सकाळचे अजान बंद करून दाखवावे तरच खऱ्या बापाची अवलाद आपल्याला बाहेरच्यांन कडून धोका नाही. तर आपल्याच लोकांकडून धोका आहे. याला इतिहास साक्ष आहे. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे सप्तशृंगी माते की जय 🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
वारकरी संप्रदाय हा शब्द जरी ऐकला तरी मन असे भरून जाते अख्या महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश वारकरी संप्रदाय चा आदर करतो इतिहासात झाकून बघा वारकरी संप्रदाय ने एक सांस्कृतिक वारसा भारताला दिला शिवरायांनी सुद्धा या गोष्टीला प्रोत्साहन दिले होते आणि हो साहेब ,तुम्ही एक उच्चशिक्षित उच्चपदस्थ व्यक्ती होते तुम्हाला हे समजायला पाहिजे होते
हा पोलीस हा पोलीस कोणत्या पंथाचा आहे यांच्यामुळे जातीय खेळ जातीय तेढ निर्माण होऊ शकते ग्रंथ अभ्यास करावा व सर्व भोंगे सर्व भोंगे बंद करावा एका धर्मा करता एका धर्मा करता कायदा आहे का ते सर्व सर्व धर्म करता आहे का हे त्यांनी सर्व धर्मीयांना सांगावे
@@deepakparab2547 पोलिसांनी नीयमा प्रमाणे कीर्तन बंद करावे याला आमचा विरोध नाही.पण पोलिसांनी नारदाची गाधीचा आपमाण केला आहे.त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे पोलिस प्रशासनाला आम्ही विरोध करत आहोत जय महाराष्ट्र
पाटील साहेबांना माझा नमस्कार.अहो साहेब तुम्ही तुमचे कर्तव्य छान पार पाडत आहात .पण हेच कर्तव्य मशिदिवरच्या बोंगे जेव्हा सकाळी पाच वाजल्यापासून वाजतात तिथेही दाखवा.तर आम्ही तुम्हाला कर्तव्यनिष्ठ समजू.
हातांची घडी घालून माफी मागतोय. आई बापाने शिकवले नाही ह्याला.किती माज आहे. रात्री 10 नंतर गौतमी चालते.खालपासून वरपरयंत सगळेच सारखे.थांबा उतरेल नियती ह्याचा मजा.
एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा रीतिरिवाज माहिती नसतील तर मलाही पुढील मुद्दे विचारावेसे वाटतात..... १. सामान्य नागरिकांने कायदा मोडल्यास तो जर म्हटला की मला असा कायदा आहे, हेच माहिती नाही, तर कायदा ते मान्य करील का? २. तुमच्या खुर्चीवर एखादा सामान्य माणूस अनवधानाने थेट येऊन बसला , आणि तो म्हणाला की या खुर्चीवर बसायचे नसते हे मला माहीत नव्हते, तुम्ही त्याला माफ करणार का? ३. सार्वजनिक जीवनात एखाद्या कार्यक्रमात अथवा एखाद्या कोणत्याही मानाच्या जागेवर तुम्ही अपेक्षित नसतांना गेलात तर थेट त्या जागेवर जाऊन बसता का? कदाचित ही 'नारदाची जागा ' असते हे तुम्हाला माहीत नसेल, पण निदान कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला त्या वेळेपुरता का असेना एक दर्जा असतो हे न कळने म्हणजे अज्ञान नव्हे, हा अधिकाराचा माज आहे. आपण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आला होतात तर दुरूनही संयोजकांना सूचना देऊन कीर्तन थांबवू शकत होतात, त्यासाठी गादीवर जाण्याचा आचरटपणा करण्याची गरज नव्हती . संबंधित अधिकारी कारवाईस पात्र आहे.
चंद्रशेखर जी तुम्ही म्हणतात ते मला अतिशय योग्य वाटते आहे. इतका मोठा माणूस तिच्या ची जनरल नॉलेज ची परीक्षा घेऊन त्यांचे सिलेक्शन केले जाते पण त्यांना ही छोटीशी गोष्ट माहीत नसावी?
किर्तनकार महाराजांनी साहेबांना नमस्कार केला त्याच्या कडे ही साहेबांनी दुर्लक्ष केले जर नियम सांगायचे होते किंवा किर्तन थांबायचे होते तर स्टेजवर न जाता आयोजकांना तशा सूचना करायला पाहिजे होत्या तस केलं असतं तर दिलगिरी व्यक्त करन्या ची गरज लागली नसती.जय महाराष्ट्र 🙏
हेच साहेब पोलीस स्टेशनच्या परिसरात पक्षाच्या कार्यक्रमात रात्रीचे ११.१५ मिनिटापर्यंत स्टेजवर बसलेले होते .. तेव्हा त्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विसर पडला होता का ? वारकरी संप्रदाय सहिष्णू आहे . याचा अर्थ कोणी चुकीचा काढून अधिकाराचा , कायद्याचा दुरुपयोग या छत्रपतींच्या महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही . जाहीर निषेध , त्या अधिकाऱ्याचा
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रात्री १०:००ते सकाळी ६:०० लाऊडस्पिकरला बंदी आहे हे वारकऱ्यांना देखील मान्य आहे. परंतु आपण पोलिस प्रशासनात कर्तव्य बजावत आहात .आपण कार्यक्रमाचे संयोजक यांना कायदेशीर दंड मारू शकत होता.परंतु ज्या नारदीय गादीवर धर्माचे काम ,ज्ञानदानाचे पवित्र काम (किर्तन पुष्प) समर्पित करत असताना आपण पायातील बुट न काढता बुटासकट तिथे गेलात , महाराज आपणास नमस्कार करत होते . आम्ही वारकरी मंडळी खाकी वर्दीचा सदैव आदरच करत आहोत .परंतु आपण वर्दीची गुर्मी दाखवत अरेरावीची भाषा करत होता.आपण दिलगिरी व्यक्त केली .हा केवळ दिखावुपणा आहे.परंतु धर्माच्या कामात अडथळा आणलेल्या व्यक्तीचे पतन निश्चित आहे.हे विसरू नका. या बाबतीत सन्मानिय राज्याचे गृहमंत्री यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
शरद पवार ह्याला पहिला निलंबित करा तू कुत्र्या bhasn देव नको तुला एका बापाने काढला आहे का आई बहीण आणि शेजारी विचार निलंबित करा ती कुत्रं पन नाही पवार भिकारी आहेत मध्ये c m नावाला
ज्या दारुमूळे लोकांची घरं उध्वस्त होतात त्या दारूची दुकान चालतात ज्या गुटख्यामूळे कॅन्सर सारखे रोग होतात तो गुटखा चालतो पण ज्या किर्तनामूळे समाजाचं कल्याण होतं ते किर्तन मात्र नको वा काय न्याय आहे 😢
कोर्टाचा आदेश असतांना मग सकाळी पाच ,पावणे सहा वाजता गावात मशिदी वरती भोंगे वाजतात कसे तेव्हा हा दरवाजा लावुन झोपतो कसा याला मुजोरी बाबत शिक्षा झाली पाहीजे .🚩जय हरी 🚩🙏
@@ashwinidandge1753 १ la १ nyay n dusryala la vegala. Kahi nahi police adhikari sarvasarv karat ahe. Avdhach ahe tar bhonge band ka karat nahi. Jar te police vesha madhye ahet tar mandirat police boot ghalun jatat ka ? He १ shadyantr ahe.
