आम्हाला हेच वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्ये कडे नेणारा हा अर्थ संकल्प आहे शेतकऱ्यांला निराशेच्या गर्तेत ढकलणारा आहे शेतकऱ्यांमध्ये आणि नवतरुण शेतकऱ्यां मध्ये शेती विषयीक नकारात्मक भावना निर्माण करणारा आहे सरकार शेतकऱ्यांवर सुड उगवत आहे की काय असा प्रश्न निर्माण करणारा आहे
मी सांगतो की आजच लिहून घ्या पी एम किसान चा हप्ता 2029 स*** वाढेल ते पण ₹500 नी वर्षाला साडेसात हजार रुपये होतील 15 वर्षांमध्ये मोदी सरकार फक्त 500 रुपयाची वाढ करेल सध्या खडकावर तोंड धुऊन बसावे लागेल सगळे शेतकऱ्याला पीएम किसान योजनेत वाढ व्हायला राहिला प्रश्न कर्जमाफीचा जे कर्ज माफी मागत आहेत राज्य ते राज्य मोदी सरकारला मतदान देत नाहीत म्हणून ते कर्जमाफी होणार सुद्धा नाही मला तर वाटते केंद्र सरकारला कर्ज माफी मागतो तो आपापल्या राज्य सरकारला मागितलेली चांगली राहील
Shetkaryano karj mafi fakt nivdnuk hoti mnun te bhadhrle ata kahich krt nahi ani setkryala karj mafi nahi pahije fakt hami bhav dya kapus 10,000dya ani soyabin la 8000dya mg amala tumchi bhik nko jay javan jay kisan
💯 कर्ज माफी झाली च पाहिजे
शेतकरी विरोधी अर्थसंकल्प
कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी विरोधी अर्थसंकल्प केला आहे
भाजपा शेती विरोधी आहे व किसान विरोधी आहे बजेट मधे शेती मालचे भाव वनिर्यात आयात काहीच नाही कर्ज माफी च उल्लेख नाही
ह्यांना शेतकऱ्याच काहीच देणं घेणं नाही.. हे सरकार फक्त व्यापाऱ्यांचा आहे.. त्यांना तेच पैसे पुरवता
कर्जमाफी झालीच पाहिजे 100 दिवसाच्या आत
यावरून अस वाटतय की केंद्र सरकार शेतकऱ्यांनाच केरकचरा समजतय !
जोपर्यंत शेतकरी एक होत नाहीत तोपर्यंत काही होणार नाही
आम्हाला हेच वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्ये कडे नेणारा हा अर्थ संकल्प आहे शेतकऱ्यांला निराशेच्या गर्तेत ढकलणारा आहे शेतकऱ्यांमध्ये आणि नवतरुण शेतकऱ्यां मध्ये शेती विषयीक नकारात्मक भावना निर्माण करणारा आहे
सरकार शेतकऱ्यांवर सुड उगवत आहे की काय असा प्रश्न निर्माण करणारा आहे
शेतकरी ना तर कुठे गरज आहे सरकार विरोधात आंदोलन उभे केले पाहिजे ते शिवाय दुसरा पर्याय नाही कधी जागा होणार माझं बळीराजा काय माहित
शेतकरी विरोधी सरकार व शेतकरी विरोधी धोरणं
नाराज नाही खूप जास्त नाराज आहेत
या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हातात 🍌🍌🍌 दीली शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे सत्ताधाऱ्यांच्या हातावर🥕🥕🥕
कर्ज़ माफी जाहीर केले पाहिजे सरसकट हो
P.m.6000.देऊन.लूट.करत.आहे.
2025 पिक विमा मिळाला पाहिजे
मतदान.नोकरीवाल्याचे.जास्त.आहे.शेतकरी.जातीत.वाटलाय.त्यामुळे.सहन.करायचे.नालायक.सरकार
शेतकरी जातिजातित विभागला मतदान जातिवर होते
जर कर्जमाफी झालेली शेतकऱ्यांची तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही
यह सरकार पिवर 100%गोल्ड किसान विरोधी सरकार आहे
मालाला हमीभाव द्या कर्जमाफी नको..
