काळाराम मंदिरात Sanyogitaraje Chhatrapati ना अनुभव आला ते Shahu Maharaj यांचं वेदोक्त प्रकरण काय?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 มี.ค. 2023
- #BolBhidu #SanyogitarajeChatrapati #ShahuMaharaj
नाशिकच्या काळाराम मंदिरात कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे गेल्या होत्या. या दरम्यान पुजाऱ्यांकडून पुराणोक्त मंत्रांच पठण करण्यात आलं. संयोगिताराजेंनी त्याला विरोध करत पुजाऱ्यांकडे वेदोक्त मंत्र म्हणण्याचा आग्रह करण्यात आला, मात्र पुजाऱ्यांनी कारणे सांगून वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला. आपल्या इंन्स्टाग्राम पोस्टमधून पुन्हा एकदा छत्रपती घराण्याला वेदोक्त प्रकरणाचा सामना करावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. पण हे वेदोक्त प्रकरण आहे काय?
या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात कोणते आमुलाग्र बदल झाले? छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते साताऱ्याचे प्रतापसिंह महाराज, कोल्हापूरचे शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड या सर्वांनाच वेदोक्त प्रकरणाचा कसा सामना करावा लागला होता. आणि आजही या प्रकरणाची तितकी चर्चा का होते? या सर्व गोष्टी या व्हिडीओतून आपण अगदी विस्तारपूर्वक समजून घेणार आहोत…
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
वेदोक्त प्रकरणाचा कालखंड हा १९०० ते १९०५ असा आहे. व्हिडिओमध्ये एके ठिकाणी अनावधानाने १९९० ते १९०५ असा उल्लेख झाला आहे.
तेवढं तर चालतंच की..
ram ram bol bhidu
Tumhala hindu ektra aalele chalat nahi he khary
चलता है!मुळात एवढ्या कमी वेळात विषय समजून, जबाबदारीने सत्य मांडण धाडसाच काम आहे... सगळ्या समाजाला संभाळावं लागतंय कोण काय कारण शोधेल सांगता येत नाही. अभिनंदन 💐💐💐🙏👍
@@raymer.8055 हा जणू काय त्यांचे अँकर निवडणुकीला मत खाणार आहेत उभे राहून 🙏
छत्रपती घराण्या बाबत अशा गोष्टी होतात तर सामान्य जनतेचे काय . खरच बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप आभार ज्यांनी आम्हाला या सर्वातून बाहेर काढले💙नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम🙏
they are sub branch of zee 24 taas
महान आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कोणत्याही पुजाऱ्याशिवाय मुठभर मावळ्यांना घेऊन रायरेश्वराचा पिंडीवर शपथ घेतली.मंत्र नाही तर वचन आणि विश्वास लागतो त्या ऊर्जेप्रती 🙏💐💐
सनातनी ब्राह्मन लोकांनी राज्याभषेकाला विरोध केला,?
गागा भट
Superb comment ❤
एक नंबर जातीययवाद जातीययवाद बोंबलनारे स्वता जातीययवादाला प्रोसान्ह देत आहेत जय छत्रपति शिवाराय🚩🙏
Casteism Karu naka
@@DailyLifeSolution वेदोक्त आणि पुरोनक्त कुणाला काही कळत नाही आणि काही फरक पडत नाही हे स्वतःला पुढारी म्हणून पुढे आणायचे आहे
करवीर रियासत,आरक्षणाचे जनक, श्रीमंत छत्रपती राजे राजर्षी शाहू महाराज यांना दंडवत प्रणाम...🙏
कारस्थाने उघड केली की भिडे गुर्जी ला राग येतो
किडे आहेत त्यांच्यात 😂
Bhide ha nalayak ahe
Braman samaj la badama kelyashivya lokana Jevan jat nai😊😊
Bhrahman vagtat tarri tashech na. Etkushe ahet loksankhene pan lokanna pagal banavlay. Shahu Maharaj kharech shudra hote ka re?? Ani shudra mhanun tyanna vedoktacha hakk nakarne ani tyacha politics karne manje kay tumhchi layki te disla😂😂
अजूनही तीच मानसिकता काळाराम मंदिर ट्रस्ट मध्ये आहे हेच सत्य 🚩
जय शिवराय
ज्या हरामखोरांना अस्पृश्यांना प्रवेश नको म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला ते कोणत्या पातळीचे असतील ह्याची जाणीव सर्व सामान्यांना असायला हवीत.
देवळात जायचं नाही
@@vinayakchivate28 का नाही जायचे देवलात?
@@prasadadhav3968 तिथला देव...
अजूनही सनातनी वर्गाच्या बुद्धीत...
बदल करु शकत नाही.
Heartly Thanks To Babasaheb💙
th-cam.com/video/CAjvvtHQkj8/w-d-xo.html
महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏
सर्व साक्षी जगतपती
त्याला नकोची मध्यस्थी....
--म. ज्योतिबा फुले
सत्य सांगितल्याबद्दल बोल भिडू चे आभार
बामणम् पिठमागम्🍉 हिंदू मधील मुस्लिम म्हणजे बामण, 3% कुत्रे पूर्ण हिंदुंवर राज्य करत आहेत . आणि बाकीचे छू म्हणल की निघाले दंगली करायला yedzve कुठले.
@@DailyLifeSolution mg aaj je zal te pn nahi zal as mnal😂
@@anand2152इतक्या दिवस का गप होत्या.
th-cam.com/video/CAjvvtHQkj8/w-d-xo.html
Ekda baghach
खरा इतिहास सांगायला सिंहाच काळिज लागत “बोल भिड़ू” सलाम कार्याला , एकीकडे ईमान विकुन बसलेली मीडिया आणि दूसरीकडे आपली सत्यसोधकाची वाट .
Right bro
शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्राची शान आहेत🎉 छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत त्यांचं नाव नाही घेतला म्हणून देवाची किंमत कमी होत नाही. हृदय कापून देले तरी नाव महाराजांचा असेल❤️
@ASK ME shahu त्यांचेच वंशज आहेत
@ASK ME ही बोलण्याची पद्धत आहे येवढं समजत नाही का
@ASK ME jabardasti ahe ka?
