Special Report | पुण्यात हाहाकार, कोण जबाबदार? आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित? | Zee24Taas
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- #specialreport #punerain #zee24taas
Special Report | पुण्यात हाहाकार, कोण जबाबदार? आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित? | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
या विनाशाला आपणच कारणीभूत आहोत.पुणे किती सुंदर होते.पण सिमेंटचे जंगले करून वाट लावली.आता सुधारणा होणे नाही
बांधा अजून नदी पात्रात घर... घ्या विकत... अरे ते अधिकारी नालायक आहेत... त्यांच्या सहिवर विश्वास तुम्ही ठेवलं पण हा निसर्ग नाही ठेवत
कशाचा हाहा कार मानव निर्मित संकट अतिक्रमण परिणाम
फक्त सिंहगड रोड विठ्ठल वाडी बावधन म्हणजे धरण उतारात पाणी आल बाकी काही नाही
पाणी विसर्ग गरजेचा आहे
ओढा आणि नदी मध्ये माती, राडा रोडा टाकने नदी पात्र मध्ये बांधकाम करणे यामुळे नदीचे पात्र लहान होते आणि पाणी शहराच्या इतर भागात पसरते.
होय.अगदी बरोबर बोललात ✅
सगळं पुराचं पाणी आमच्या मराठवाड्याला दया. आम्ही तरी. दुष्काळ मुक्त होताल
Seriously asa kaitari kela pahije na..
@@pradipgaikwad6508 jar bharshta अधिकाऱ्यांनी ठरवलं तर काही होऊ शकता
सबका साथ सबकुछ भकास
आपण मानव जबाबदार आहे, जंगल तोडली, नदी ला गटार केले, सिमेंट ची जंगले केली.हे निसर्गाचं रूप आपण मानव रूप केलं जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य केले
लोकसंख्येचा परिणाम,, प्रत्येक जण आपला मतलब साधतो,,रस्ते खराब झाली कि लगेच आरडाओरड ,म्हणून सरकार सिमेंटचे रस्ते करतात,,मग पाणी जमिनीत मुरत नाही,,,घ्या मग ,,,आता व्याप ईतका वाढला की सेंकदाला कीती वाहनं जातात,परदुषण होतं,पहले एक कमवामचा तर दहा जण खायचे,आता एक शेतकरी उत्पन्न काढेल तर लाखो खाणारे,,,खूप तफावत झाली हो,,,हाताबाहेर चालली परिस्थिति तर विनाश नक्की आहेच,,म्हणून माणसाशी माणसा सारख वागा समजवून घ्यावं ,,एकमेंकांना दोष देवू नका,,,जिथे योग्य तेथे हक्कसाठी जरूर लढा पण त्यात देशाच ,दुसयांच नुकसान होवू देवू नका,,,जय श्री राम 🙏
करा अतिक्रमण
मुंबईतही सर्वत्र काँक्रीटीकरण झालयं व अतिक्रमण असल्याने मुंबईची ह्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.
Polythin & politics
महानगर पालिकेच्या निवडणुका घ्या, मोदी शेट यांना सांगा कुणी तरी.
नेहरू जबाबदार 😂😂
आता पुणे वाल्याना त गाव आठवत असेल झागिरदार कुठले 😂😂
😂😂Bhai barobar
तहसीलदाराना, विचार,तो,कोन, साहेबांना, पैसा, पोचतो, कसेही, बांधकाम करा
नदी पात्रातील बांधकाम कोण जबाबदारी स्वीकारणार
मनुष्य निसर्गाच्या विरोधात वागतो त्यावेळी तुम्ही निसर्गावर अन्याय करत नाही आत्ताच्या बदललेल्या पावसाला आपणच कारणीभूत आहोत आणि निसर्ग जर मानवावर कोपला या आपत्तीला जबाबदार कोण अरे मग ज्यावेळेस निसर्गावर आपत्ती येते त्यावेळेस जबाबदार कोण...