का तीथ जाऊन तु हीदु ची मानहनी केली आहे. आसली लोकानी नसती माफी माघुन चालत नाही आशा. लोकानाकामावरृन घरी बसवावे याल याला हे माहीत नाही आसे तो आज बोलत आहे आशे करताना लाज वाठली नाही का
महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. किर्तन ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे यातील भजन,गायन व टाळमृदंगाचा अनाहत नादाने एक वेगळाच आनंद मिळतो, पण आजही या भूमीत राक्षसी वृत्तीचे नालायक व नीचपणाने वागणारी बिनलाजे आहेत
निरीक्षक यांचा कडून चूक तर झाली, आणि त्यांनी माफी पण मागितली, पण ते आपल्या कर्त्यावा वर होते,कर्तव्य पार पाडत होते. कायदा सगळ्या साठी आहे सगळ्या नी कायद्या च मान ठेवावा, जय महाराष्ट्र जय हिंद
10 ते 6 लाऊड स्पिकर बद आहे..म्हणता आणि सकाळची अजान चालूच आसते काही ठिकाणी...साहेब किर्तन सोहळा चालू होता...संपूर्ण वारकरी संप्रदायने चप्पल घातले नव्हते..तुम्ही ही मंचावर जाताना बुट काढणे गरजेचे होते...तेथे गेल्यावर वारकरी बुवांनी आपणांस नमस्कार केला ही खरी परंपरा..आणि तुम्ही त्यांना रिस्पेकट दिला नाही नमस्कार केला नाही..सरळ गादीवर बुट घालून गेलात..आणि सांगता काय चूकून झालं...कर्तव्य बजावत असताना आपल्या प्रथा, परंपरा आणि आपली मर्यादा ओळखा आणि त्या सांभाळा...जय श्री राम..
मशीद चा विषय आहे सुप्रीम कोर्टाचा आवाज मर्यादा ते कुठे पाळतात कारवाई त्यांनी किती केल्या तिथे का डोळे बंद ह्याचं उत्तर दया मशीद मध्ये चपल बुट किंव्हा हत्यार घेऊन तिथे आरोपी आसला तरी हे कधी गेले माहिती मागवा हे कीर्तन आहे समाजात कधी ह्यामुळे तडा म्हणजे काही दगल किंव्हा कोणत्या जाती विषयी काही वाईट आमच्या महाराजांनी सागितलं हे दाखवा जे करतात खुल्या वर त्याचवर काय कारवाई माफी मागील चालत नाय
आता सांगायला काही उरले नाही ना म्हणुन सांगतो की नारदाची गादी कशाला म्हणतात..... वारकरी सांप्रदायचा अपमान केलेले मागच्या- आताच्या सर्वांचा धिक्कार असो 🚩🚩🚩
दलिंदर पोलीस निरीक्षकाच्या जाहीर निषेध... माणसाची अवलाद असेल तर मुस्लिम समाजाचे सकाळचे आजारांचे भोंगे बंद करून दाखव पोलीस निरीक्षक... नाहीतर स्वतःहून राजीनामा दे... बाबासाहेबांनी ही एका समाजासाठी घटना लिहिलेली नाही. जय भीम जय शिवराय
कोणाच्या भावना दुखावल्या बद्दल असे शब्द म्हणून परत माज दाखवतात. सर्व महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत. यांचे पोलिस दलातून निलंबन झाले पाहिजे. आपले वारकरी गरीब दिसतात म्हणून हे असे वागतात त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे.
त्यामुळेच मुख्यमंत्री सांगतात सोड्याचा राजकारण बंद करून सर्व समाजात शांतता लाभावी परंतु हे भाजप मनसे ऐकते कुठे महागाई वर कोणी बोलत नाही सर्व सामान्य माणसाला वेठीस धरलं जात
नारदाची गादी हेच यांना माहित नाही साहेबाना, साहेबांनी कधी कीर्तन तरी ऐकले आहे का तेव्हा त्यांना माहित असेल, असो शेवटी संस्कार लागतात अश्या गोष्टी माहित असण्यासाठी साहेब अगोदर तुम्ही चूक करता आणि नंतर माफी मागता हे बरोबर नाही, तुम्ही जे महाराजांना बोले ते शब्द परत घेणार आहात का, आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो,
या साहेबांना नारदाची गादी काय माहित हा काय हिंन्दू आहे की मुसलमान आहे हातर पाटील आहेना हे संकृती आहे काय कुठून हा एपी.एसी पास झाला या परिक्षा मध्ये जनरल नॉलेज असतना याची काय काढावी हेच कळेना कलंक आहे हे आसे सुक्षीत हिन्दू समाजाला पांडुरंगा अक्कल देरे या पैसे दुअन पास झालेल्या A.P I ला
साहेब तुमच्या position chi respect ahe आम्हाला!!!! पण तुमच्या अश्या क्रूर वागण्याचा जाहीर निषेध करतो आम्ही!! जय जिवाऊ! जय शिवराय 🙏!!🚩🚩 जय महाराष्ट्र! जय भारत!! 🇮🇳🇮🇳
हीच चुकी साहेबांची इतर धर्मीय बद्दल झाली असती तर काय झाले असते, ते इतर मार्गांनी सुद्धा सांगू शकत होते पण त्यांनी तस केले नाही तरी निलंबन हीच योग्य शिक्षा असू शकेल अस वाटत जेणे करून पुन्हा अस कोणी करताना १०० वेळा विचार करेल.
ज्याच्यामुळे हे विश्व आहे , त्या परमात्म्याचा हा माणूस अवहेलना करतो , याच्यावर झालेले संस्कारचे दर्शन हा माणूस दर्शवितो. समस्त वारकरी संप्रदायाच्या या माणसाने भावना दुखावल्या आहेत जरी शासनाने याला माफी दिली तरी ईश्वर याला कदापि माफी देणार नाही , देवा याला सद्बुद्धी दे .
@@kailaspawar8606 नियमांचे पालन जरूर व्हायला हवे आहे कारण तशी कायद्यात तरतूद आहे जर संशयीत आरोपी ने सांगितले की चुकून दुसऱ्याचा गळा दाबला त्यात त्याचा मृत्यू झाला तर त्याची माफी मागून सुटका होईल का......? नियम फक्त सामान्यांनाका...? ह्याला पण शिक्षा व्हावी
*माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने....* *कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादया वेळेस साथ देणार नाही....* *पण महाराज माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही... जय शिवराय
प्रेस कॉन्फ्रेंस में ही पुलिस अफसर ने स्वयं कबूला की मुझे हिंदू सभ्यता और रितिरिवाज का ज्ञान नही है। इस कारण मुझसे ये घोर कृत्य हुआ। अब ये समस्त हिंदू सनातन समाज को संज्ञान लेना चाहिए कि हमारी संकृति किस दिशा में जा रही है, की हिंदू होकर भी अपनी हिंदू वारकारी समाज की पवित्रता का भान नहीं है।
सही कहा आपने हमें अब अपनी संस्कृति बचाने के लिए सोचने की जरूरत है कि हम अपने बच्चों को सही संस्कार दे पा रहे हैं जैसे कि मुस्लिम अपने बच्चों को तालीम देते हैं?
शिक्षण घेऊनच हा PSI झालाय ना, वर्दीचा माज आलाय का? बाकि चे कामे नाहित का? पगार अमच्या कडून घेता आणि आमच्या वर दादागीरी करता. याला पदावरून बडतर्फ केला पाहिजे.
साहेब तुम्हाला त्या बिचाऱ्या महाराजांनी हात जोडले होते सुरवातीला तिथेच तुम्ही येवढं विषय न वाडवता तुम्ही तिथेच त्यांना शांतपणे प्रेमाने समजून सांगायला पाहीजेत होत .