@ASK ME are murk shau maharaj aale manze shivaji maharaj sambhaji maharaj pan aale murk lok hai tumi
@ASK ME udya tumhi loka bhide guruji cha nav add karaila sangal...mag te pan add kariche ka.?
बहुजन समाजाने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती घरात दिवाळी सम साजरी करावी: Dr. B R Ambedkar
Thanks to छत्रपती शाहू महाराज 🙏🙏🙏
बहुजन समाज नेमका कोणता समाज आहे सांगा बर
th-cam.com/video/CAjvvtHQkj8/w-d-xo.html
@@dnyanesh642
जे ब्राह्मण नाहीत ते सर्व हिंदू म्हणजे बहुजन.
😂😂😂😂
@@krishna_raj9331 😂😂😂तरी आम्हा बहुजन लोकांच्या देव, धर्मावर खोटी टीका का करता मग.... आम्ही बहुजन नाही... जाती विकल्या आम्ही... आम्ही फक्त हिंदू
चूक ही आपलीच ब्राह्मणांना मंत्र म्हणायला बोलावताच का ना पुरानोक्त ना वेदोक्त 💫🙏🙏😮
हेच चालू आहे आजकाल राष्ट्र जिहादी लोकांचे सगळीकडे .. जातीवाद पसरवा ,फोडा आणि राज्य करा..
मंदिरात जाऊ नका.. मंत्र म्हणू नका.. पूजा करू नका.. सण साजरे करू नका..
बाकी प्रत्येकाने आप आपले ठरवावे..
💯
Barobar
Correct
१००% बरोबर
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो💙
जय लहुजी 💛
Thank you Babasaheb 💙🙏
फुले, शाहू, आंबेडकर विषय आपला वेगळा ❤
शाहू महाराज... खरे रयतेचे राजे होते ❤
❤❤❤ तुमच्या सगळ्या टीमला सलाम! उत्तम काम आहे तुमचं!
th-cam.com/video/CAjvvtHQkj8/w-d-xo.html
Ekda baghach
सर्वसाक्षी जगत्पती | त्यासी नकोची मध्यस्थी ||
- राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले
Thank you बाबासाहेब आंबेडकर...
Kasha sathi jati vad vadhavla mhahun ?
@@avi9312 amhala ya ghanimadhun baher kadhla mhnun
@@Jack-qz1lq hindu dharma tumhala ghan vatate
@@avi9312 तुझ्यासारख्याना बोलण्याचा अधिकार दिला म्हणुन नाहीतर बसला असता एखाद्या भटाचा चोळना धरून
@@avi9312 त्या लोकांनी राजेंना अधिकार द्याला नकार दिला मग तु कुठल्या अधारावर स्वतःला हिंदु म्हणुन घेतो
Thank you,Dr. Babasaheb Ambedkar ❤❤
Babasaheb Aambedkar and Chatrapati Shahu Maharaj friendship is best 💙
बामणम् पिठमागम्🍉 हिंदू मधील मुस्लिम म्हणजे बामण, 3% कुत्रे पूर्ण हिंदुंवर राज्य करत आहेत . आणि बाकीचे छू म्हणल की निघाले दंगली करायला yedzve कुठले.
Dokyav padlay kay ( baba saheb kevha janmala alele te mahitey ka? )
जाधव 🤣🤣🤣🤣
मूर्ख आहात पण आत्मविश्वास जबर आहे 😂😂
@@prasadadhav3968 मग ?
जाधव डोक्यावर पडले
शिव फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र 🙏
*शंभूराजे , राजाराम राजे , शाहू राजे १ ले , महाराणी येसूबाई , महाराणी ताराराणी , बाजीराव पेशवे , यांच्या मुळे सुद्धा हिंदुस्तान मुघालांपासून वाचून राहिला यांना विसरता कामा नये.*
@@omsonawane4679
Peshwaya मुळे मराठेशाही गेली.
@@krishna_raj9331 🤣😅🤧 बाळा इतिहास वाच रोहन जमादार चे पुस्तक वाच ✅👍
@@omsonawane4679 are to jamdar manuvadi jhatu ahe ani tu tyachi chatato ajun sudhrare bhaktano
आम्ही सगळे फुले-शाहू-आंबेडकरांचे वारस...जय महाराष्ट्र
बराबर आहे पण ह्या सगळ्यांचा बाप एकच छत्रपति शिवाजी महाराज 🙏🚩
@@sandeepmandhare4180 bap yevaji guru shant yogya ahe
आधी छत्रपती 🙏🙏
@@sandeepmandhare4180 he koni tharvale..
@@Jack-qz1lq ज्यांना छत्रपति शिवाजी महाराजा विषय व फुले, शाहु, आंबेडकर यांच्या कार्याचा आदर व प्रेम आहे ते सर्व 🙏🚩
जय शिव, शाहू, फुले, आंबेडकर🙏
फुले शाहू आंबेडकर अस आहे, आधी फुलेंच नाव लिहा ते मोठे होते.
@@wickedmonk2250ह्यालाच बोलतात जातीयवादीक्ष
छत्रपति शिवाजी महाराज नसते तर फुले फुले नसते आपण सर्वांना सुंत्ता करावी लागली असती जय छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏🚩
@@sandeepmandhare4180 महापुरुषांमध्ये लहान मोठं कोणी नसतं
सगळ्यांचे विचार अनुसरावे
पण कालानुरूप बघता
पहिले महाराज येतात मग फुले येतात मग शाहू आणि मग बाबासाहेब
ही विचारांची साखळी आहे...
याबद्दल हरी नरके आणि राजू परुळेकर मुलाखत बघावी
@@Nikolazyko मला पण हेच सांगायचं होत 🙏🙏
लोकमान्य टिळक लोकमान्य झाले कसे आम्ही लोकांनी तर कधीच मान्य नाही केले त्यांना ब्राम्हणांनी च मान्य केले आणि पद ही दिले 😂😂😂
Gandhi pan asach aahe tarihi tyala konhi Rastrapita kela . Dr. Balasaheb ambedkaranchi BBC shi zaleli mulakhat paha
जसा पळपुटा विनायक स्वातंत्रवीर झाला तसाच भटमान्य बळगांगाधर लोकमान्य झाला.
