सरन्यायाधीशांच्या घरी मोदींकडून आरती, घटनातज्ज्ञ काय म्हणाले पाहा.. | Legal Expert Ulhas Bapat | AJ3
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- PM Modi visits CJI Chandrachud's residence for Ganpati Puja : Constitutionalist Legal Expert Ulhas Bapat on Modi CJI Chandrachud Meeting : सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी गणेशाची आरती केल्याची ही पहिलीच घटना आहे. या विषयावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#ulhasbapat #modicjichandrachud #modi #cjichandrachudnews #cjichandrachud
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
सरन्यायाधीश यांनी दाखवून दिले की, आम्ही एकचं आहोत आणि ईव्हीएम सुधा एकाचं आहे.
Shame on BJP government 😡💯
चंद्रचूड यांनी निवृत्ती नन्तर जर एखादे पद स्विकारले तर लोकांना ही भेट आठवेल आणि चंद्रचूड आणि न्यायव्यवस्था याविषयी प्रचंड घृणा आणि तिरस्कार निर्माण होईल यात शंका नाही.
उपराष्ट्रपती
न्याय व्यवस्थेने देशाचे संविधान वाचवले पाहिजे. अगदी बरोबर आहे बापट साहेब.
Ullas बापट 👍
धर्म निरपेक्ष देश कसा होईल,,
दबावा पोटीच मोदीना बोलावले का,,,अशीही शंका निर्माण येते,,,
सर न्यायाधीश चंद्रचूड ने स्वतःची इज्जत कमी करून घेतली…त्यांची विश्वशर्ता कमी झाली…
महाराष्ट्रातील इलेक्शन जाहीर करण्याची वेळ आली पण न्याय मिळाला नाही मुख्यमंत्र्याला न्याय भेटू शकत नाही तर सर्वसामान्य माणसाच काय होणार
आता कळल शिवसेना, धनुष्यबाण नाव आणि चिन्ह ,मोदी च्या सांगण्या प्रमाणे च निकला लागणार, जय हो, मराठमोळा न्यायाधीश .
फक्त ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपर वरच निवडणूक घ्यावी असे जनतेने ठरवले आहे ...
सर्व न्याय पालिका ,इ डी, सी बी आय,निवडणूक आयोग सर्व बेकार झाले आहेत बोगसगिरी चालू आहे
सर न्यायाधिशानी आता संविधानीक पदाचा राजीनामा देयला पाहिजे,,,,,,,
हे दोघेही याविषयी बोलणार नाहीत. संवेदनशील विषयावर मोदी कधीच बोलले नाहीत.सरन्यायाधिशाना त्यांची कॄपा हवी आहे.
तारीख पे तारीख आता समजले
या घटनेने यांची अभद्र युती जनतेसमोर आली
पुर्वी चे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायाचे आणी त्या पार्टीला sar nyayadhish जायचे
देशाचं भवितव्य. राम भरोशे 😅😅😅😅😅
मा. मोदी यांनी न्याय पालिकेवर संशय येईल अशी परिस्थिती निर्माण केली आहे.
आता शंका नाही...proof च झालं आहे
मागील ७० वर्षांतील सर्व सरन्यायधीश आणि त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य याची माहिती काढायला हवी .
मा. चंद्रचूड साहेबांचे अनेक निर्णय माझ्यासाठी अनाकलनीय होते .
मला वैयक्तिकद्रुष्या गणेशदर्शनासाठी मा. मोदींनी मा. चंद्रचूड साहेबांच्या घरी जाणे ही राजकारण करण्याची आणि गोंधळ घालण्याची घटना नाही .
भले मग चॅनल. पुरस्कृत घटनातज्ञ कितीही घंटा वाजवू देत .
जय महाराष्ट्र .