डबल इंजिन सरकार काम दमदार.....
नदीमध्ये बांधकाम करा
मी कारेगाव ला राहतो त्या ठिकाणी पण ओडा गटार यावर लोकांचा अतिक्रमण आहे????(((
decorative development smart city
लय अवगड
निट बघितले तर दिसते की पुणे महापालिकाची इमारतच नदीपात्रात आहे. कार्पोरेशनचा बसस्टाॅपही नदीपात्रात भर घालून केला आहे. जुने सरकारी कारनामे आहेत हे. नदीपात्रात असले सरकारी बांधकाम करून पात्र लहान केले आहे.
SADASARVADA VIJAY. JAAN HAIN TO JAHAAN HAIN.
बेकायदेशीर बांधकामाला परवानगी देणा-या सगळ्या अधिका-यांना सोडून द्या पाण्यात ....उन्हाळ्यात जर नदीपात्र खोदून खोल केले तर पाणी नदीबाहेर येणार नाही
पुण्याची मुम्बई तुंबई सुरुवात झालेली आहे...
पुण्यामध्ये भैय्या रिक्षा वाले पहा...बजाज वाले रिक्षा देतात स्वतःची घरे नसताना...विचार करा पुण्याचं कसं होणार... स्थानिक बेरोजगार होणार नक्की च
कश्याच्या सोसायट्या एवढ्या बाहेर
सगळीकडे अतिक्रमण नाल्यांवर घरे ..स्मार्ट सिटी पुणे हा हा😂😂😂
@zee 24 तास, याला जबाबदार मीडिया आहे, पूर परिस्थिती आहे ती काही भागांत आहे, मीडिया असे दाखवते की सर्व पुणे पाण्यात बुडाले
तुला कसला त्रास नाही बाहेर निघून बघ लोकांचे काय हाल आहेत
ओळखा दाखवण्यापेक्षा जावी आणि मदत करावी
परमेश्वराने सर्व ज्ञान हे बातमीदार व त्यांचे चैनल यांना दिले आहे.
Man made desaster . Is this development ?
संभाजी.राजेसाहेब.पुणेतील.आतिकरणाकडे.पण.बघा.तूमी.नीमीत.करा.होईल.काम.
अतिक्रमण नदी नाले नष्ट झाले
तुम्हाला हे सगळ घडल्यावर कस आठवत. उद्या पाऊस कमी झाला की तु ही विसरशील. परत येरे माझ्या मागल्या.
आमचे मत फक्त भाजपाला, गुजरातच्या सर्वांगीण विकासाला..........
इटलीच्या किटलीचा विकास करण्यापेक्षा भारतातल्या गुजरातचा विकास परवडला😅😅
बागला देशी दिसतोय😂
पुर सुप्रिया सुळेच्या लवासा मुळे आलाय भुंकतात गुजरात कडे तोंड करून
जगात टॉप 10 टॅक्सप्रयर्स म्हादे येणार देश धर्म आणि जाती वर मतदान करतो म्हणून ही परिस्थिती येते , निराशाजनक .
सर्व ओढे नाले नदीपात्रात बिल्डर आणि सरकार ने सोसायटी बांधल्या विकल्या..
ताई साहेब
सर्वस्वी सर्व खात्यांचे प्रशाशन जवाबदार
राजकारण करू नका म्हणता आणि राजकारण केल्याशिवाय तुम्ही राहू शकत का
शाह मोदी ची गँग b j p सरकार
govt should focus on development of village areas and activist shall aslo be given attention on fund given to village areas
फडणवीसांना काय म्हणू नका नाहीतर ठोकून काढतील ते
अगदी बरोबर
कायमच ग्रह खात्यावर त्यालाच ठेवा
म्हणेच महाराष्ट्राची वाट लावेल
तुम्ही काहीही सांगा,बोला,दाखवा,चित्रीकरण करा,आकांडतांडव करा काहीही होणार नाही दोन दिवसाने सर्व शांत होईल.
