्य पचणे थोडे जड जाते पण सत्य हे सत्य असते
Shivi gali keli tyache kay ..ya peksha jadt kaydyane milat nahi samjun ghya vel vachla tar carier ghava .fadnvisani daha take arkshan .sarthi .asha yojna karun thevlya ahet .
गरजवंत मराठा मनोज दादा सोबत आहे
भिखारी.
दरेकर साहेब तुम्ही खरोखर खरं बोले
मैदानात येणार तू सांभाळून रहा दरेकर
लोकसभेला तुमचा काटा काडला आहे हे लक्षात राहुदया एक मराठा लाख मराठा
सरकार कडे मागणी केली जात आहे, दरेकर तु बडबड करु नये, आरक्षण साठी सरकार कडे मागणी करावी.आरक्षण द्यावे. आंदोलन बंद केले जाईल
भाजपला महाराष्ट्र घालवण्यासाठी हेच नेते राहणार
कसे मिळणार
@ जरांगेलाच करा की सि एम
ते तूम्हाला विधान सभेला कळनारच आहे,मराठा समाजा बदल तर तूम्ही बोलूच नका,कारन काल पर्वा व्हीडीओ बघीतला ढूंगनाला पाय लाऊन पळाव लागल,
अरे पोपटराव तुम्ही ज्यासाठी जळताय त्याची आपणाकडून एक ....वाकड होणार नाही.
समाज समजेल काय विधानसभेला भाऊ कसे दणक्यात पाडतो 105
अरे दरेकर गेल्या 1 वर्षापासून आरक्षण देतो देतो म्हणतोय तर का देत नाही कायद्यानुसार आरक्षण नुसते बाया वानी हुलकावण्या दवताय
शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते का आरक्षण दिले नाही आणि त्यांची काय उपटलीत तुम्ही?
जरांगे पाटलाच्या मागे मराठा समाज आहे कि नाही येत्या विधानसभे नक्कीच कळेल
आपण मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणजे पुढचे बोलणे व आंदोलन बंद होऊन जाईल
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठा आरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
मावशी , जरांगे पाटील एकटे कसे पडतील सगळा मराठा समाज आहे की त्यांच्या पाठीशी
फु क्त पवार वयोवृद पुढारी
फक्तं सोशल मीडिया वाले काँग्रेस तुतारी वाले चमचे पूर्ण मराठा समाज नाहीं
मनोज जरांगे आरक्षण ना देणारे शरद पवार विरुद्ध केवहा बोलणार?
मराठा समाजाने शरद पवारने टाकलेल्या एका गुगलीला बळी पडु नये जरागेने प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करावे आणि मराठा समाजाने पण ते निवडून द्यावे परंतु ज्यांनी 65 वर्षे मराठा समाजाला झुलवत ठेवले त्याच महाविकास आघाडीला जरांगे पाठिंबा देतोय पश्चाताप होईल मराठा समाजाला महाविकास आघाडी निवडून दिले तर
हे तू नको सांगू कुठे उमेदवार द्यायचे आणि कोण द्यायचे
@@examlogic1309 मला पण माहित आहेत कोणते उमेदवार देणार आहेत जरांगे ते मला माहीत आहेत जरागेला ओबीसी उमेदवार उभे करायचा आहेत भाजपची मते खाण्यासाठी परंतु आम्ही ओबीसी बीजेपी ला मतदान करणार
मराठे आहे मनोज पाटील यांचा मागं सोबत तुमची मस्ती जिर्वायल
आम्ही आहोत जरांगे साहेबांच्या पाठीशी 🚩🚩🚩🚩🚩
श्री मान श्री प्रवीण दरेकर साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
लवकरात लवकर लवकर निर्णय घ्या, नाहीतर जर पुन्हा पुन्हा वेळ घेवून फसवणूक कराल, तर महाराष्टातुन सुपडा साफ होणार....
मागच्या वेळी ओबीसी कडून चुकी झाली यावेळी होणार नाही चिंता नसावी....येणार तर फडणवीस
@@dattatraydahale4663 आमची तर कुणबी नोंदी सापडली त्यामुळे आम्ही पण ओबीसीच पण आमच्याकडून तेंव्हाही चुक झाली नाही आणि आता लवकरात लवकर सरकारने मागणी मान्य नाही केली तर सरकारची मात्र खुप मोठी चूक होईल.... काळजी नसावी...