काय बोलायचं काय होणार ह्या देशाच न्याय निवडा संपला आहे आपल्याला मूर्ख बनवतात लोकांनी कायद्याचं सरकार बनवलं पाहिजे
Kay ata nyayavr vishwas ठेवणार
ही भेट सामान्य जनतेच्या न्यायदेवतेच्या विश्वासाला संभ्रम निर्माण करणारी आहे. ही गोष्ट इतिहासातील चुकीच्या पद्धतीचा क्रम आहे ही बाब सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून खेद जनक बाबा समाजात यायची प्रदीर्घ चर्चा समाजाचे नाराजीचे स्वर यातून निघत आहेत
सर न्यायाधीश यांची ही भुमिका फारच चुकीची आहे,,,,
का .माणूस म्हणून कुणाच्या घरी जाणे चुकीचे आहेत
उल्हास बापट स्वतः ला घटना तज्ञ संबोधतात परंतु त्यानी आज पर्यंत कुठली घटना लिहिली आहे का ? नुसती बडबड चालू असते.
टीकाकारांनी नाटक करू नका हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे गोल टोपी घालून नमाज पडत नाही ना
सरन्यायाधीशांसारख्या न्यायालयीन पदावर असताना व्यक्तिगत जीवनात धर्म, आस्था किंवा पूजापाठाचे पालन करण्याबाबत कोणतेही बंधन नसते. सरन्यायाधीशांनाही इतर सर्व नागरिकांप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक जीवनात धर्माचे पालन करण्याचा अधिकार असतो, परंतु न्यायालयीन कर्तव्यांच्या संदर्भात त्यांची भूमिका धर्मनिरपेक्ष असते.
न्यायालयात, विशेषतः सर्वोच्च न्यायालयात, निर्णय संविधानावर आणि कायद्यांवर आधारित असायला हवे, आणि कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक श्रद्धेचा न्यायालयीन निर्णयांवर प्रभाव पडू नये. न्यायाधीशांना व्यक्तिगत पूजापाठ किंवा धार्मिक कृत्ये करण्याची वैयक्तिक स्वातंत्र्य असते, परंतु त्यांचे निर्णय नेहमी संविधानाच्या चौकटीत राहूनच दिले जातात.
राज्यपाल, निकाल न लागणे, चुकीचे का लागतात समजले का???
यामुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होत आहे, जनतेचा विश्वास कमी होत आहे, आणि कायद्याशी संबंधित प्रश्न उभे राहत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो, आणि हे दर्शवते की कधी कधी सत्ताधारी शक्ती आपल्या लोकशाहीपेक्षा अधिक प्रभावी ठरतात.
काहीतरी फायदा घ्यायचा आहे का ?असे आपणास वाटते का?
पंतप्रधान यांनी घटनेचे किती पालन करतात हे तर सर्व जानतात
पण सरन्याधिश यंच्या कडून लोकांची खुप आपेक्षा आहेत
चंद्रचूड साहेब आपण या देशातील जनतेच्या आशा धुळीस मिळवल्या,उध्या आपण सेवसनिवृत झाल्यावर मोदी तुम्हाला राज्यसभा सदस्य बनवतील किंवा एखाद्या देशाचा प्रतिनिधी बनवतील हे नक्की झालंच असणार,यावर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायलाच हवं
ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट...
ब्राम्हण राष्ट्रच्या बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा
लोकमतची सायकलची टायर पंक्चर झाली आहे बापट यांच्याकडून दुरुस्त करून घ्या
हेही दाखवा आतापर्यंत 70 वर्षात कुठला पंतप्रधान कुठल्या देशात गेल नव्हता मोदी गेले हे पण दाखवा
या माणसाच्या मनात जे येत ते करतो यांना कुणाचा धाक नाही किंवा संविधान याचे काही देणेघेणे नाही
न्यायालयात कधिही न गेलेले घंटा तज्ञ.
अवघड आहे सर्व भारताचे
बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला की सगळे चांगले दिसते
बरोबर आहे, त्यासाठी अंध व्हायला हवे
तूच ठेव
निवृत्तीनंतर राज्यपाल पद मिळणार वाटतं. उज्वल निकम सारखे तिकीट..😂
चंद्रचूड साहेब विश्वासाहर्ता गमावत आहेत आणि सरन्यायाधीश यांच्या या वागण्याने जनतेचा न्यायालय वरचा विश्वास उडत आहे.
