अगदी बरोबर बोललात कोकणात आंबा शेतकऱ्यांना या वर्षी निर्यात बंदी घातली त्यामुळे कोकणाच्या आंब्याला भावच मिळाला नाही त्यामुळे कोकणचा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. बॅंकेची कर्जे, किटकनाशके बिले , बागायतदारांचे पैसे खतांचे पैसे आणि कामगार मजूर खर्च हे सर्व फेडणार कसं. हवेतून पैसा येणार
अगदी बरोबर बोललात कोकणात आंबा शेतकऱ्यांना या वर्षी निर्यात बंदी घातली त्यामुळे कोकणाच्या आंब्याला भावच मिळाला नाही त्यामुळे कोकणचा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. बॅंकेची कर्जे, किटकनाशके बिले , बागायतदारांचे पैसे खतांचे पैसे आणि कामगार मजूर खर्च हे सर्व फेडणार कसं. हवेतून पैसा येणार