Powar ,power power power Brothers
नेहरू
Ajun kara cement che raste ..jamin hey pani shoshun ghete ....pan saglech raste hey cement che mag Pani shoshnar kon????vidyan cha abhyas na karaya kewal 4 wheeler chya फायद्यासाठी सिमेंट चे रस्ते घ्या मग...असो देव घेईलच सांभाळून
Jabdar manus aahe
Mi 5 varshacha astana, puramule gharat pani ghusale hote. Aaj mi 45 varshacha ahe, ani tya parisarat aajhi tasshich paristhiti ahe 😢 (pune - pulachi wadi)
Sarva paksh, prashasan yala jababdar ahetach, pan lok je ashya thikani rahtat tehi jababdar ahet. Are jiva peksha kay mahatwache?
Overpopulation we see the floods in the houses
याला तिथे रहाणारे जनावरे जवाबदार आहे..
ओन्ली सरकार बीजेपी महायुती सरकार जबाबदार जबाबदार जबाबदार
Nadi patra madhe Ghar bandyla bjp ni sangitle hote ka
Bangladeshi rohingya koni vaswale Nadi nale patrat😂😂
@@AmolD20245अरे २५ वर्ष BJP ची सत्ता आहे परवानगी कोण देतं होत?
@@swami_smarthaबटुकडी😂😂😂
@@AmolD20245mat magayla nadi parat gela aselch na,
Tyavele akkal kay gujrati chya
Gan,,,,,,, t, theun gela hota ka,
😄😄😄😄😄😄
पूणेतील.आतीकरण.दीसणार.नाही.सरकारला
Mahanager palika and mantri look pauss thabvta ka jara😊
ज्ञानेश्वर मंदिर असा एकेरी उल्लेख करणे कितपत योग्य आहे
अतिक्रमण करणाऱ्याचे जास्त नुकसान होत आहे तर होवूद्या स्वंता जबाबदार
अर्थात...सरकार...🙏
बातमी सांगणारे जे रिपोर्टर आहेत त्यांनी बातमी सांगताना ज्ञानेश्वर मंदिर असे संबोधले तर त्या ऐवजी ज्ञानेश्वर माऊली महाराज मंदिर असे म्हणण्यास सांगावे
प्रशासन
मुंबई मेरी जान मुझे बारिश में भीगना बहुत पसंद हैं ❤❤❤❤❤
मुझे बारिश में भीगना बहुत पसंद हैं ❤❤❤❤❤❤❤
नशीब सत्ताधारी अजूनतरी म्हणाले नाहीत,महाविकास आघाडी जबाबदार आहे,
करा की ओढे नाले वर अजून अतिक्रमण
पाऊस
शनिवार वाडा पाण्याखाली गेलीं का
पुणे तेथे काय उणे
He sarv kaahi lokanchya halgarji pana kaarnibhut aahe smart pune banavnyachya nadat he sarv zale aahe
तुम्ही स्वतः करा ना tv बोलून जमत नसतंय..
पूण्यात जास्तीतजास्त घरे ओढ्या नाल्या काठी सरकार मधे असलेल्या नेत्यांनी,गरीबांना बनवुन द्यावी,म्हणजे वोटबैंक पक्का होतो.पूण्याच्या संपुर्ण क्षेत्रांत अनेक बस्त्या नाल्या किनारीच बनल्या गेल्या आहेत,त्यांना अणखिन असेच प्रोत्साहन पूणे महा पालिकेने देत रहावे हिच अपेक्षा.