उल्हास बापट हे english speaking classes घेतात, त्यांच्यापेक्षा अधिक सक्षम घटना तज्ज्ञ तुम्हाला मिळत नाहीत का?
आज शांत झोप येईल .
खूप दिवसांनी घंटना तज्ञांना ऐकले .
काय शब्द वापरले आहेत . त्यांना तरी समजले आहेत की नाही त्यांनाच विचारायला हवे .
यांना घटना तज्ञ ही पदवी मिडिया ने बहाल केली आहे वास्तविक यांनी कोर्टात कधीच केस लढली नाही ... हे साहेब ईंग्रजी चे क्लास चालवतात..... अजून थोडे दिवस थांबा निवडणूक हंगाम सुरू होऊदे .... असिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी तयार आहेत च
पवार, सुळे, ठाकरे, पटोले, थोरात इफ्तार पार्टीला हजेरी लावतात ते योग्य का?
Very bad Pm Modi
आधीचे पंतप्रधान इफ्तार करू शकतात...
ते चालत तुम्ही काही करायचं नाही
लोकशाही चा वाईटदिवस १२/९/२४
जरी चंद्रचूड साहेबांनी नरेंद्र मोदींना बोलवले असेल तरी तुम्ही त्यांना आधीच देऊ शकत नाही😅😅 हा त्यांचा नेहमीचा डायलॉग आहे आणि जर मोदी स्वतःहून त्यांच्या घरी गेले असेल तर त्यांना सांगायला गेले असेल नोव्हेंबरला तुम्ही रिटायरमेंट आहे कोणते पद पाहिजे
पंतप्रधान हे सर्वोच्च पद आहे.
बरोबर आहे यांनी धर्मनिरपेक्ष भारताच्या घटनात्मक पदावरून राजीनामा द्यावा आणि मग एकमेकांच्या घरी कोणत्याही कार्यक्रमात जावे या घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची बौद्धिक अवकात कळली
Loksabha ticket pakka
आरती करता येईल परंतु उपरती होईल का ?
देवा देशाचे काय होणार बाजप सरकारला काय झाले
राज्यसभेची खासदारकी मिळणार वाटतं.
मोदी आणि CJI हे दोघेही हिंदू आहेत, तर त्यांना हिंदू म्हणून जगण्याचा या देशात अधिकार नाही का?
बोलावले असेल तर बघावे लागेल
सरण्याधीश यांनी त्यांना बोलावले होते का
घंटा तज्ज्ञ
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना हे झोपले होते का
विश्वगुरू.. न बोलविता घरी गेला असेल..
मग काय फोटो.. स्टंटबाजी सुरू..
घरी आलेल्या पाहुण्याला जज्य काय बोलणार?
बिच्चारा चुडचुड😂😂
उल्हास बापट हे घटना तज्ज्ञ...?
अंधा कानून 😂
मीडिया .सुप्रीम कोर्ट.B J P ने देश बुडविला 😂
Good👍👍👍👍
उल्हास बापट हे काय कायदा तज्ञ आहे? कोणी दिली ही पदवी अरे वा?
Paranjapeji te sudhha Bapat aahet but Bapat saheb Constitution mantat aani tumhi Manta ki nahi yavar ? Aahe .
सत्य हे कटू असते, ते स्वीकारण्याची मानसिकता हवी.
बापट तुमच्यात सुर मिळवत नाहीत, म्हणून राग दिसतोय
घंटा तज्ञ
लोकमत कडून अनेक स्पष्ट मते अपेक्षित आहेत जे ठरवून जाणीवपूर्वक पाठवली जाते
😂😂😂ह्याला स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही आणि हा घटना तज्ज्ञ 😁😁😁 मनमोहन ची इफ्टर पार्टी चालायची
अघोषित आणीबाणी ची सुरुवात
India madhe kahi hoyu shakta
मोदीजी गेले आरतीला तुम्हाला लावले अभ्यासाला रात्रदिवस अभ्यास करा😢 आणि व्हा नापास
बापट महोदय ... पंतप्रधानांनी (2009) घरी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला सरन्यायाधिशानी हजेरी लावणे तुम्हाला बरोबर वाटत असावे ....