सत्य बोलल्याबद्दल संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना सुद्धा समाजाने खूप त्रास दिला होता. सत्यवचनी बावस्कर महाराज की जय. 🚩🚩
मावशी तु विधान परिषद सोड आणि लोकांमध्ये येऊन लढ तुला कळेल तुझ्या मागे कोण आहे आणि पाटलाच्या मागे कोण आहे ते कळलं मावशी तुला
मराठा समाजाचा बुलंद आवाज मनोज जरांगे पाटलासोबत मराठा समाज पूर्ण खंबीरपणे उभा आहे
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठा आरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
एक मराठा कोटी मराठा ❤❤।
खेळ तर फडणविसाचा राजकीय संपला रे पर्या
.सत्तेचा एवढा मोह चांगला नाही..मनोज दादा ना तळतळायला लावले ..नेते पदासाठी व सत्तेसाठी येवू शकत नाही पाटील यांच्या सोबत ..पण सामान्य व्यक्ती मात्र सतत जरांगे दादा सोबत आहे कारण सत्य ही जनता पाहते ..एक निस्वार्थी व समाजासाठी कोणत्याही पदाची पैशाची अपेक्षा न करता दादा सर्वच पक्षांना न्याय मागतो ..सर्व पक्षांना भीती आहे मनोज दादा यांनी नवीन पक्ष काढून गोर गरीब उभे केले तर राजकीय नेत्यांच अस्तित्व राहणार नाही हे सत्य आहे..पण दरेकर दादा कधी तरी स्वतः ला विचारून पाहा आपण कुढे चुकतो..प्रसिध्दी ची पाटलांना काहीच गरज नाही ती व्यक्ती मनाने श्रीमंत आहे व लहान मुला पासून ते वृद्ध व्यक्ती च्या मनात त्यांची जागा आहे जेथे ईश्वर असतात..लक्षात ठेवा..
सुंदर अद्भुत विवेचन दरेकर साहेब
आता तुम्हाला मराठा काय आहे कळेल
दरेकर तु खरचं नाच्याआहेस
तुला अनाजीपंतराव बोलण्याचं जास्तच दुःख झालेले दिसते
तेच 😂😂
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठा आरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
आणि जरांगेला वाकडयाला बोलल्यावर जास्त दुःख होते.
आरक्षण भेटो न भेटो मराठा जरांगे सोबत आहे
आरक्षण भेटणारच नाही फक्त शरद पवार यांना मोठं करण्यासाठी आयुष्यभर जरांगे सोबत राहा😂
शरद पवार नकोच
दरेकर साहेब कांदिवली मधे काय झाले माहीत आहे तसेच तुमचे हाल होणार
दरेकरचा ट्रॅप यशस्वी होणार नाही,
दरेकर साहेब आपण मराठी आहोत वाटते जातीसाठी माती खावी पण सत्तेसाठी पाय चाटु पणा योग्य वाटते का स्वाभिमान गरवी ठेऊनये
सुंदर दरेकर साहेब
प्रवीण दरेकर यांनी भाजपच कार्य जरूर करावे......पण त्यांनी मनोज दादा जारांगे पाटील यांच्या वर टीका करून स्वतःच हसं करू नये.... काल कांदिवली समतानगर येथील व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांनीच पाहिलाय....तो खरा असेल तर भविष्यकाळ समजला असेलच.
स्वतः काही आरक्षण तर द्यायचे नाही. आणि उट सूट फक्त पवारांना टार्गेट करायचे एवढंच भाजपला जमतं.अरे पण सरकार तुमचं आहे मग शरद पवारांवर टीका का करत बसतात?
Karan tyani obc la arakshan dile ahe.
शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते का दिले नाही मराठ्यांना आरक्षण? ते मराठाच होते ना? आणि मराठ्यानी काय उपटली त्यांची मग?
जरागें पाटील साहेब तुम्ही सांगाल त्यालाच मतदान करू . भाजप राम राम
मागण्या सरकारकडे मागितल्या जातात विरोधी पक्षाकडे नाही
मग विरोधी पक्षात मराठा नेते नाहीत काय? त्यांना कसं आरक्षण पाहिजे यावर त्यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे.
Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad
दरेकर दादा आज पर्यंत आपण मराठी समाजासाठी काही त्याग करून गोर गरीब मराठी समाज लेकरांसाठी काही केले असेल तर सांगावं..
ते नाही सा़गणार
ते शरद पवार ला विचारा
खेळ कुणाचा संपवतो वेळ आल्यावर कळेल फडणवीस ला
बरोबर बोलले दरेकर साहेब
सदावर्ते याचा मागे कोण हे लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाला समजल
आरे.भाडया.मराठे दादा सोबत आहे त
तुम्ही कीती भुका
फक्त सत्तेची मस्ती भारतीय जनता पक्षाला
खूप छान speech
सरकार भा ज प आगाडी चे आहे आरक्षण तुम्ही देणार विरोधी पक्षाना विचारन्याचे कारण काय हे जरा स्पष्ट कर भाऊ...