संबंधीत PI वर कारवाई झालीच पाहिजे त्याने हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा त्याला किर्तनातील नियम माहीत नाही याचा अर्थ असा आहे की तो दुसऱ्याच धर्मातील विचारांनी ग्रासलेला आहे😡😡👊
वारकरी संप्रदायाला आणि कीर्तनाला वेळेचे बंधन नाही काकडा आरती सुद्धा पहाटे होत असतो आणि हे परंपरा महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरू केली आहे आणि या साहेबाना वारकरी सं सांप्रदाय बद्दल काहीच माहिती नाही केवढे मोठे दुर्भाग्य आहे
ज्या माय भूमीत जन्माला आलो त्या माय भूमीत काय संस्कार रूढी चालतात यांना आई वडिलांनी कायच संस्कार यांच्यावर केले नाही धन्य धन्य तुमचे संस्कार येवढे प्रामाणिक पणे देशासाठी वागतात या जगात देव आहे आणि तो पाहण्यासाठी डोळे असावे लागतात
भारतीय माणसाला नारदाची गादी माहिती नाही तो भारतात राहाण्याच्या योग्य तेचा नाही शासकीय नियमांचे पालन कसे यांच्या कडून होणार कुंपणाने शेत खाल्ले धाव कुणाकडे घ्यायची. वळसे-पाटील साहेबांनी कडक कारवाई करावी ही विनंती
घडला हा प्रकार निषेधारहच आहे. नियमाचं पालन करणे हे जसे नागरिकांच कर्तव्य आहे तसेच ते पालन करण्यासाठी सांगताना देखील आपली भारतीय संस्कृती व धर्माचे पालन होते कि नाही याचेही भान राखले गेले पाहिजे होते. वारकऱ्यांच्या तसेच धार्मिक श्रद्धा जोपसणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या त्या विसरण्यास वेळ लागणार! अशा घटनेच्या दुख्खापेक्षा काळ सोकावतो याचेच जास्त वाईट वाटते. उपनिरीक्षक के. के. Patil साहेबांनी वारकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर दिलगिरी व्यक्त केली याचे स्वागतच आहे. परंतु या अक्षम्य प्रकारचा पश्चाताप म्हणून श्री पाटील साहेबांनी त्याच कीर्तनकार व साथीदारा समवेत लवकरच एखादा शुभ दिवस पाहून व त्याच मंदिरात वेळेच्या मर्यादेतील छानपैकी कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करून कीर्तनात महाराजांना पुष्पहार अर्पण करून व रूढीप्रमाणे नतमस्तक होऊन 'त्या' नारदाच्या गादीचा सन्मान करावा. जेणेकरून भाविकांच्या मनात पाटीलसाहेबा विषयी पुन्हा आदरच निर्माण होईल यात शंका नाही. श्री पाटीलसाहेब, तसें घडेल ना? शुभेच्छा! धन्यवाद!! - तेंडुलकर, भाईंदर
कुण्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता अधिकारी प्रशासनाने घ्यावी व पुन्हा अश्या प्रकारची घटना होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली पाहिजे
या अधिकाराला म्हणाव तुझ्या एरिया मधे जेवढं भोंगे आहेत ते बंद कर आधी, तेव्हा आम्ही समजु कि हा एक बापाचा आहे,नाहिं तर म्हणु बापाच्या गैरहजेरीत शेजारचऱ्याने काढलेली पैदास आहे हे शंभर टक्के
अतिशय निंदनीय घटना , शासकीय अधिकार म्हणजे सर्व काही नाही , त्याचा वापर पण अदबीने करता आला पाहिजे , सौस्कार हे सहजा सहजी आत्मसात करता येत नाहीत , ते जन्मजात च असावे लागतात 😢
आता प्रकरण आंगलटी आले म्हणून हा माफी मागत आहे ,,,पण आज जर यांना माफ केले तर सर्वांन समोर वारकरी संप्रदायाचा गळा दाबून खून,,, हाच याचा अर्थ आहे , ,जय राम कृष्ण हरी,,,
आदरणीय फडवणीस साहेब या मुजोर पोलीस याला निलंबित धर्माचा अपमान केल्याबद्दल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे जय जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम हर हर महादेव
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रातल्या पोलिसांना वारकरी कीर्तनामध्ये बूट घालून जाणे तसेच बुट घालून नारदाच्या गादीवर जाणे हे महाराष्ट्राच्या परंपरेला अशोभनीय आहे.... कीर्तन चालू असताना एवढ्या मोठ्या जनसमुदाया मध्ये बूट घालून जाणे एवढे सुद्धा समजू नये याला काय म्हणावे.
माऊली च्या कृपेने याला लखवा होवो हिच परमेश्वरा प्रार्थना
सकाळचे अजान बंद करून दाखवावे तरच खऱ्या बापाची अवलाद
आपल्याला बाहेरच्यांन कडून धोका नाही. तर आपल्याच लोकांकडून धोका आहे.
याला इतिहास साक्ष आहे.
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे
सप्तशृंगी माते की जय 🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
Yes
आगदी बरोबर
तक्रार दाखल करा त्यावर कारवाही करण्याचा कायदा आहे ..!
अजान मध्ये पण डफळे वाजवावे लागतील तेव्हा बंद केली जाइल 😂
Barobar
चार पुस्तके वाचून अधिकारी होता येते पण संस्कारी होता येत नाही. जय शिवराय.
👍right
👍
🙏
या अधिकारी ला काहीच नाही समजतं महाराज ची माफी मा.... पाहिजे 🙏🏻
बरोबर आहे
माफी मागून फायदा नाही यांना निलंबित केले पाहिजे
Sahamat ahe bhava
रात्री 10:00 वाजेच्या नंतर यांना कीर्तन चालत नाही पण डान्सबार दारूची दुकाने उघडी चालतात
Tumhi pn ghari ratri tv bghu shkta speaker vr...tumhala koji Kai mhnnar nahi...indoor
Ho mumbai madhe bagha dance baar chaltat ratri te Manya yaana
रात्री यांना डान्सबार चालु जमते कीर्तन का जमत नाही
डान्स बार दारु दुकानदार कडून हप्त्याला 5 हजार रुपये मिळतात महाराजांकडून काहीच मिळत नाही
@@zeeshaanp5782 Jau dya... Tyala aat aani Baher chya goshti samjat nahi....(Dada Kondake)
चार पुस्तकं वाचून अधिकारी होता येत पण एक संस्कारी व्यक्ती होता येत नाही...
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
Me sahmat ahe
Jai Hind
👍🏻
शिवरायांना मध्ये घ्यायची काय गरज नाही....महाराजांचे सौंस्कर माहीत आहेत आम्हाला
बरोबर बोलला भाऊ तू
एवढाच माज पहाटे 5 ला जी मस्जिदीतून भोंगा वाजतो तीथ का दाखवत नाही 😡
यांच्यात दम नाही.
@@swarajshinde6599 abe chutya dusryanchya dharma baddal ka bolta tumhi tumhi tumch baga musalmana cha gu ka khata
साहेब तुम्ही आपल्या राज्यात राहून सुद्धा तुम्हाला त्या नारदाच्या गादीचे महत्व माहीत नाही किती तुमच दुदैव आहे
तुम्ही कर्तव्यदक्ष ऑफिसर दिसत आहात परंतु हेच काम एखाद्या मस्जिद मध्ये करून दाखवा तुमचा जाहीर सत्कार करू
असल्या पोलिस अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
वारकरी संप्रदाय हा शब्द जरी ऐकला
तरी मन असे भरून जाते
अख्या महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश
वारकरी संप्रदाय चा आदर करतो
इतिहासात झाकून बघा वारकरी संप्रदाय ने एक सांस्कृतिक वारसा भारताला दिला
शिवरायांनी सुद्धा या गोष्टीला प्रोत्साहन दिले होते
आणि हो साहेब ,तुम्ही एक उच्चशिक्षित उच्चपदस्थ व्यक्ती होते
तुम्हाला हे समजायला पाहिजे होते
नालायक शिकला पण हुकला
@@vishnumuley1534 कायचा शिकला😅
हिन्दू आहे का मुस्लीम हा पोलीस अपिसर हिन्दू धर्मात असेल तर परंपरा माहीत पहेजतच जय श्रीराम
Ati Yoga Wishlesion 🌹🙏🌹Dhanywad.