सरकार ला शेतकर्याची गरजच रहीलेली नाही म्हणून शेतकर्याच माफ करत आहे
कर्जमाफी नाही केली शेतकऱ्यांची
Setkari purn mela, अर्थ संकल् प्प😊👎👎👎
बीजेपी हटाओ 💪🏻
और किसको लाओ, पाकीटमार को हटा कर डाकु लाओ 😂😂😂
छान माहिती आहे धन्यवाद सर
अर्थसंकल्पा विषयी म्हतावाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी लोकांनी अर्थसक्लापाचा गौरव करने आणि वीरोधी लोकानी वाईट म्हणून म्हणने
5 वर्ष आता सहन करारचे
आना BJP ला निवडुन
यापुढे कुठल्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही निवडणूकोत BJP ला मतदान करू नका
सरकार शेती प्रश्नांवर दुर्लक्ष करत आहे.
सरकारने यापुढे निवडणूक ब्यालेट पेपर घेतली मग समजेल शेतकरी काय करू शकतो.
जे देतात त्याला खूप आ टी घालायच्या व बऱ्याच शेतकऱ्यांच्या योजना बंद करायच्या त्यामुळे पुढील वेळेस शेतकरी नक्कीच दाखून देतील व दखवावाच लागेल
मतदान विचार करुन करत जारे बाबानो
दिल्ली आणी बिहार निवडनुक झाल्यावर सरकार कांदा निर्यातीवरील 20%ड्युटी कमी करेल तोपर्यंत काहीच नाही होणार
शेती न करायची म्हणून आदोलन करने गरजेचे
Khar,aahe,sar
Bajo.thalee😅😅😅
Khar aahe sanap sir
मी सांगतो की आजच लिहून घ्या पी एम किसान चा हप्ता 2029 स*** वाढेल ते पण ₹500 नी वर्षाला साडेसात हजार रुपये होतील 15 वर्षांमध्ये मोदी सरकार फक्त 500 रुपयाची वाढ करेल सध्या खडकावर तोंड धुऊन बसावे लागेल सगळे शेतकऱ्याला पीएम किसान योजनेत वाढ व्हायला राहिला प्रश्न कर्जमाफीचा जे कर्ज माफी मागत आहेत राज्य ते राज्य मोदी सरकारला मतदान देत नाहीत म्हणून ते कर्जमाफी होणार सुद्धा नाही मला तर वाटते केंद्र सरकारला कर्ज माफी मागतो तो आपापल्या राज्य सरकारला मागितलेली चांगली राहील
साधरन.शेतकरी.100000.रुपयाचे.शेती.माल.घेतो.सरकार.नेत.18000.रुपये.देत.6000.रुपये.फायदा.तरी.सरकारचा
Karj mafi
सरसकट कर्ज माफी झाली पाहीजे
Khot,sarkar,aahe
मोदी सरकारने शेतकऱ्याला केळीची टोपी दिली
Namo cha hfta 3000 honar ahe ha davinder fardnaviz ne sangite rajya che 9000 kendar che 6000 ashy 15000
Shetkari mela tari chalel.
Bjp la niwdun denare shetkarich aahe,
Baycola 18000 dete
Nawryala 12000 dite aankhi kay pahije?
Bolachi kadi bolacha bhat arthsankalap
It's tragedy of indian farmers
Shetkaryano karj mafi fakt nivdnuk hoti mnun te bhadhrle ata kahich krt nahi ani setkryala karj mafi nahi pahije fakt hami bhav dya kapus 10,000dya ani soyabin la 8000dya mg amala tumchi bhik nko jay javan jay kisan
Bakwas arthasankalp hota khadus settkari virudh
या मोदी सरकारला शेतकरी बद्दल काहीच देणं, घेणं नाही, चूक झाली BJP ले मतदान करून.