खरे लोकमान्य हे श्रीधर टिळक
Sanghi bhadve
@@nikitapatil7131pahili ahe.babasahebanchya mate ek political leader mahatma nahi asu shakat. That's why they called him Mr. Gandhi not mahtma
तुम्ही किती पण प्रयत्न करा, ब्राम्हणवादी विचारसरणी तुम्हाला कधीच बरोबर मानणार नहीं.. म्हणून ही विचार सारणी मोडून काढ़ा...
Right
मी एक मराठा घरात जन्माला आलेलो आहे.जर का कोणताही धर्म त्याचे मंत्र, वर्ण, जात या आधारावर कोणाशीही भेदभाव करीत असेल तर ते धर्ममार्तण्ड,तो धर्मस्तोम निषेधार्ह आहे.मी त्याला कधीच माणनार नाही.अशा धर्म मार्तण्ड्वांचा, स्तोमांचा धिःकार असो.
(त्या बाबींसंदर्भात)
Equality should be there at any cost..
आयला हा पण भास्कर कुलकर्णी च निघाला कुठून कसा देवा किती
शास्त्री भास्कर कुलकर्णी ठोका
हराम खोराला
Mg sodun de bsdchya
हिंदू धर्माचा अभ्यास केलाय? गीता वाचली आहे? कोण कुठला महत् बोलतो म्हणुन direct exit😀.
कुठल्या मंदिरात तुला असा अनुभव आला आहे का?
तळटीप: मी बामण नाही 😂
Thats required mad mad hindu.
People like maratha cant do any revolutions.
And thats also effect development of land.
Tula mi open chalange deto tu dusra dharm swikar......
देवाचा दर्शन करण्यासाठी पुजाऱ्याची गरजच काय देवा मध्ये आणि भक्ता मध्ये मला कोणीही दलाल नको🚩
He thoda patla mala. pn jyanni aadhich Hindu dharm sodlay te asha Kahi bhramananmule dharmalach Dosh detat
पण त्याचे दर्शन तरी का करावे जो देव अस्तित्वातच नाही.
@@sujitsalvi7621 aahe Karan maharaj Tyanna मानायचे.....आणि जर आम्ही महाराजांना मानतो म्हणजे देवाला ही मानतो....तुम्ही आमचा संस्कृती सोडली म्हणजे महाराजांची संस्कृती सोडली....मी ब्राम्हण यांना मानत नाही....तुम्ही हिंदुं वर बोलू नये...
@@sujitsalvi7621 He tharavnara Tu kon? Tumche chapri pora swataha shikat nahit pn devanna nava thevnyasathi science chya bata martat.
@@sujitsalvi7621 हे एखाद्या मुसलमानाला विचारून पहा अल्ला अस्तित्वात आहे की नाही
टिळकांचे खरे रूप समोर आणल्याबद्दल आभार.
अजुन खुप जातीय करामती असतील
टिळक जातीवादी होते. हे जग जाहीर आहे.
होताच जातिवादी
अजूनही जातव्यवस्था बदललेली नाही. जर, छत्रपती महाराजांना असा अनुभव येत असेल तर सर्वसामान्यांचे काय होत असेल. याचा विचार न केलेला बरा. जोपर्यंत जात ही जात नाही तोपर्यंत आपला महाराष्ट्र कधीच पुढे जाऊ शकत नाही. आपल्या सर्वांना जातीमध्ये अडकून ठेवलेला आहे याचा आपण कधी विचार करणार.
लोक बाबासाहेबांच्या कष्टाने मिळवून दिलेल्या आरक्षणावर मरोस्तोवर बोंबा मारतील, पण बामनांच हे अघोषित आरक्षण मात्र त्या हरामखोर लोकांना दिसून ही दुर्लक्ष करतात.
तुम्ही सर्वसमान्य आहात असं मी गृहीत धरतो.
आता तुम्ही सांगा तुम्हाला किती वैदिक मंत्र पाठ आहेत?
तुमचं एक म्हणणं पटलं, जो पर्यंत जात नावाची कीड हिंदू धर्मातून जात नाही तो पर्यंत हिंदूंचा उद्धार होऊ शकत नाही. 💯
@@DESIBOY-fe7nm mulat hindu dharma ch नष्ट झाला पाहिजे म्हणजे जात ही रहाणार नाही
@@sushilpawarbanker lavkar ch hoil
छत्रपती शाहू महाराज 🚩🔥❤️❤️❤️
याचं कारणमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडला, कारण आम्हाला आमचा स्वाभिमान महत्वाचं आहे.
जिथे ९६ कुळी मराठा समाजाला किंवा छत्रपती घराण्याला शूद्र समजल जाते तिथे आमच्या सारख्या मागास समजाचे तर अस्थित्व शून्य होत
#Thank_you_BaBasaheb
96 kuli maratha madhe 34 diffrent jaati ahet tya mahar, maang etc pn ahet fakt kunbi thode jast ahet . Marata hi jaat nhi to ek 34 jaaticha group ahe.
सतिप्रथा,विधवापुनःविवाह,केशवपन,शिक्षा न देणे ती स्त्री आज शिकली, लढली आणि ज्याच्याकडे ज्ञानाचे ठेकेदार म्हणतात त्याला ज्ञान शिकवून आल्या 🙏🙏. सावित्रीमाईंचे दगडे,शेन,चिखल चे घाव वाया गेले नाही 🙏😔💐
हिंदू धर्म छोड क्यो नही देते तुम लोग.....😂😂😂 मराठो को मंदिर जाणे से रोका गया हे तो मराठे मज्जीत क्यो नही जाते 😂 वैसे भी सेक्युलर हे मराठे मंदिर मज्जित समान हे उनके लिए 😂😂😂
@@vaibhavmule6194 जे लोक समस्त हिंदूंचा दक्षिणेवर जगून पोट भरतात त्यांनी ज्ञान पाजळू नये..पंताचा IT सेल चे काम करतोस तर 40 पैशाचा औकातीत राहायचं 🙏
@ASK ME चर्चेने मार्ग कधीही निघतो या आधीही मी तुम्हाला हेच बोललो होतो.. चांगल्या गोष्टीसाठी आपल्यातील वाईट गोष्टीचा स्वीकार करून बदलायचा असतात याने धर्म मोठा होतो. असे किती तरी भारतात धर्मांतर प्रकरण आहेत ज्यांनी पोट आणि जगण्यासाठी धर्मांतर केले आणि आपण आपली माणसे गमावून बसलो 🙏😔. पूर्वी मंदिर म्हणजे निवारा,उपचार,निराकरण ची जागा होती आता त्याचे व्यवसायिकरणाचा नादात लोक दूर करतोय.. कालच एका वृद्ध स्त्रीचा VIP दर्शन मुळे वैतागून विद्रोह पाहिला कारण गरिबांना लाईन 3-4 तास आणि पैसे वाले 5 मिनिटात यांनी मेजॉरिटी लोक हर्ट होतात आणि ही हर्ट करणारी लोक सुधारावा नाही तर बाहेर काढा 🙏💐💐💐
Ayee kelya jya bramhanani kela tyana Baher kadhun maar vatlyas me pn yet pn jativr bolu nakos, shevti gagabhatta Yanich kela ha rajyabhishek, me pan purna rajena manto swatachi jaat bght nhi pn yacha artha asa nhi ki swatacha jati bddl aikun gheil, tasa pn bhartiya Buddhist na main Buddhist temples madhe entry nahiye mhana tya mule aamchat tumchi ghalu naka😂😂
@@TV00012 jaise ko vaisa ,well done 👍💪🙏😊
Dr. Babasaheb Ambedkar yancha vijay aso 🙏🙏🙏🙏🙏 thank you baba saheb ...