Vidyasagar Shinde
अतिशय हे खेदजनक निंदनीय घटना. जाहीर निषेध अशा पोलीस अधिकाऱ्यास निलंबित करा. शिवाजी
महाराजांचे किर्तन जसे बंद केले तसेच मशिदीवरचे पहाटे ऐकू येणारे भोंगे बंद करून दाखवावेत क्षमस्व
जय गजानन माऊली
Kon doshi aahe he patta na lawata tum chi sui muslman war yevun thamte
are chutiye tera baap h kya police wala bhadwe uday
तेवढी हिमत सरकार मध्ये नहि .करण समाजची नाराजी ह्होइल आणि मग आपल्याला मते काशी मिळतील .
ते फक्त राज ठाकरेच करू शकतात
Fakt jati bhed vare samaj
कीर्तन बंद केले वारकरी लोकांनी मान ठेवला कायदा सुधा पाळला आता तुम्ही रोजचे भोंगे सुधा बंद करा सकाळी सात आधी कोणतेही भणगे वाजायला नको
हिंदूंची काही इज्जत नाही , लई भारी महाराष्ट्र
एकदम बरोबर तो भडवा असणार हिंदू सण दिसतात भोंगा बंद करा आतां नियम फक्त आमच्या हिंदू लोकांनाच आम्ही काय पाकिस्तान मधे आहेत काय
बरोबर
पोलिसांना वारकरी चे भजन बंद करण्या पेक्षा मजदीनवरचे भोंगे बंद केले तर चांगले होईल
Brobar
शेण खातो का psi पदाला पावला पण नारदाच्या गादीची मान आणि आदर माहीत नाही म्हणतोय .याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे
Mafi magitali maf karuya sant tukaram maharaj hech sanghat.
हे दुसऱ्या धमाॅचे असते तर असे कृत्य केले असते का यांचे उत्तर द्या
पि ऐस आय ला जेल लवकर बंद करा
पी एस आय ला म्हणाव मशिदीत जाऊन तेवढा स्पीकर बंद करून
हा पोलीस हा पोलीस कोणत्या पंथाचा आहे यांच्यामुळे जातीय खेळ जातीय तेढ निर्माण होऊ शकते ग्रंथ अभ्यास करावा व सर्व भोंगे सर्व भोंगे बंद करावा एका धर्मा करता एका धर्मा करता कायदा आहे का ते सर्व सर्व धर्म करता आहे का हे त्यांनी सर्व धर्मीयांना सांगावे
यांना नारदाच्या गादीचा अभ्यास नव्हता तर डायरेक्ट बुटा सहित जाणे हे चुकीचे आहे.यांना नोकरीचा किंवा खाकीवर्दीचा गर्व झाला आहे असे मला वाटते.
पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावे हीच शिक्षा योग्य आहे.आशा पोलिस निरीक्षकांचा जाहीर निषेध
Shiksha kra pn direct nilambit ha decision yogya nhiye
@@deepakparab2547 पोलिसांनी नीयमा प्रमाणे कीर्तन बंद करावे याला आमचा विरोध नाही.पण पोलिसांनी नारदाची गाधीचा आपमाण केला आहे.त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे पोलिस प्रशासनाला आम्ही विरोध करत आहोत जय महाराष्ट्र
निलंबित नाही बडतर्फ करा..
आणि बुटाखाली हाना त्याला..
त्यांना पण कोणीतरी आदेश दिला असेल पोलीस यांची काही चूक नाही राजकारणी जबाबदार आहेत
Maharashtrat Hindus bhawana na - - dukhau / diwchu naye . Sarkar
पाटील साहेबांना माझा नमस्कार.अहो साहेब तुम्ही तुमचे कर्तव्य छान पार पाडत आहात .पण हेच कर्तव्य मशिदिवरच्या बोंगे जेव्हा सकाळी पाच वाजल्यापासून वाजतात तिथेही दाखवा.तर आम्ही तुम्हाला कर्तव्यनिष्ठ समजू.
Gadhawala gulachi kai chav
Agree with this
मशिदी वरचा भोंगा बंद करून दाखव ...k.k.
पाटील साहेब आम्हाला लाज वाटये तुम्हाला पाटील म्हणायछि
हातांची घडी घालून माफी मागतोय. आई बापाने शिकवले नाही ह्याला.किती
माज आहे. रात्री 10 नंतर गौतमी चालते.खालपासून वरपरयंत सगळेच सारखे.थांबा उतरेल नियती ह्याचा मजा.
ह्याने पगाराव्यतिरीक्त किती माया जमवली आहे ह्याची माहिती काढून रितसर कारवाई केली पाहिजे 🚩🚩🚩
आपलेच लोकं आपला धर्म, संस्कृती आणि परंपरांचे दुष्मण बनत आहे.., शिक्षित लोकांकडून हे अपेक्षित नाही..,निलंबित केले पाहिजे.
एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा रीतिरिवाज माहिती नसतील तर मलाही पुढील मुद्दे विचारावेसे वाटतात.....
१. सामान्य नागरिकांने कायदा मोडल्यास तो जर म्हटला की मला असा कायदा आहे, हेच माहिती नाही, तर कायदा ते मान्य करील का?
२. तुमच्या खुर्चीवर एखादा सामान्य माणूस अनवधानाने थेट येऊन बसला , आणि तो म्हणाला की या खुर्चीवर बसायचे नसते हे मला माहीत नव्हते, तुम्ही त्याला माफ करणार का?
३. सार्वजनिक जीवनात एखाद्या कार्यक्रमात अथवा एखाद्या कोणत्याही मानाच्या जागेवर तुम्ही अपेक्षित नसतांना गेलात तर थेट त्या जागेवर जाऊन बसता का? कदाचित ही 'नारदाची जागा ' असते हे तुम्हाला माहीत नसेल, पण निदान कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला त्या वेळेपुरता का असेना एक दर्जा असतो हे न कळने म्हणजे अज्ञान नव्हे, हा अधिकाराचा माज आहे.
आपण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आला होतात तर दुरूनही संयोजकांना सूचना देऊन कीर्तन थांबवू शकत होतात, त्यासाठी गादीवर जाण्याचा आचरटपणा करण्याची गरज नव्हती .
संबंधित अधिकारी कारवाईस पात्र आहे.
आधी मारायचं नंतर माफी मागायची.
त्याची वर्दी उतरवा मग माफी मागा.
ज्या माजोरी माणसाला संस्कार माहित
नाहीत.त्यांना क्षमा करू नये.
चंद्रशेखर जी तुम्ही म्हणतात ते मला अतिशय योग्य वाटते आहे. इतका मोठा माणूस तिच्या ची जनरल नॉलेज ची परीक्षा घेऊन त्यांचे सिलेक्शन केले जाते पण त्यांना ही छोटीशी गोष्ट माहीत नसावी?
नक्की च
अशी
अजान चालू असताना
ही मिजास दाखवणार का
@@dadasahebg म्हणून तुम्ही इथे ते तिथे
Right 🙏
अशा अधिकार्यास तात्काळ बडतर्फ करण्यात यावं हि शासनाला विनंती,जय हिंद जय भारत ❤🚩🙏
नारदांचे गादीचा आपमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून उर्मटपणे वागणाऱ्या धडा शिकवला पाहिजे
किर्तनकार महाराजांनी साहेबांना नमस्कार केला त्याच्या कडे ही साहेबांनी दुर्लक्ष केले जर नियम सांगायचे होते किंवा किर्तन थांबायचे होते तर स्टेजवर न जाता आयोजकांना तशा सूचना करायला पाहिजे होत्या तस केलं असतं तर दिलगिरी व्यक्त करन्या ची गरज लागली नसती.जय महाराष्ट्र 🙏
सस्पेंड करा, माफ़ी नाही
हेच साहेब पोलीस स्टेशनच्या परिसरात पक्षाच्या कार्यक्रमात रात्रीचे ११.१५ मिनिटापर्यंत स्टेजवर बसलेले होते .. तेव्हा त्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विसर पडला होता का ? वारकरी संप्रदाय सहिष्णू आहे . याचा अर्थ कोणी चुकीचा काढून अधिकाराचा , कायद्याचा दुरुपयोग या छत्रपतींच्या महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही . जाहीर निषेध , त्या अधिकाऱ्याचा
भाऊ याला साहेब नका बोलू.