आले घंटातज्ज्ञ पुर्वीच्या पी.एम.नी चीफ जस्टीसला इफ्तार पार्ट्या दिलेल्या चालल्या यांना.तुम्ही इंग्लिश स्पीकिंग चे तास घ्या बापट
एकही बोलणं खरं नं ठरणार घंटा तज्ञ् म्हातारं
What people can do ?
After retirement no public servant should not be allowed to accept any government position and it should be mandetory and by law.
उल्हास बापट😂😂😂
गोळ्या खावून बाईट दया उगाच गोळी चुकली काहीतरी वडाची डाळं पिंपळाच्या झाडाला होत
कोंग्रेसी बापट 😂😂
CJI manage jhale kah. .? Yacha Uttar hawah aahe. .? Wa CJI BJP madhe kadi pravesh karteel yachi date declare jhali pahijeh ..? Jai hind.
👆👌👌👌
मला तर अशी भीती वाटतेय की एक वेळ अशी पण येईल की पंतप्रधानना आपल्या लग्नाची सुद्धा परवानगी घ्यावी लागेल,जर पीएम ऑफिस ने परवानगी दिली तर आणि तरच भारतीय नागरिकांची लग्न होतील.सर्व अधिकार यांच्याकडेच असतील.
भारताचे पंतप्रधान माझी मनमोहन सिंग यांचे इफ्तार पार्टीला सरन्यायाधीशा नव्हते का असं वाटतं तुम्हालाच ज्ञान आहे का
लहानपणापासून ऐकून आहे की जज कुणाच्याही विशेष जवळ जात नसतात.
काल च्या घटनेने ह्या समज ला तडा गेला!
सावधान भारतीय लोकशाही वाचविणे,महत्वाचे आहे .
म्हणून तर न्यायाधीश लवकर निकाल देत नाही.
Time pass चालवत आहें.
modievaji dusre koni aste tar kahi song layi baralli asti
Amdar apatrta cha nikal adich varsh lagat nahi yach uttar jantela yatunch milale
Modi hai tho sabh mumkin hai 💯
CJI chya Ghari jhaun manage kela hai 😡
Lokshahi bhavpurna shradhanjali 🙏💐
Ghanta tadnya nakkich maha Vikas aghadiche karykarte asavet.
tyani dakhun del ki bjpch aami sobat aahot desh gela udat
C j I ने आता राजीनामा द्यावा
कारण विश्वास हर्ता राहिली नाही.
Sir! you are talking the truth. Dubious atmosphere has created by this meeting. This is harmed credibility of the constitutional post. Carser's wife must be above suspicion.
Uccha padawar basanyasathi patrata nasalyane chorun milawaleli satta tikawanyasathi ani gunhe zakanyasathi padacha gairwapar ha hatkanda zala ahe deshatil janata jagrut nasalyanw ani andhabhakata jatiywad wadhalyane khotyache samarthan kele jat ahe deshache durdaiwa myrkha ani sattapisat loka satta bhogun rahile swatasathi ani bagalbache yanchekarita krantisiway paryay nahi J P udayala yene jaruri
Powar stoney hay sarkar motah Adekaryna butler chltay
😂😂😂
जनता कर भरते आनी yancha चा पगार होतो. Pan chaplushi matra PM chi, Jamat nasel ter aatach pad sod Janta ekdach washing machine baher kadhel teva saglya bhastacaryanchi chaglich dulai hoil ,Hich Gajananana charni prarthana, जय महाराष्ट्र ....
काळा बाजार आहे
हा चंद्रचुड पन विकला गेला आहे यात शंकाच नाही
चंदरचुड राज्य पाल होनार