तू संपला राजकारणातून ...
तुझा पराभव दिसत आहे
तो १० पिढ्या बसून खाईन आपला कशाला नेट जाळतो ह्याचा पाई 😂😂
बाटगा प्रविण 😅
विधानसभेला bjp सुपडा साफ करून दाखवणार,तुम्ही पण बस झाले किती वेळेस निवडून देयचे, एक मराठा कोटी मराठा, आरक्षण पाहिजे
एकदम बरोबर बोललात हे शरद पवारचं षडयंत्र आहे हिंदू हिंदू मध्ये कशी फूट पाडायची शरद पवार खडुन शिकायला पाहिजे आणि आपला कसा फायदा करून घ्यायचा हे शिकले पाहिजे
मराठा आत्महत्या करतो तेव्हा तो हिंदु नाही का...😂
सत्तार भाई,, यांना का घेतले बीजेपी मध्ये,,, जातीय द्वेष काय कामाचा,,, पोटाला भाकरी नाही,,, घरात बहिणीला, साडी आणायला पैसे नाही,,, अन्नपाण्यावाचून लोक मरतात,,, आणि जात सांगतो,,, प्रत्येक नागरिकाला, अधिकार आहे,,, कुठेही राहायचा,,, मराठा हिंदू नाहीत का,, 80% आहेत ते,, मग आरक्षण का देत नाहीत,,, हिंदूच मागत आहेत ना,,, हे हिंदू चीच मागणी आहे,, छत्रपती शिवरायांचे वंशज ,, लढायला मरायला मराठी असतात,,, मंदिरातला पैसा मराठ्यांचा,, मीडिया वाले ब्राह्मण मंडळी, 98% जजेस ब्राह्मण,, बँकेचे पदाधिकारी ब्राह्मण,, कायदेशीर वकील ब्राह्मण,, नच निवडतात,,, आरएसएस म्हणून, हिंदू म्हणून,, मराठ्यांना घेतात,,, नोकरी देताना फक्त ब्राह्मण,,, मराठ्यांचा उपयोग,, डोकी भडकून देतात,, हिंदू म्हणून,,, मत मिळवण्यासाठी,, आरक्षण का देत नाहीत,,, देवेंद्र फडणवीस यांना माहित नाही का,,, मराठ्यांनी देवेंद्र भाऊ ला मत दिली,,, त्याचा समाज 2% सुद्धा नाही,,, राज्य फक्त मराठ्यांमुळे करतात,,, हे लक्षात ठेवा,, पूजा पाठ म्हणून ब्राह्मण पोट भरू शकतात,, आम्ही पंडित असलो तरी आम्हाला,, मंत्र उच्चाराला बोलवत नाहीत,,, ब्राह्मण किती झाला भ्रष्ट,, तिन्ही लोकं श्रेष्ठ म्हणतात,,, न्यायव्यवस्था,, सर्वांसाठी सारखी पाहिजे
आरक्षण कोण देणार तुझा बाप देणार का
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठा आरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
सखु पाटिल हे प्रामाणिक नेता आहे ते ग्रामीण भागातील असल्याने त्यांची ती भाषा आता समाज भाजपला हद्दपार करणार हे मात्र निश्चित
मनोज दादा म्हणतात तेच धोरण
दरेकर आपल्या पाठीमागे कोण हे पहा .विधानसभा येऊद्या
एवढे साहणपण सागणारा दरेकर तू लई शहाणा बसलाईस ना सरकारमध्ये मग देऊन टाका मराठा समाजाला आरक्षण. ऊग रिकाम बोलू नको.
तु कुणाच्या इशाऱ्यावर नाचत आहे हे साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहे
वेळ आल्यावर कळेल दरेकर
जरांगे ची हिम्मत नाही माणसे उभे करण्याची तो फक्त तू फक्त काही सीता पाडू शकतो
मावशी😂😂😂😂
दरेकर त्यांच्यामध्ये अहंकार नाही तू तुझ्यात आणि भाजपमध्ये जास्त अहंकार दडलेला आहे
जरांगे पाटील बरोबर फक्त शरद पवार साहेब जे बोल म्हनतील ते बोलतेत जरागे हे लोकाना कळत आहे
मला पन घ्या ना कडेवर मागच्या दाराने
Jarange chya पाठीमागे 5कोटी मराठा आहे गरज नाही कोणत्याच राजकारण्यांच्या आधाराची पवार नाही कोणी नाही
तुम्ही दुसऱ्याच्या बुद्धीवर चालता का दुसऱ्याच्या आदेशावर राज्यकर्ता का
😊 लोकांच्या प्रतिक्रिया बघा
आदरणीय शरद पवार साहेब तुमच्या सगळ्यांचा राजकारणाचा बाप आहे
OBC तून मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही हे राज्यातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना माहीत आहे,है जरांगे यांनाही माहीत आहे.