त्याची तेवढी लायकी नाही.
@@headofthetableromanreigns8054 मान त्या व्यक्तीला नसतो त्याने परिधान केलेल्या शासकीय वर्दी ला असतो हे ते विसरतात.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रात्री १०:००ते सकाळी ६:०० लाऊडस्पिकरला बंदी आहे हे वारकऱ्यांना देखील मान्य आहे. परंतु आपण पोलिस प्रशासनात कर्तव्य बजावत आहात .आपण कार्यक्रमाचे संयोजक यांना कायदेशीर दंड मारू शकत होता.परंतु ज्या नारदीय गादीवर धर्माचे काम ,ज्ञानदानाचे पवित्र काम (किर्तन पुष्प) समर्पित करत असताना आपण पायातील बुट न काढता बुटासकट तिथे गेलात , महाराज आपणास नमस्कार करत होते . आम्ही वारकरी मंडळी खाकी वर्दीचा सदैव आदरच करत आहोत .परंतु आपण वर्दीची गुर्मी दाखवत अरेरावीची भाषा करत होता.आपण दिलगिरी व्यक्त केली .हा केवळ दिखावुपणा आहे.परंतु धर्माच्या कामात अडथळा आणलेल्या व्यक्तीचे पतन निश्चित आहे.हे विसरू नका.
या बाबतीत सन्मानिय राज्याचे गृहमंत्री यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
ह्या पोलिसांना धडा शिकवला पाहिजे 🙏🚩
साहेबानी सकाली 5 वाजता ची आजान सूद्धा आशीच बंद करूण दाखवावी
हे पाटीलअमेरिकेत जन्म झाला असेल, वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील संत माहिती नसेल.
आला का अजान वरती साहेब नाही तर तु ये अजान बंद करयला
बरोबर आहे याला संत परंपरा माहित नाही
अगदी बरोबर कीर्तन साठी लाऊड स्पीकर चालत नसेल तर बाकी ठिकाणी सुद्धा नको
अरे बाबा, उदया तिथं पण जा, पाठ थोपटली तुमची सर
हे अभ्यास करून पास झाले नसावे psi वशिला आणि पैसे देऊन झाले असावेत निषेध
अहो शिकलेले ते हुकलेले......
@@baliramasabe9683 शिकलेले तेवढे हुकलेले असतात
To police wala Pakistan made jalmala aala aasawa
Brobr, copied ahe ha mgrur
याचा मेंदू गुडघयात आहे
अशा वृत्तीच्या माणसाचा जाहीर निषेध
Manse pahije ghya
इकडे ऑनलाईन बसून निषेध क्रा आणि ते हिंदूंचा असच अपमान करत राहतील
शरद पवार ह्याला पहिला निलंबित करा तू कुत्र्या bhasn देव नको तुला एका बापाने काढला आहे का आई बहीण आणि शेजारी विचार निलंबित करा ती कुत्रं पन नाही पवार भिकारी आहेत मध्ये c m नावाला
Pratiuttar daychi takat nasali ki manus Nishedhachi bhashya karto.. Nishedh nhi case kara chutiya var
ज्या दारुमूळे लोकांची घरं उध्वस्त होतात त्या दारूची दुकान चालतात ज्या गुटख्यामूळे कॅन्सर सारखे रोग होतात तो गुटखा चालतो पण ज्या किर्तनामूळे समाजाचं कल्याण होतं ते किर्तन मात्र नको वा काय न्याय आहे 😢
कीर्तन ना मुळे समाजाचं काय भलं होत आहे हे जरा समजून सांगितले तर बरे होईल
राम कृष्ण हरी
त्याला त्याचे प्रायचित्त मिळेल
ज्ञानोबा माऊली तुकाराम जय शिवराय
सहज लक्षात यत कि कीर्तनाच्या स्टेज वर कोणीच बुट घालून जात नाही त्यांना पण लक्षात यायला हवं होत पण अधिकारचा माज असतो काही जनाला .
माफी हाताची घडी घालून नाही तर हाथ जोडून मागतात हे माहीत नाही वाटते ह्यांना.
IPS kas pas kely teni jeni tela passes kel to pan baelach asl😅😅
सरकार झोपल का काय चाललय हे दारू व ईतर नंबर दोनचे धंदे कसे चालू आहे
निलंबन हाच मार्ग
हिंदू असताना आपल्याला नारदाच्या गादीचं भान नसावं धन्य माता पिता तयाचिया
10 ते 6 भोंगा बंद तर सकाळी 5वा. झोपतो स काय....!
सकाळी चार ते सहा काकडा भजन
Aho tyala kay akkal ahe ka
राज ठाकरेनी भोगा बंद करायला सांगितले, सरकारने सरसकट पार्थना स्थळावर नोटीस काढल्या,मग त्या psi चं काय चुकलं....
धन्य कसले....
अशा पोलिस अधिकारी ला निलंबित करावे वारकरी संप्रदायाचे भावना दुखावल्या गेल्या
जय शिवराय
जय जिजाऊ
जय तुकाराम महाराज
जय माऊली
राम कृष्ण हरी
Bro br
MPSCपरीक्षेचा अभ्यासक्रमांत काही धार्मिक संस्कार सुद्धा असणं आवश्यक आहे.
कोर्टाचा आदेश असतांना मग सकाळी पाच ,पावणे सहा वाजता गावात मशिदी वरती भोंगे वाजतात कसे तेव्हा हा दरवाजा लावुन झोपतो कसा याला मुजोरी बाबत शिक्षा झाली पाहीजे .🚩जय हरी 🚩🙏
पोलीस आहेत म्हणून तर आपल भजन कीर्तन रात्र भर चालत, त्यांनी त्यांच कर्तव्य पार पाडलं, लोक काय काय पण शोध लावतील धर्माच्या अडून
वारकरी संप्रदायाचा घोर अपमान केल्या गेला असे कृत्य करुन, सजा मिळायलाच पाहिजे अशा लोकांना
बरोबर आहे
पण नियम सगळ्यांना लागू परमाथ लहान आवाजामध्ये करावा
@@alkapatankar7867 bar .
@@alkapatankar7867 तुमचं बरोबर आहे पण चप्पल घालून जाणे किती योग्य
@@alkapatankar7867 hindu dharma chya awaja var ch ka kayada
माझी शाषनाला विनंती आहे की त्या पोलीस
आधीकार्याला पद्शिर घोडा लावावा मराठा समाज अजुन जिवंत आहे येकदा बिगडला तर तुमच्या बापाला अयकणार नाही 🙏🙏
आपल्याला राग येत नाही हे तर मराठ्यांच दुखणं आहे
जय भवानी जय शिवाजी ❤❤❤
माफी मागून वेळ मारून नेणार पण हा माजोर पुन्हा असाच वागणार ..याची वर्दी उतरायला पाहिजे
Tumhala protect kon krel mg
@@ashwinidandge1753 bai amhala protect karayala amhi samarth ahot pan asha prakare apman karane chukiche ahe
Aslya faltoo mansakadun protection hoil ka jantech ?dok asel tar vapra
@@ashwinidandge1753 १ la १ nyay n dusryala la vegala. Kahi nahi police adhikari sarvasarv karat ahe. Avdhach ahe tar bhonge band ka karat nahi. Jar te police vesha madhye ahet tar mandirat police boot ghalun jatat ka ? He १ shadyantr ahe.