barobar 🙏🙏🙏🙏
सत्य सांगितल्या बदल आभार
कथित सवर्णाबरोबर टिळकांनीही छ. शाहू महाराजांच्या विरोधात टीका करून अग्रलेख लिहले . तरी ही ते लोकमान्य कसे?असो.सदरबाबदाची माहिती आम्हास अवगत केल्याबाबद भिडू आपले खुप खूप आभार !
Tilak ha chutmaricha hota.....hyach tilkacha student vikrut savarkar
हो पण x muslim हा चैनल ही पाहा फक्त हिंदू द्वेष आणि फायदा बघू नका
@@santj2 हिंदु नाही ब्राह्मण आणि हिंदू धर्म नाही ब्राह्मण धर्म
भटमान्य टिळक
@@gl555bass6 are laja vatu dya lokamanya tilak yancha apaman karychi layki tari ahe ka tumchi
शाहूराजे यांचे विचार अजूनही शाबीत आहेत आणि प्रतिस्पर्धीही तगडा आहे
वेदांचा आग्रह का
नसीब तो उनके भी होते है जिनके हाथ नही होते
हे कधी समजणार
शाहू यांचे विचार अजुन जिवंत आहेत म्हणता आणि वेदांचा आग्रह का म्हणता?
शाहू यांनी पणं वेदिक मंत्रांचा आग्रह धरला होता,अस या व्हिडिओ तचं सांगितलं आहे.
बाकी या गोष्टीतील ,आम्हाला काही,माहिती नाही.आज व्हिडिओ बघितला तेव्हा 100 वर्षा पूर्वी असे काही ,घडल होत कळले.
@@DailyLifeSolution कोण?
ह्या सनातन्यांना फार माज आलाय. EVM मुळे सरकार पडणार नाही ह्याची खात्री निर्माण झालीय.
th-cam.com/video/UDEMce_i7z8/w-d-xo.html
@Amit Pawarशाहू महाराज>>> टिळक
@@DailyLifeSolution
Source please
धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर आपले उपकार जन्मभर फिटणार नाहीत..... 🙏🙏 तुम्ही आम्हाला बौद्ध धर्मात घेऊन गेला नसता तर या जातीयतेच्या गटारगंगेत आणखीन किती काळ आम्हाला जगाव लागलं असतं याची कल्पनासुद्धा सहन होत नाही..... राजाची अवस्था ही तर सर्वसामान्य माणसाचं काय....?
बुद्ध नाही भीम धर्मात आहात आपण .
@@vbh4315आपन भटुकडया धर्मात आहत
@@vbh4315 br dada
खरच आपला समाज बदलला आहे का?
❤❤❤
Thanks babasaheb ambedkar 🙏🙏🙏
फक्त छत्रपती,फुले,शाहू ,आंबेडकर✌️🙏🙏
Shahu, phule and ambedkar and their thoughts are reason for progressive Maharashtra.. we are lucky that we had these peoples..
When we step out of Maharashtra then this sense of pride gets stronger than before that we are part of such culture which is pivoted by Shahu Phule Ambedkar.
बुद्ध धम्म की क्या पहचान, मानव मानव एक समान. चलो बुद्ध धम्म की ओर, नमो बुद्धाय 🙏🙏🙏
tumhi rahu dya . amhi karu barobar palun janyala kahi arth nahi . dev ani bramhan kahi sambandh naahi
🙏🙏🙏🙏
समतावादी, मानवतावादी, विज्ञानवादी बुद्ध धम्म हा या देशातील मातीत अंकुर पावलेला आहे. बौद्ध धम्म परकीय नाही. जगामध्ये भारताची बौदध राष्ट्र अशीच ओळख आहे
@@3sprimemi706 Buddha Dharama chi Jaati Chya ek tari Naav saang bar. Abhi Buddhist hahe Amhala ek jaati ch naav mahit nahi. Tumhi gyan dya amhala.🤣
😂😂mag Babasahebbani as it is Buddhism accept kela asta Nayan Buddhism nahi 😂😂😂😂Dharmala shiwya deun goshti Sudharlya astya tar jagat ekada tari desh asta jitha lafde naste
वर्ण जात पात धर्म हे लोकांनी तयार केलेले आहे.
एकच धर्म मानवता ❤
माणूस कर्माने उच्च नीच असतो.
आता लोक हुषार झालेत.
जाती अंत झाला पाहिजे, भारत महान झाला पाहिजे
आरक्षण घेताना शरम नाही वाटत,धडधाकट असताना
Intercast marriage jhalyashivai te honar nahi te
योग्य तो विषय घेतल्यामुळे धन्यवाद 🙏
GREAT CH.SHAHU MAHARAJ
ज्याला वेदोक्त काय आणि पुराणोक्त काय आणि ते कशाशी खातात हे ज्याला माहिती नाही त्या इंग्रज लोकांनी ह्या प्रकरणाचा निकाल द्यावा.....कमाल आहे.....आजुन ही आग आहे ...अजूनही आम्हाला क्षुद्र समजतात...प्रत्यक्ष संभाजी राजेंच्या पत्नीला देखील ह्या गोष्टींचा सामना करावा लागला ....आणि दुर्दैव म्हणजे आम्ही ते सहन करतो...काय धार्मिक लाचारी आहे ही आमची ....