मग त्या छग्याच्या माळी जातीला कशाच्या आधारावर आरक्षण दिले कुणबी हा ओबीसीत आहे मराठा कुणबी म्हणजे शेती करतोय
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठा आरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
जरांगे याने चालू उपोषण सगळीकडून पुढच्या उपोषणाची नेहमीप्रमाणे तारीख दिलेली आहे 😂 नोटंकी बाज आहे हा माणूस
Elections ला कळेल समाज कोणा माघे आहे ते
दरेकर साहेब अगदी barobar boltayet
Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha
जरांगे च्या पाठीशी कोण आहे माहित नाही पण हाकेच्या आणि बारस्कर च्या पाठीशी bjp आहे
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठा आरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विषय काहीही असो
मा दरेकर जी व लाड जी देवेंद्र म्हणतात तेच बकणे इतकं आहे 🤪
जरंज साहिब जेबोलतात ते बरोबर आहेत
जरांगे पाटलाच्या मागे कोण हे आम्हाला माहिती आहे.. पण तुझ्या मागे कोण हे तर शोधायची सुद्धा गरज नाही.. 🍉🍉🍉
दरेकर तुला मतदान मिळणार नाही😊
भाज़पच्या माज़ोरी नेत्यांनी कितीही टिका करू द्दा आम्हाला काही फरक पडत नाहीतर कारण ज़रांगे दादा एक सच्चा व इमानदार व्यक्तीमत्व आहे त्याकरिता सर्वांनी ज़ातपात धर्म न बघता भाज़पला पराभुत करण्यासाठी ज़रांगे पाटील सांगतील तेच करणार.
दरेकर साहेब मागील दारातून न येता .जनतेतूण निवडूण या.
मराठा आरक्षणा वर बोला दरेकर साहेब
विषय वेगळी कडे वळवुन नका
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठा आरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
खरे पचनी पडत नाही.यांना विधानसभा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा विचार केला आहे.कारण आम्ही कुणासाठी तरी काम करण्याचं ठरवलं आहे.
दरेकर शांत बस नाहीतर भाजपा संपवल्याचा ठपका तुझ्यावर यायचा
जरांगेला प्रतियुतर देणे गरजेचे आहे
अख्खा मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे हे ध्यानात ठेव
लाड म्हणतो निवडणूक लढ... आणि दरेकर म्हणतो सत्तेची आस...😂
ठरवा आधी काय ते...😂
दरेकर योग्य बोलत आहे समाज आता ओळखायला लागले
तुम्ही काहीही बोललो तरी मराठा 90 टक्के समाज पाटील सोबत आहे
Darekar tumhi kunachi chata te pan mahit aahe lokana
तु संपला राजकारणातून
सत्तेसाठी एवढे लाचार होऊ नका सत्ता आज आहे उद्या राहणार नाही.
भिक घालायला तुम्ही सत्तेत आसला पाहिजे ना
अरे झा परवीन तू देयाच बघ की आरक्षण दिल्यास कशाला कोण राजकारण करतय..
Daha take arkshan dile ahe .
@@vijayadhaneshwar4662 je magitla te nhi dusre dhande kshala krta . je hakkach tech dyaycha .. vishay sampvycha.. dalbhadri rajkarni
जरांगे पाटील सकल मराठा समाजाचे नेते आहे, दरेकर साहेब तुम्ही कितीही अकलेचे तारे तोडा काहीच परिणाम होणार नाही.
जनता हुशार आहे
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठा आरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
देवेंद्र फडणवीस सुद्धाआता निवडून येत नाही भो 😅
सगळा मराठा समाज जरांगे पाटला सोबत आहे
बसा हो! दरेकर .तुमच भलं झालं म्हणजे सर्व मराठ्यांच ....तुम्हाला सत्तेतच राहायच आहे.
🚩🚩🚩🚩🚩
अहंकारी आणि माजूर्डा जरांगे ला विधानसभा निवडणुकीत जनता हिस्का दाखवेल👍
फालतुगिरी चाललीय तुमची
माधुरी कोण आहे ते तुझ्या बापाला एकदा विचार
दरेकर तुम्ही मराठा समाजाचे ठेकेदार नाही तुम्ही निवडणूक लढून निवडून या
महाविकास आघाडी साठी हे सर्व काही चाललेला आहे हे हे खरोखर आहे फक्त फडणीस ला विरोध केला जातो
आरक्षण दया न मग फडणवीस ला मतदान करू
Jarange ha maratha samjacha vapar karun ghet ahe
लोकसभेत बरोबर लावला गुजरातला आता चेले बाकी आहेत