@@ashwinidandge1753 आले वाटत सविधान रक्षक काम धंधा नाय काय तुम्हाला
आमच्या वारकरी संप्रदायाचा आपमानसहीनकसाकरूजयगजाननमाऊली😢❤❤❤🎉
अशा नालायक पोलीस अधिकाऱ्याला शासनाने निलंबित करावे व कारवाई करून अटक करावे 🙏🏻
💯💯💯💯
तो पोलीस अधिकारी निलंबित झाला पाहिजे माफी मागून काय होत नसत त्या शिवाय वारकरी संप्रदयावर सारखे सारखे होणारे अन्याय अपमान बंद होणार नाहीत
👌👌👌👌
सरकार तुम्हाला कधीच तुमचं धर्म वाचवण्या साठी यनार नाही तुम्हाला हाता मध्ये शस्त्र घेऊन लढव लागलं
बरोबर आहे या अधिकार्यांना निलंबित करण्यात यावे यांना वर्दिचा माज चढलेला असतो
आशा पोलिसाना माज आहे पण तो फक्त वर्दी आहे तो पर्यंत
Yana chop dayla pahije
का तीथ जाऊन तु हीदु ची मानहनी केली आहे. आसली लोकानी नसती माफी माघुन चालत नाही आशा. लोकानाकामावरृन घरी बसवावे याल याला हे माहीत नाही आसे तो आज बोलत आहे आशे करताना लाज वाठली नाही का
महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. किर्तन ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे यातील भजन,गायन व टाळमृदंगाचा अनाहत नादाने एक वेगळाच आनंद मिळतो, पण आजही या भूमीत राक्षसी वृत्तीचे नालायक व नीचपणाने वागणारी बिनलाजे आहेत
हो यावर हाताची घडी घालून माफी मागतो हात जोडून माफी मागण्यास कमी पण वाटते आहे यावर सरकार नी लवकर निर्णय घ्यायला हवा...
नाही यांना हंगाम, तमाष्या बंद करता नाही करता येत चालले कीर्तन बंद krale
हे अधिकारी ज्या गोष्टी करायला पाहिजे ते करत नाही.रात्रभर नाच गाणी चालू असतात ते बंद करू शकत नाही.धार्मिकता कमी करण्याचं काम करत आहेत .
निरीक्षक यांचा कडून चूक तर झाली,
आणि त्यांनी माफी पण मागितली,
पण ते आपल्या कर्त्यावा वर होते,कर्तव्य पार पाडत होते.
कायदा सगळ्या साठी आहे सगळ्या नी कायद्या च मान ठेवावा,
जय महाराष्ट्र जय हिंद
10 ते 6 लाऊड स्पिकर बद आहे..म्हणता आणि सकाळची अजान चालूच आसते काही ठिकाणी...साहेब किर्तन सोहळा चालू होता...संपूर्ण वारकरी संप्रदायने चप्पल घातले नव्हते..तुम्ही ही मंचावर जाताना बुट काढणे गरजेचे होते...तेथे गेल्यावर वारकरी बुवांनी आपणांस नमस्कार केला ही खरी परंपरा..आणि तुम्ही त्यांना रिस्पेकट दिला नाही नमस्कार केला नाही..सरळ गादीवर बुट घालून गेलात..आणि सांगता काय चूकून झालं...कर्तव्य बजावत असताना आपल्या प्रथा, परंपरा आणि आपली मर्यादा ओळखा आणि त्या सांभाळा...जय श्री राम..
He is public servent
👍👍 ho barobar ahe Akshay tumch
नालायक साहेब आहे त्याला काय माहित परंपरा,वगैरे
साहेब काय बोलता याला एका बापाचा आहे तो
मशीद चा विषय आहे सुप्रीम कोर्टाचा आवाज मर्यादा ते कुठे पाळतात कारवाई त्यांनी किती केल्या तिथे का डोळे बंद ह्याचं उत्तर दया मशीद मध्ये चपल बुट किंव्हा हत्यार घेऊन तिथे आरोपी आसला तरी हे कधी गेले माहिती मागवा हे कीर्तन आहे समाजात कधी ह्यामुळे तडा म्हणजे काही दगल किंव्हा कोणत्या जाती विषयी काही वाईट आमच्या महाराजांनी सागितलं हे दाखवा जे करतात खुल्या वर त्याचवर काय कारवाई माफी मागील चालत नाय
स्टेजवर जाण्याची गरजच नव्हती खालून पण सांगू शकत होते. जय हिंद जय महाराष्ट्र
महाराष्ट्रात राहून वारकरी संप्रदाय बद्दल एवढं माहिती नाही धन्य ते जिणं
आता सांगायला काही उरले नाही ना म्हणुन सांगतो की नारदाची गादी कशाला म्हणतात..... वारकरी सांप्रदायचा अपमान केलेले मागच्या- आताच्या सर्वांचा धिक्कार असो 🚩🚩🚩
दलिंदर पोलीस निरीक्षकाच्या जाहीर निषेध... माणसाची अवलाद असेल तर मुस्लिम समाजाचे सकाळचे आजारांचे भोंगे बंद करून दाखव पोलीस निरीक्षक... नाहीतर स्वतःहून राजीनामा दे... बाबासाहेबांनी ही एका समाजासाठी घटना लिहिलेली नाही.
जय भीम जय शिवराय
कोणाच्या भावना दुखावल्या बद्दल असे शब्द म्हणून परत माज दाखवतात. सर्व महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत. यांचे पोलिस दलातून निलंबन झाले पाहिजे. आपले वारकरी गरीब दिसतात म्हणून हे असे वागतात त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे.
👍👍👍👍👌
त्यामुळेच मुख्यमंत्री सांगतात सोड्याचा राजकारण बंद करून सर्व समाजात शांतता लाभावी परंतु हे भाजप मनसे ऐकते कुठे महागाई वर कोणी बोलत नाही सर्व सामान्य माणसाला वेठीस धरलं जात
हिंदूंची काही इज्जत नाही , लई भारी महाराष्ट्र
Asya mujor nalayk adhikary ala tyachyach butane teche tond fodle pahije v chukun zale ase sangave
निलंबित करा
नारदाची गादी हेच यांना माहित नाही साहेबाना, साहेबांनी कधी कीर्तन तरी ऐकले आहे का तेव्हा त्यांना माहित असेल, असो शेवटी संस्कार लागतात अश्या गोष्टी माहित असण्यासाठी साहेब अगोदर तुम्ही चूक करता आणि नंतर माफी मागता हे बरोबर नाही, तुम्ही जे महाराजांना बोले ते शब्द परत घेणार आहात का, आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो,
Aare tumhala supreme court ch aadesh kay aahe te maahir aahe ka. Pahile Court ch aadar karne shika aani nantar bola.
किर्तन ऐकायला वेळ असतो का पोलिसांना. किर्तन ऐकल्याने पोट भरेल का? मुलांचे शिक्षण होईल का?
@@harshalsanjaysarkate8950 aata suprim cour aale ka yevdi varshe zople hote ka tumche suprim court yachya agodar ase ka nahi zale tumche suprim court tumchyakde ch theva saheb
या साहेबांना नारदाची गादी काय माहित हा काय हिंन्दू आहे की मुसलमान आहे हातर पाटील आहेना हे संकृती आहे काय कुठून हा एपी.एसी पास झाला या परिक्षा मध्ये जनरल नॉलेज असतना याची काय काढावी हेच कळेना कलंक आहे हे आसे सुक्षीत हिन्दू समाजाला पांडुरंगा अक्कल देरे या पैसे दुअन पास झालेल्या A.P I ला
Ya khaki verdicha phyda ghetala
साहेब तुमच्या position chi respect ahe आम्हाला!!!! पण तुमच्या अश्या क्रूर वागण्याचा जाहीर निषेध करतो आम्ही!!
जय जिवाऊ! जय शिवराय 🙏!!🚩🚩
जय महाराष्ट्र! जय भारत!! 🇮🇳🇮🇳
किती कर्तव्य बजावता ते माहीत सगळ्यांना
हीच चुकी साहेबांची इतर धर्मीय बद्दल झाली असती तर काय झाले असते, ते इतर मार्गांनी सुद्धा सांगू शकत होते पण त्यांनी तस केले नाही तरी निलंबन हीच योग्य शिक्षा असू शकेल अस वाटत जेणे करून पुन्हा अस कोणी करताना १०० वेळा विचार करेल.