Mulaat tyanna mantraachi kaay garaj vatata hoti??? Jyanni nehami aapla apaman kela tyanchyakde punha he jatatachkase?? Tya mantranchi kaa odh asaavi?
@@karan4251 bhava tyani bamnani aaplya dharmatun vegl nigayla pahije aapn ka vegl nighav 🤔
@@ganeshbhosle7812 ha veda madhe asa kut nahi, jati vyavstha nanter aali, tyanlach kadun taku aapan
निर्भय महाशय, इंग्रजांकडे ब्राह्मण गेले न्याय मागायला. स्व तचा वर्चस्वाचा ठेकेदारांनी त्यांचे लांगुल चालन का केले. आ नी इंग्रज राज्यकर्ते होते,म्हणूनच ब्राह्मण त्यांचेकडे गेले.धार्मिक बाबतीत हस्तक्षेप क्करण्यास त्यांचा नकारच होता.हेच लाळघोटे गेले.दोन्ही बाजू ऐकून निर्णय शाहु महाराजांच्या बाजूने दिला.हेच टिळक व इतर ब्राह्मण वर्गाचे दुखणे आहे.
पहिले हे देवाच्या नावाखाली लोणी खाणारे दलाल हाकलून दिले पाहिजे
अतिशय महत्त्वाची, दुर्मिळ, ऐतिहासिक माहिती दिली आहे,
हिंदु धर्म छत्रपती घरान्याला शुद्र मानतो तर हिंदु धर्म हा छत्रपतींचा धर्म नाही.
आम्ही पण तेच म्हणतो सोडून द्या हिंदू धर्म 😂😂😂
इथे विषय हिंदू धर्माचा नाही तर पुरोहितशाहीचा आहे..
@@vaibhavmule6194 tuzya baapa cha aahe ka hindu dharma? Amhi nasto tar aata quran pathan karun dakshina magat basle aste tuze may baap.. Bhikarda kuthla
ब्राम्हण लोकांना हिंदू धर्मातून हाकलून दया
इकडे ब्राह्मणाची जातीयवादी मानसिकता दिसत असली .
तरी जिकडे हिन गेले तर तिकडचा कायदा मानवाचं लागतो.
आमच्या रक्तावर हे महंत पुजारी जगताहेत ..नाहीतर सुंता होऊन नमाज पढण करत असते..
मला तेच समजत नाही, की छत्रपतींच कार्य मोठे असून त्यांना खाली बघितले आणि हे दान घेऊन त्यांची चाकरी करणारे उच्च कशे.? 😂
वेद पठणाची परंपरा ही जुनी आहे. वेदांचे पठण करणाऱ्यांवर त्या वेळीही अनेक आक्रमणे झाली आजही होताहेत पण वेद पठणाची परंपरा वेद काळात जशी होती तशीच आजही चालू आहे. हजारों वर्षांचा राजाश्रय वेद पठण परंपरेला आहे.... छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही बाब लक्षात घेतली होती.. म्हणूनच त्यांनी वाद विवाद करण्या पेक्षा संवाद साधला आणि गागा भट्ट सारख्या महा पंडितांनी सुद्धा एक पाऊल मागे टाकून वेदोक्त राज्याभिषेक घडवून आणला त्या साठी स्वतंत्र पोथी ग्रंथ इत्यादींची ही रचना केली...पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुण ग्राहकतेची कदर आजकाल च्या लोकांना नाही ही खंत आहे...
@@realindia9718 @Real India केवळ वेदांची प्रतिष्ठा राखण्या साठी उच्च नीचातेची परंपरा सांभाळली. ज्यांना वेद पठाणाची परंपरा जपायची होती त्यांनी स्वतः च्या कल्पनेनुसार तशी समाज रचना केली. त्या वेळच्या बहुसंख्याकांनी ती जतन केली. पण आज समाज बदलतो आहे तशा समाजधरणा ही बदलत आहेत. आज ही अर्थीक परिस्थिति शिक्षण इ कारणासाठी उच्च नीचतेची भावना जपली जाते. मात्र केवळ धर्माचे कारण देत वेद परंपरेला विरोध केला जातोय हे मिशनरी लोकांचे षडयंत्र आहे.. सावध राहावे. अन्यथा सर्व देश एक दिवस ख्रिस्ती बनेल मग कोण छत्रपती कोण ब्राह्मण कोण आदिवासी आणि कोण काय.. सार्वजन ख्रिस्ती आणि चर्च वाले राज्यकर्ते...
Jaati jaatit naka bhed vaadhvu
या पुजारी वर कशाला अवलंबून राहायचे वेदोक्त साठी ??
बहुजनांनी शिकून घ्यावे सगळे वेदोक्त कर्म आणि करावे ...
छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यास आणि विचारापुढे सैदव नतमस्तक...🙏🙏
बोल भिडू चे विशेष आभार अपन निर्भीड पने
वास्तविक परिस्थिती जनतेच्या समोर उभी केली
Thank you Babasaheb ❤
जानव्याच्या विळख्यातून मंदिरांना सोडवा,
आपलेच पैसे खाऊन माजले, ह्यांना नांगराला जूपा.