आता सगळ्यांनी पोहायचे प्रॅक्टिस करा पाण्यामध्येच पवन पाण्यातच जपान पाहता पाहता सगळं काय करावे लागेल😮😢😢😢
jhopadpatti jababdar
Ya vinashala jababdar kon tr aapn aaho
प्रशासन जबाबदार आहे
जाणं मदत करायला नुसतं बोलण्यापेक्षा
पाण्याला व्यवस्थित जायला वाटच ठेवली नाही ..सिमेंटची जंगले , नद्या, ओढे, नाल्यात अतिक्रमणे करून..सर्व अडचण करून ठेवली...भविष्यात 1) इमारती खचतील 2) रात्रीच पाऊस पडून..ऐकदम पाणी येऊ शकते..3) दरडी कोसळू शकतात. 4)पावसाच्या पाण्यात साप , विंचू व इतर प्राणी येऊ शकतात..5) मोठ मोठी झाडे , वीजेचे खांब,मोठ मोठे टाॅवर, होर्डिग्ज कोसळू शकतात...म्हणून सर्व बाजूने आपणच विचार केला पाहिजे.....फक्त सरकार, सरकार, प्रशासन, प्रशासन असं ओरडून चालणार नाही.
महायुती सरकार, पुण्याचे महापौर जबाबदार आहेत,
@@satishjadhav4388 आपन ना समज आहोत सरकार ला का बोट दाखवता काही गोष्ठी ना आपण पण कारणे बुत आहे 🙏
याला अतिक्रमण आणि तिथले शासन जबाबदार आहे
Pooja ajun kon.
सुप्रिया सुळेच्या लवासा मुळे पुर आलाय🚩
बंड गार्डन पासून खराडी कडे जो नदी सुधार केला आहे त्याचा ही ह्यात वाटा आहे.
जवाबदार अतिवृष्टी आहे ? क्लाईमेट चेंज ? प्रशासन 70 वर्षा पासुन असेच आहे ?
Pawar
जबाबदार तुम्ही आम्ही
या जगा मधे किंवा भारता मध्ये निसर्गाला अडथळा मावच आणत आहे पक्षी प्राणी हे आणत नाही पक्षी प्राणी यांना निसर्गाच्या प्रतेक हालचाली कळत आहेत. परंतु मनुष्याला कळत असून सुद्धा आपणच हलगर्जी पणा करतो आणि आपणच धोक्याची घंटा वाजवत असतो याला आपणच जबादार आहे
एकदा राज साहेब ठाकरेंना संधी द्या ❤
😂😂😂akkal aahe ka tula kaya mhnatos mahitiye na uth dupati ghe supari😂😂😂
Akkal ahe ka tula😂😂😂😂khup gyani bhakt distus tu😂😂
या परिस्थितीला श्री स्वर्गीय पंडित नेहरूजी जबाबदार आहेत. श्री.फेकुचंद पीएम जबाबदार नाहीत. पुण्याचे सर्वपक्षीय नगरसेवक आता बेडरूममध्ये कुटुंबासह बसले आहेत.
Yala Jababdar Gele 70 Varshatle Dhoran & Bhrashtachar Sharad Pawar
every year asch honr ata
महाराष्ट्राला कणखर, ठोस निर्णय घेणारे मुख्यमंत्री केव्हा मिळणार, आता पर्यंत सगळे पप्पुच मिळाले. हे महाराष्ट्राचं दुर्दव्य.
याला जबाबदार पाऊस आहे, कोन काय करणार
Corruption
याला कारणीभूत आहेत संविधानाचे ठेकेदार राजकीय पक्ष पदवीधर परिशिष्ट उद्योगपती हे आहेत .
Akshay Bhise Company
26-7-24
Nale kule kara. Tyavaril bhandkaam hatva. Panyasathi raste kara. Military NDRF chi lok. Pan mansecha aahet.
aply felvlely plastic ker kachra ahe apn karnibhoot ahot
Dharmat pani alyavar sodun dyave ter lagnar na
तुम्ही खासदार कशाला आहे त
Ajit
Jababdar me ahee 😂🎉 kaise saval puchta hai !?
ratri pani kon sodtka heknya dharanveer kuthlihe kalpna n deta