सर तन से जुदा झाले आसते ह्या पोलीसाचे
Hopeless😔
ह्या आधिकार्यावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे नक्की झालीच पाहिजे आणि घा बरु नका वारकरी मंडळ ऐक निष्ठपणे उभे रहा हि कारवाई होनारच जय जिजाऊ जय शिवराय आपण शिवबाचे मावळे आहोत रहा उभे लढा का होणार नहि कारवाई
पण काहि लोक काय बोलतात आरे दुसर्या गावाला झालय तस। नाही पुना सागतो दादा नो रहा उभे सर्वजन होनार कारवाई धन्यवाद 🙏
psi साहेब ले अजान ना भोंगा नहि दिसना वता का😂
असभ्य वर्तन केल्या बद्दल कडक कार्यवाही करण्यात आली पाहिजे
जय श्री हरी।।
देवगादी ला चादर समजतोय हा
बोलतो त्या चादरीची कल्पना नव्हती
आणि त्याचे महत्व माहिती नाही
याचे हातपाय तोडून देवादारी बसवा
तेव्हाच कल्पना येईल याला
हिंदूंची काही इज्जत नाही , लई भारी महाराष्ट्र
अधिकाऱ्याला बडतर्फ केले पाहिजे
जो कोणी पोलीस अधिकारी असा वागत असेल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा
ज्याच्यामुळे हे विश्व आहे , त्या परमात्म्याचा हा माणूस अवहेलना करतो , याच्यावर झालेले संस्कारचे दर्शन हा माणूस दर्शवितो. समस्त वारकरी संप्रदायाच्या या माणसाने भावना दुखावल्या आहेत जरी शासनाने याला माफी दिली तरी ईश्वर याला कदापि माफी देणार नाही , देवा याला सद्बुद्धी दे .
अशा लोकांचा धिक्कार असो
ईश्वर त्याला कधी माफ करणार नाही।
अति प्रमाणात हुशारी चा वापर,याला च मानता,अति शहाणा त्याचा बैल रिकामा, बरका साहेब!
महाराज किती विनम्रपणे हात जोडून अभिवादन करतात पाटील साहेब आपण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले पाहिजेत
धन्यवाद माऊली
Masjid madhae jakutrya pichavadyat talvar takate
एक वेळ अशी येईल की हिंदू च हिंदू ला संपवणार
आज महाराष्ट्रात योगी असते तर
अशा नालायक पोलिसांवर कडक कारवाई केली पाहिजे
त्यांच्या घरात एक वर्षाच्या आत नक्कीच काहीतरी वेगळं होईल राम कृष्ण हरी माऊली
लगेच कारवाई करून या मुजोर पोलीस अधिकाऱ्याला कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे असे मी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती करतो
Itha bolun kahi hot nahi
माझ्या पण फॅमिली मध्ये आहेत मोठे अधिकारी त्यांनी कदी असेल पाप केले नाही ना वर्दी चा अपमान केला नाही.
🇮🇳 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
आशा पोलिसांना निलंबित केले पाहिजे मज्जित मध्ये काय चालू आहे
Yeun pay kay chalu ahe t..... Niyam saglya sathi satkhech
हिंदूंची काही इज्जत नाही , लई भारी महाराष्ट्र
या हाराम खोराला निलंबीत कराव आनी त्याच्यावर कारवाई करावी त्या गादीच महत्व माहीत नाही तर कशाला देवाच्या कामात आडथळा आनायचा
याला कोणी psi केला
या पोलीस आदीकार्याला सरकारने सस्पेंड करावे
अशा खाकीचा माज आलेल्या अधिकारी ला तात्काळ बडतर्फ करून याची आर्थिक गुन्हे शाखा व ईडी कडून याची चौकशी व्हावी
नियमाचे पालन सगळ्यांनी मिळून केले पाहिजे
@@kailaspawar8606 नियमांचे पालन जरूर व्हायला हवे आहे कारण तशी कायद्यात तरतूद आहे
जर संशयीत आरोपी ने सांगितले की चुकून दुसऱ्याचा गळा दाबला त्यात त्याचा मृत्यू झाला
तर त्याची माफी मागून सुटका होईल का......?
नियम फक्त सामान्यांनाका...? ह्याला पण शिक्षा व्हावी
@@mohandhangar1046 💯✅
Psiने. चुकीच्या पद्धतीने लागले आहेत त्या ना ज्ञान कमी आहे अज्ञान ज्ञान शिक्षण देणे गरजेचे आहे
Kalyug mein yahi dekhna baki rah gaya tha
हात जोडून माफी मागायला सुध्धा लाज वाटते आहे या निर्लज्ज पोलिसाला
ज्याची लायकी नाही त्या गादीपर्यंत जाण्याची त्याने जायचं नये,चप्पल बूट घालून, किंवा मद्यपान करून वगैरे
फालतू पोलिस आहे तो वरून तोंड वर करून माफी मागतो ,तर ती पण नीट नाही
अशा लोकांना घरी पाठवायला पाहिजे
Pagal sanskar psi patil
Dismiss Kara
पोलिस वर्धित रहाणाऱ्या व्यक्तीने आपल्या वर्धीवर एक महा वाक्य आहे सदरक्षणाय या शब्दाचा अर्थ आगोदर जाणून घ्यावा आणि मग कर्तव्य करावे
सगळ्यात घान जात पोलिसांची मी फक्त आर्मी ऑफिसर लां मानतो😊
Bs र
हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज अनेक संतांचा आहे
धन्य मातापिता तयाचिया, असे महाभाग जन्माला घातले.
Barober
😅😅😅😅😅😅😊😅😢
ते कसे जन्माला घातले असतील ते कळतच आहे
वर्दळीचा फायदा घेऊन चुकीचे काम केले पांडुरंग त्याला सद्बुद्धी देवो
पोलिसानी जे केलं ते चालत आणि सामान्य जनते कडून चूक झाली की लगेच कारवाई होते
*माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने....*
*कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादया वेळेस साथ देणार नाही....*
*पण महाराज माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही... जय शिवराय
याला जोड्यने माराव आस वाटते
अशी मजुरी पोलिसांना तात्काळ निलंबित करावे एवढीच अपेक्षा
प्रेस कॉन्फ्रेंस में ही पुलिस अफसर ने स्वयं कबूला की मुझे हिंदू सभ्यता और रितिरिवाज का ज्ञान नही है। इस कारण मुझसे ये घोर कृत्य हुआ।
अब ये समस्त हिंदू सनातन समाज को संज्ञान लेना चाहिए कि हमारी संकृति किस दिशा में जा रही है, की हिंदू होकर भी अपनी हिंदू वारकारी समाज की पवित्रता का भान नहीं है।
Suspend Karo sale ko. Ye nahi janta kirtan seva kya hai to ise uske maa aur bap ka bhi patta nahi ho ga
धर्म हिंदू हो या मुस्लिम या कोई ओर भी क्यू ना हो
लेकीन सबका आदर करना चाहिए ।
फिर चाहे ओ कितना भी बड़ा अफसर भी क्यों ना हो।
Rakeshakumar apan hundu nahi he sama hei bhrminvadi oki chal hei he apnas kadhi samjel
सही कहा आपने हमें अब अपनी संस्कृति बचाने के लिए सोचने की जरूरत है कि हम अपने बच्चों को सही संस्कार दे पा रहे हैं जैसे कि मुस्लिम अपने बच्चों को तालीम देते हैं?
@@sanjaysutarkolhapurwale9621😅
शिक्षण घेऊनच हा PSI झालाय ना, वर्दीचा माज आलाय का? बाकि चे कामे नाहित का? पगार अमच्या कडून घेता आणि आमच्या वर दादागीरी करता. याला पदावरून बडतर्फ केला पाहिजे.