श्री शिवशंभू🚩🚩
Saheb, sarkar sagale temples control karte😂tyana vichara
अरे बाबांनो आपण सगळे सजीव एकाच रक्ता मासाची आकार वेगळा वृत्ती वेगळी ज्याला जसा अनुभव येईल त्या प्रमाणे वागणारी कर्म ठरलेली त्यात संचित प्रारब्ध गुण अवगुण यांनी ओतप्रोत भरलेली
त्यात काम क्रोध लोभ मद मोह
मत्सर या षडरिपु ने ग्रासलेली
पण आपल्याला बुध्दी निसर्गाने
बहाल केली बुध्दीची देवता आपल्या हिंदू संस्कृतीत जगन्माता सरस्वती देवी हीच वहाण हंस तसेच मोर हंस पाण्यातून बाहेर आली कि त्याच्या अंगावर एक टिप्पुस ही पाणी रहात नाही स्वच्छ अगदी स्वच्छ निर्मळ असतो आणि त्याच खाद्य म्हणाल तर हंसाला मोत्याचा
त्याच अंगही मोत्या सारखं चमकतं आणि मोराचं म्हणाल तर असंख्य रंग छटा बदलणारे तरंग रंग लाख लाख डोळ्यांचा सुंदर पिसारा जणू
वीणेच्या झंकाराने संगीतातून विविध रागमाला प्रसृत करणारा किती विहंगम किती सुंदर माझी
मोठी बहिण मला नेहमी म्हणायची
सच आणि मवाळ मिठूले रसाळ शब्दजैसे कल्लोळ अमृताचे विचार करताना आपण समोरच्यशी असं
बोलायचं की आपण त्याच्या कानात अमृत ओततोय त्या वेळी मी तिला म्हणालो मऊ मेणाहूनी
आम्ही विष्णूदास कठीण वज्रास
भेदून ऐसे ती माझ्याकडं बघतचं
राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि माझा अहंकार पूर्ण माझ्या जीवंत चिंतेत
खाक झाला आणि मी विचारी झालो अशी माझ्या गुरूची कृपा माझ्यावर झाली सोबत्यानो सांगायचं तात्पर्य आपण एकमेकांना
दुःखावण्या पेक्षा एकमेकांना समजून घेऊया देव देश आणि धर्मा साठी कविवय॔ पी सावळाराम यांच्या
देवरुप होऊ सगळे देवरुप होऊ सगळे सप्तसागराची शक्ती बिंदू बिंदू
मिळता हाती अणू रेणूची होवोनी
युगे युगे फिरते पृथ्वी गळ्या मध्ये घालून गळे मृत्यू लाच मारुन गेले
फक्त देशासाठी फक्त देशासाठी देशासाठीच जगुया भेदरहित
चिदानंद रुप शिवोहं शिवोहं
जय महाराष्ट्र जय भारती
एकच माता भारतमाता
जय भवानी जय शिवाजी
हर हर महादेव हर महादेव
मशीद आणि church? त्या विरुद्ध बोलायची हिंमत नाही??🤣🤣
Kon sodavnar, jo dusaryavar visambala tyacha karybhag budala!!
अगदी बरोबर हेच करावे लागणार आता बहुतेक
त्याच पुरोगामी महाराष्ट्राला आज परत मागासलेला बनवायचा प्रयत्न होतोय ...याला रोखले पाहिजे... जय महाराष्ट्र
कस? छत्रपती संभाजी नगर नावाला विरोध करून का?😀
Ye Baba Tumhi Purogami vagere vagere var Bolbachan det naka jau .... Dangal khor loka ahat Brahman Jatiwadi Ani tumhi pan Jatiwadich ahat Ulat tya Brahmana peksha jast asal Kafir navach Vishay Tumchach ahe....Ani Tumchya dharnatil Jativad vagere Kadaych mhanla tar Islam pe dhoka mhanun dagad fek karat sutnaryanni purogami goshtivar gyan Deu naiye Babasaheb Mhanale "BURQA CLAD WOMEN'S ARE WORST SCENE ON INDIAN STREET'S" tumhi tya Burqa prata ar kon bolala tar Islam pe dhoka he bolta Soyi nusar purogami lokannach vapar karne Ani Fukatchya savlati khane ha danda adhi band Kara....Purogami maharastra badal he gyan denar ata....😂😂😂😂😂halala triple talak Ahemadia Shia Sunni pasmanda etc etc jati che lafde dhig bhar Ani nigale dusryala purogami var gyan dyayla
Sunni ka sia ahes
याच कारणामुळे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिलाय . 💐🇮🇳🙏
Jay shahu Jay bhim Jay shivray 💙🙏
धन्य ते शाहू महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Thank you, Dr.babasaheb ambedkar, for saving us from this unhuman religion 🙏
Hinduism is greatest religion. neo buddhist are worst sadist of world
@artusthere This is known to those who were born into Buddhism and not those who converted with the 22 Pradhyas
Islam🕌🤲
swikar ani burkha gualun fir mg 🤣🤣
@artusthere where it is written that Buddha was born in Himdu religion show me that😂... If he was hindu which god or goddess he was praying, there are no archeological evidence of mythological god ram, hanuman, ganesh ,etc 32 crore before buddha, and supreme court also accepted that Ramayan is mythological stories read its decision on Lalai singh yadhav case... Don't try to act oversmart u casteist, u must be the one who is eating free reservation
@@spidy-qv4rb Baloch madhe tumcha lokani tech kelay bhetun ye tyana 🤣🤣🤣
हिंदु धर्म व सनातन हिन्दू धर्मा मध्ये काय फरक आहे हया वर एक व्हिडिओ बनवा plz........म्हणजे आम्हाला कळेल आम्ही बहुजन हिंदु आहोत की सनातन हिन्दू होणार आहोत.
बहुजन हिंदु म्हणुन काहीही नसतं
असतं ते फक्त आर्य आणि अनार्य
तूम्ही अनार्य आहात.
छत्रपति शिवाजी राजे पासुन आपन सगले बहुजन अहोत
Bramhan sodun sagle bahujan ahet
यावर video बनला पाहिजे🚩
बौद्ध धम्माचे खरे नाव सनातन आहे बौद्ध नाही.
जेधे, भास्करराव जाधव, जवळकर यांबद्दल पण माहितीपूर्ण व्हिडिओ टाकून याची माहिती सकल बहुजनांना द्यावी.
आणि बहुजन महापुरुष महात्मा फुले यांचे विचार आपल्या चॅनल मार्फत सांगितले जावे .
Me brahman, ani me shahu maharajan sobat. Excellent video. Jati bhed ha lavkarat lavkar sampla pahije.
ता ब्राम्हणी एक गोष्टलात ठेवावी छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज देव देवळात शिल्लक आहेत हे लक्षात ठेवा जय शिवराय
Tu ek gosht lakshat thev
Chhatrapati Shivray yana janmala ghatle te devanech, ya Maharashtrat. Swata Shivray pan devacha aashirvaad ghyayche. Swarajya sthapnechi shapath hi tyani mandirat ghetli. Ugach devala kami lekhu nakos.