साहेब तुम्हाला त्या बिचाऱ्या महाराजांनी हात जोडले होते सुरवातीला तिथेच तुम्ही येवढं विषय न वाडवता तुम्ही तिथेच त्यांना शांतपणे प्रेमाने समजून सांगायला पाहीजेत होत .
पोलीस निरीक्षक साहेबानी कर्तव्याचे पालन केले अभिनंदन 🌹🌹🌹
K k पाटील यांच्यावर कारवाई झाली पाहिजेच
khatek patil ghari pan asa wagta vaspeet ahe warkari sampraday tumhala soadnar nahi
संबंधीत PI वर कारवाई झालीच पाहिजे त्याने हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा त्याला किर्तनातील नियम माहीत नाही याचा अर्थ असा आहे की तो दुसऱ्याच धर्मातील विचारांनी ग्रासलेला आहे😡😡👊
P S i वर कार्य वाही झालीच पाहिजे नसता आंदोलन होईल
या पोलिसांना निलंबीत करा किंवा माफी मागा ह तेही हात जोडून साहेब हात बांधून नाही वारकरी संप्रदाय खूप खूप महान आहे
वारकरी संप्रदायाला आणि कीर्तनाला वेळेचे बंधन नाही काकडा आरती सुद्धा पहाटे होत असतो आणि हे परंपरा महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरू केली आहे आणि या साहेबाना वारकरी सं सांप्रदाय बद्दल काहीच माहिती नाही केवढे मोठे दुर्भाग्य आहे
माय बापाचे संस्कार😢
11 mahinya purvi udhwast sharuddin italivale che sarkar hote
ज्या माय भूमीत जन्माला आलो त्या माय भूमीत काय संस्कार रूढी चालतात
यांना आई वडिलांनी कायच संस्कार यांच्यावर केले नाही
धन्य धन्य तुमचे संस्कार
येवढे प्रामाणिक पणे देशासाठी वागतात
या जगात देव आहे
आणि
तो पाहण्यासाठी डोळे असावे लागतात
भारतीय माणसाला नारदाची गादी माहिती नाही तो भारतात राहाण्याच्या योग्य तेचा नाही शासकीय नियमांचे पालन कसे यांच्या कडून होणार कुंपणाने शेत खाल्ले धाव कुणाकडे घ्यायची. वळसे-पाटील साहेबांनी कडक कारवाई करावी ही विनंती
घडला हा प्रकार निषेधारहच आहे. नियमाचं पालन करणे हे जसे नागरिकांच कर्तव्य आहे तसेच ते पालन करण्यासाठी सांगताना देखील आपली भारतीय संस्कृती व धर्माचे पालन होते कि नाही याचेही भान राखले गेले पाहिजे होते. वारकऱ्यांच्या तसेच धार्मिक श्रद्धा जोपसणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या त्या विसरण्यास वेळ लागणार! अशा घटनेच्या दुख्खापेक्षा काळ सोकावतो याचेच जास्त वाईट वाटते. उपनिरीक्षक के. के. Patil साहेबांनी वारकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर दिलगिरी व्यक्त केली याचे स्वागतच आहे. परंतु या अक्षम्य प्रकारचा पश्चाताप म्हणून श्री पाटील साहेबांनी त्याच कीर्तनकार व साथीदारा समवेत लवकरच एखादा शुभ दिवस पाहून व त्याच मंदिरात वेळेच्या मर्यादेतील छानपैकी कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करून कीर्तनात महाराजांना पुष्पहार अर्पण करून व रूढीप्रमाणे नतमस्तक होऊन 'त्या' नारदाच्या गादीचा सन्मान करावा. जेणेकरून भाविकांच्या मनात पाटीलसाहेबा विषयी पुन्हा आदरच निर्माण होईल यात शंका नाही. श्री पाटीलसाहेब, तसें घडेल ना? शुभेच्छा! धन्यवाद!! - तेंडुलकर, भाईंदर
पहाटे 5.30वा चे मशिदिवरून वाजणारे भोंगे बंद करण्याची हिम्मत असेल तर इतर ठिकाणी हुश्यारी दाखवावी.
निलंबन करा अश्या माणसाचं.. 🏴🏴
, निलंबन करा शिक्षा दय
पोलिसांनी नियमानुसार कारवाई जरुर करावी,परंतु महाराष्ट्राची परंपरा,संस्कृतिचीही माहिती असावी.
कुण्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता अधिकारी प्रशासनाने घ्यावी व पुन्हा अश्या प्रकारची घटना होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली पाहिजे
वारकरी संप्रदायाचे नियम सुद्धा माहिती नाही त अशांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे हि सरकार ला संप्रदायाच्या वतीने विनंती करतो🙏🙏🚩
हा वाशीला लावून psi झाला असावा
अशा विनंत्या करुन काही होतनाही सरकार गेन्ढ्याच्या कातडीच असते
पोलीस खरंच माजलेत,यांना आवरा
साहेब तुम्ही आमचे रक्षण करण्यासाठी असता की आमचा अपमान हेच कळत नाही 😢
Saheb mahnay chi garaj nahi hyala
हा आपलं काय रक्षण करणारा स्वतःचा धर्म नाही सांभाळू शकत समजू शकत
हिरण्यकश्यपू च म्हणावं लागेल नव्हे तर आहेत हे लोकं , निषेध , राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🌹🌹🚩
हां महाराष्ट्र साधु संतान
वर्दी चा माज..
त्याची बायको घरी लाता मारते मनु वर्दी माज आहे
या अधिकाराला म्हणाव तुझ्या एरिया मधे जेवढं भोंगे आहेत ते बंद कर आधी, तेव्हा आम्ही समजु कि हा एक बापाचा आहे,नाहिं तर म्हणु बापाच्या गैरहजेरीत शेजारचऱ्याने काढलेली पैदास आहे हे शंभर टक्के
अतिशय निंदनीय घटना , शासकीय अधिकार म्हणजे सर्व काही नाही , त्याचा वापर पण अदबीने करता आला पाहिजे , सौस्कार हे सहजा सहजी आत्मसात करता येत नाहीत , ते जन्मजात च असावे लागतात 😢
आता प्रकरण आंगलटी आले म्हणून हा माफी मागत आहे ,,,पण आज जर यांना माफ केले तर सर्वांन समोर वारकरी संप्रदायाचा गळा दाबून खून,,, हाच याचा अर्थ आहे , ,जय राम कृष्ण हरी,,,
याच्या अगोदरच्या video मधे हा उलट बोलत होता हा साहेब साला
@@kailupatil5925पाठवा तो व्हिडीओ
अशा घटनांमुळे मला असे वाटते की आपण हिंदुस्थानात राहतो की पाकिस्तानात,
सर्व धर्म समभाव या संकल्पनेला काळिमा फासणारी गोष्ट आहे
आदरणीय फडवणीस साहेब या मुजोर पोलीस याला निलंबित धर्माचा अपमान केल्याबद्दल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे जय जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम हर हर महादेव
उच्च पदस्थ अधिकारी, शिषीत, असे वागत असतील तर अडाणी लोक कसे याचे आदर्श घेतली.नम्रपणे, आदरपूर्क पण सांगू शकतात.
राम कृष्ण हरी
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रातल्या पोलिसांना वारकरी कीर्तनामध्ये बूट घालून जाणे तसेच बुट घालून नारदाच्या गादीवर जाणे हे महाराष्ट्राच्या परंपरेला अशोभनीय आहे.... कीर्तन चालू असताना एवढ्या मोठ्या जनसमुदाया मध्ये बूट घालून जाणे एवढे सुद्धा समजू नये याला काय म्हणावे.
जाहीर निषेध योग्य ती कारवाई करण्यात यावी राम कृष्ण हरी 🙏🙏
साहेबांनी आयोजक सयोजक यांना बोलवून समजावून सांगितले तरी चालले आसते स्टेजवर जायची गरज नव्हाती🚩🚩🌹🌹🌹
के के पाटील . तुझ्या सोबत दुसरे कोण न्हवते तू एकटाच नारद गादीवर उभा होतास