जय मूलनिवासी 👍
@ASK ME 😄
जय हा संस्कृत शब्द आहे जी सनातन हिंदूंनी बनवली आहे.. 😂
तुम्ही पाली नेपाळी वापरा तुमची
जय छोटा भिम जय आफ्रिका
@@mohandesh1947 😂😂😂 अरब वरुन अत्ता आलेले अनी convert झालेले मुस्लिम यांचे नवरे..! आनि आम्ही बाहेरचे ...! 😂
Sanatan Sameeksha channel var Sagle mul nivasi ni vichar mandave🎉
जय शिवराय 🚩🚩
काळा मंदिरातील पुरोहितांचा निषेधच 😡
का?
खरा सनातन माहित करा, शेंडीचा नागपूर वाला
नाही, उठ सुट जय श्री राम'
।
या मराठी मातीचा एकच नारा '
॥
'हर हर महादेव "
महाराजांचा मान, अन महाराजांच्या विचारांचा.
तुम्हाला कोनी छो कुत्र्या बोलल की लगेच पळायच,
जरा डोक्यानी विचार करा.
I
हा महाराष्ट्र आहे, UP/Gujrat सारख्या
बिनडोक्यांच ऐकून घ्या वाटोळ करून, स्वतःच पण
अन महाराष्ट्राच पण.
हा छत्रपतीं, फुले ,आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.
@@Lone_Wolf2424 अंबेटकर सनातनी नव्हते मित्रा 😂😂😂 शिवाजी महाराज सेक्युलर होते 😂😂
@@vaibhavmule6194 मित्रा आंबेडकर नाव आहे साहेबांचं, आणि दुसरी गोष्ट, सनातन विषयी नव्हे तर महाराष्ट्राच्या विषयी बाबासाहेबांना नमूद केले आहे.
@@vaibhavmule6194 ,,,,, भाऊ आदित्य दादा म्हणतात की हा छत्रपती, फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे याचाच अर्थ असा होतो की हा सनातन्यांच्या महाराष्ट्र नाही,,,,,,,
महाराजांचा राज्याभिषेक ते आजवर मराठा समाजाला शूद्र लेखल जात ते कशाच्या आधारावर ?
@@3sprimemi706 Aaj chya Kalat konach pure mulnivasi kinva aaryan rahila nahi sarva Kami jast pramanat mix aahet.
छत्रपती यांच्या राज्याभिषेक ला विरोध अस इतिहासात नेमकं कुठे लिहलं आहे? कुठली बखर? Proof Kay? का "बामण द्वेष/ मला वाटत/मी ऐकल आहे" म्हणून काहीपण ठोकून द्यायचे?
मराठा समाजाला कधीही शूद्र लेखल्या गेले नाही, उलट औरंजेबाने काशी विश्वनाथ मंदिर तोडल्यामुळे त्याचा बदला घेणारा मर्द क्षत्रिय पूर्ण भारत भूमी वर कोण? असा प्रश्न पडलेला काशीचा गागाभट्ट स्वतः रायगडला येऊन शिवरायांचा राजयभिषेक करतो तसेच ब्राम्हनाला शिक्षा करायचा अधिकार अर्थात राजदंड सुद्धा धारण करायला लावतो.
मुळात ब्राह्मण विरोधी चळवळ मराठा शाहू महाराजांनी सुरू केली,पुढे फुले आंबेडकर ब्राह्मण विरोधी चळवळ सुरू केली,त्या वेळेच्या बऱ्याच मराठ्यांनी साथ दिली पण ते आज कोनला माहिती नाही...
Hyach marathyani 48 sali brahmananche khoon kharun tyanchi property lutli. Laxmanrao kirloskarananchi sataryatil factory jalli mhanun Tyanna Punyat yava lagla. 8000 brahmanancha khoon ani baykanche balatkar kele maratha lokani
@@tslayer1552 waa ye to achha hua tha
@@tslayer1552 i have seen your other comments, you are just another bot trying to create false narratives between maratha and bramhins
आता कळाल बाबासाहेबांनी या मुजोर लोकांच्या उरावर बसून या मंदिरात प्रवेश का केलेला?
लोक बाबासाहेबांच्या कष्टाने मिळवून दिलेल्या आरक्षणावर मरोस्तोवर बोंबा मारतील, पण बामनांच हे अघोषित आरक्षण मात्र त्या हरामखोर लोकांना दिसून ही दुर्लक्ष करतात.
Babasahab ch khare Super Man India madhe paida zale baki sarv gotya cholat hote langot ghalayache
एका घटने वरून पूर्ण समाजाला टार्गेट करू नये चुटियांनो
@@hariom-vx1ew बाबासाहेबांचं नाव घेतल्यावर तुझ्या डांगितून धूर निघाला हे बघून खूप बरं वाटलं..😂😂 असाच बोंबलत रहा.
@ASK ME svtachya ch dharmatlya lokana tras denaryani " dharm" hya sankalpane vr bolu naye..
अत्यंत सुंदर अशा विषयावर आपण documentry तयार केली आहे. मुळात वेद पठण करण्याचा अधिकार हा फक्त माणसांचा नसून तो अगदी पशू पक्षी यांचाही आहे , हेच श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून सिद्ध केले. वेदांतील ज्ञान हे मर्यादित ठेवल्याने अनेक वर्ष सातत्याने आपला देश पराधीन झाला. वेद हे अपौरुषेय आहेत, ते ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा असलेल्या कोणी ही वाचले तरी चालतात. स्त्रिया ना देखील वेद पठण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोपामुद्रा, मैत्रेयी, गार्गी या स्त्रिया वेदमूर्ती होत्या. शिवाय वेद पठण करण्यासाठी उपनयन संस्कार झालेला हवा , असे कोणतेही बंधन वेदांमध्ये नमूद नाही. अनेक वर्षांच्या काळात अनेक बदल हे वेदात झाले . उदा. पुरुष सुक्ता मध्ये चार वर्ण हे मूळ पुरुष यांच्या मुखातून ( ब्राह्मण) , बाहू मधून ( क्षत्रिय) , मांडी तून ( वैश्य) आणि पायातून ( क्षुद्र) निर्माण झाले असे पुरुष सुक्त सांगते. वास्तविक ५००० वर्षांपूर्वी जेव्हा वेद लिखित स्वरूपात तयार झाले , तेव्हा ही वर्ण व्यवस्था अस्तित्वात च न्हवती. म्हणजे या सर्व गोष्टी नंतर सामील करण्यात आलेल्या आहेत.
आपण या संदर्भात एक विस्तृत documentry तयार करावी ही विनंती.
धन्यवाद.
थोडक्यात काय तर आज पण तुम्ही जातीने मोठे होता.... वा रे विश्वगुरू..
मला कळत नाही ह्या मुजोर पांड्यान कडे जाता कशाला ...आपल्या पैशांवर यांच्या ढेर्या लोंबल्यात
छत्रपति शाहू महाराज यांचा विजय असो जय भीम
सबसे महान विचार धारा " महत्मा फुले " यांचीच आहे फुले यांचे कार्य खूप मोठे होते पण त्याची खास दखल घेण्यात आली नाही
छत्रपतींचे विरोधक कोण हे ओळखले पाहीजे आताच्या पिढीने !
@@3sprimemi706 lavda maza
सगळे अनाजी
,,,,, 🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संत तुकाराम महाराज, जय संत चोखोबा महार, जय संत गाडगे महाराज, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,
बाकी सगळे ठीके, पण तुकोबांचे नाव या यादीत उगाचच घातलेलं वाटत.....
@@surajgadakh1433 tula kay problem
Tukaramanna bajula theva. Te dev dev karnare hindu hote. Shivray ani sambhjiraje pan dev bhole hote. Tyancha nav ghena talave. Yamule hindutva atankwad strong hoto
@@MudraRakshas shivray Ani shamburaje naste tar tuza nav Abdul asta re 😂 tyanchya mule tula ha NavBuddha dharma milala aahe tya mule tari tuza nav Rakshas lavla aahes nahitar Abdul, zaved asa nav asta tuza 😂
@@darshangotral4069 कडक 👍🏻
फार अप्रतिम माहिती मिळाली !
धन्यवाद!
Shaumaharaj is great marathi king and my god
फुले शाहू आंबेडकर यांनी ब्राह्मनी मानसिकतेचा अजगर याचा विळख्यातून बाहेर काढणारे महामानव तुमचा सर्व टीम ला मनापासुन धन्यवाद #जयभीम
जय भीम 💙🙏
जय हिंद,जय भीम!!!
इथ येऊन जय भीम म्हणायची काय गरज आहे भावा...
दुसऱ्या जाती धर्मात बोटं घालायला शिकवलं का अंबेडकर आणि बुद्धांनी 😤
@@TH-cam1A2B3C4D सविनय क्रांतिकारी जय भीम 📓🖋️🇮🇳
Jay bhim 🙏💐
@@TH-cam1A2B3C4D Ani Jay bhim la itak react karnyachi ky garaj mitra
Very well explained!! Thanks
सर्व हिंदूंना माझी नम्र विनंती आहे की कृपया टेबलावर बसा आणि हिंदू धर्मात आवश्यक असलेले रिफॉम्स करा नाहीतर बरेच बाह्य आणि अंतर्गत शत्रू आहेत.नाहीतर आपण स्वतःचा नाश करू🙏🙏😭😭
ब्राम्हणांना हिंदू धर्मातून बाहेर काढून टाकू. मग reforms होईल
बस रडत😊
अगदी बरोबर बोललात. 💯💯💯💯
❤
ह्यांना वाटत फक्त मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक द्वेष करून हिंदू धर्म टिकवता येईल. शिवाजी महाराजांनी सुद्धा ह्या भटांच्या धार्मिक रुढीवाद आणि जातीवादाचा विरोध केलेला ते ह्यांना माहीतच नाही.
खरचं हिंदू धर्माचा खचिकरण अशा लोकमुळे होत आहे जात पातीत अजूनही हे लोक धर्म संपवायचा मागे आहेत ..... छ्त्रपती शाहू राजेंना मनाचा मुजरा
Jai Shahu, Jai Shivaji
धन्य ते शाहू राजे...पण बहूतांश मराठा आजही ही धार्मिक गुलामगिरी आनंदाने मान्य करतात.....!!!....
जातीचं प्रिविलेज आहे,
त्यामुळे हक्कासाठी लढण्यासाठी काही अभ्यास करायची गरज कधी पडली नाही 😊
Wow what the information
बाबासाहेबांनी बौद्ध समाजाला या गटारातून बाहेर काढले मात्र आम्ही मराठा या बामनाने मांडलेल्या गटारात आजुन आहों हे दुर्दव्य आहे
देवळात,मंदिरात,एवढेच काय तर चर्च मध्ये व मशिदीतही ईश्वर नाही.सर्वांनी आपल्या आस्थेची श्रद्धेची आपल्या ह्रदयात अर्चना करावी.बाकी सर्व राजकारण .
Sangala sop aahe tumhi pan sahanach karnar bramhanachya paya padnyat dhanyata mannar
Thanks babasaheb
बोल भिडूचे मनापासून आभार 🙏🙏
खूपच छान आरती ताई,,, असच माहितीमध्ये भर घालून जनतेला जागृत करत रहा,,,, या उपक्रमाबद्दल आपले मन: पूर्वक अभिनंदन 🙏🙏
याच्यावरून हे समजते की आम्ही मराठे हे वर्णव्यवस्थेत शूद्रच आहोत...
व्वा ! खूपच छान विषय मांडला🙌
बर झाल पुजारी दलीत नव्हता नाहीतर पूर्ण महाराष्ट्रात मुक मोर्चा निघाला असता
मराठ्यांनो हि आपली लायकी 😔😡
tya mahanta la kalel
Aapn fkt shivaji maharajacha photo dp thevto ani status takto craze mhnun bss.
Pn Shivaji maharaj, sambhaji maharaj, shahu maharaj, He kase hote,yanche kay vichar hote he nahi.
Thank you Babasaheb🙏
Jay chatrapati shivaji maharaj jay sahu maharaj❤️
Srimant Chhatrpati Shivaji Maharaj ki Jay
वा म्हणजे या बामणांना इंग्रजांनी टोचलेलं चाललं पण छत्रपतींचं नाही. हे प्रकरण दाखवतंय यांची मानसिकता अजूनही बदललेली नाही.
Tumhala pan congress ne tochle tar chalel pan BJP ne nahi, barobar na? 😆