अगदी योग्य विवेचन. जे बदनामी कारक लिहितात ते जाणून बुजून वाचकांची दिशाभूल करण्यासाठीच करतात. त्यांच्यावर तुमच्या विवेचनाचा काहिही परिणाम होणार नाही. हो पण वाचकांनी यावर नक्कीच विचार करावा. 🙏🙏🙏🙏
Sir आपण एकदम बरोबर बोललात. दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून बदनामी करणारी व्यक्ती स्वतः चा असभ्यपणाच दाखवते. ज्या ज्या महापुरुषाने समाज, देश घडविण्यासाठी योगदान दिले आहे अशा महापुरुषांची बदनामी करणे म्हणजे देशाची बदनामी होय.
सर, नेमाडेंनी केलेली पेशव्या वरील टीका आपल्या मनाला लागलेली दिसतीये, पण ती टीका पेशव्यांची वैयक्तिक जीवनावर असली तरी पेशव्यांच्या असल्या स्त्री लंपट वागण्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होतात कारण, त्या शोषित कोवळ्या मुली या समाजातून येत असतं हे आपण विसरता
आपल्या राष्ट्र पुरुषांना परदेशात जेवढा मान सन्मान अणि आदर आहे तेवढा आपल्या देशात नाही आहे, म्हणतात ना की दिव्याखाली अंधार असतो तशी अवस्था आहे. नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधीजी कडून प्रेरणा घेऊन त्यांच्या देशात आंदोलन केले आणि ते यशस्वी झाले. छान प्रबोधन,धन्यवाद!!!!🙏
आपण टिळकांच्या सामाजिक सुधारणांच्या बाबतीत चिकित्सा केलीत. योग्य आहे. पण फुले, शाहू , आंबेडकर ह्यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान काय ? ह्याच्या बद्दल आपले प्रामाणिक मत दिले नाहीत. महापुरुषांची चिकित्सा होणे गरजेचे आहे. पण ते करतांना चिकित्सकाचा अभ्यास खूप महत्वाचा असतो. त्यापेक्षा त्याची राजकीय भुमिका खूप महत्वाची असते. इतिहास संशोधन करण्यासाठी कष्ट, अभ्यास व निष्पक्ष भुमिका लागते व तसे वातावरण लागते. जेव्हा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते इतिहासकाराचा वेष घालतात तेव्हा चिकित्सा किती प्रामाणिक होते ते सहज स्पष्ट होते.
तुमच म्हणण खर आहे, परंतु तुंम्ही फारच मवाळ भाषेत व संयमी बोलताय, (कौतुक) ...ज्यांना समाजासाठी काहीही करायचे नसून समाज (तरुण पिढी) बिघडवायचा असतो असेच लोक हे नसते उद्योग करित असतात..
ते सगळ खर हो ! पण महापुरुष ठरवणार कोण ? प्रत्येक जात आपल्याच जातीच्या माणसाला महापुरुष मानणार , त्या पेक्षा प्रत्येक जातीच्या महापुरुषांना समसमान , वागणुक द्या . सगळ्यांनाच समानतेची वागणुक द्या , म्हणजे प्रश्र सुटेल
सर मला आपल बोलणे मान्य आहे पण टिळकांनी गणेशोत्सव कुणा च्या विरोधात सुरू केला त्याचा पण विचार होणे गरजेचे आहे अणि गणेशोत्सव महाराष्ट्र .मध्ये कधी पासून सुरू केला ह्याचा विचार पण होणे गरजेचे आहे
अशा गोष्टी संकुचित व्रुत्तीच्या लोकांना कळत नाहीत असे नाही पण त्यांवर त्यांच्याकेच त्याचा इलाज नाही.जबाबदार लोकही त्याकडे कानाडोळा करतात तेव्हां आश्चर्य वाटते !
Saras sirji. Aaz cha Neta la fact Properganda kela tar ya lokala Satta madhe zayla milete. Bin dokache mansa jaga madhe vadhlele aahe. Sirji. Jai Maharashtra.
माफ करा सर, पण कमरेवरचे बोलणे म्हणजे चिकित्सा व कमरेखालचे बोलणे म्हणजे बदनामी असे आपले म्हणणे आहे का? (याला फक्त एक प्रश्न समजून उत्तर दयावे, बाकी हा प्रश्न विचारण्याचा माझा दुसरा कोणताही हेतू नाही)
एखादी व्यक्ती सर्वांनाच महापुरुष वाटेल, असे सांगता येणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही जणांना महापुरुष वाटत नाहीत, परंतु मोहनदास गांधी, हे महापुरुष वाटतात. याला काय म्हणणार ?
जींनाने पाकिस्तान वेगळा हवा असा आग्रह धरला होता. अश्यावेळी सावरकर आणि नथु नि जिना ला मारायचे होते , महात्मा गांधींना नाही. मग त्यांच्या विचारांना पण खरच मानले असते.
काही अल्पबुद्धी लोकांना महापुरुषांवर aksheparh बोलून स्वतः ला फरक मोठे अभ्यासक असल्याचे भासवण्याची सवय असते. तसेच कुठल्यातरी फडतूस पक्षाची मोहीम राबवत असतात. जेणेकरून देशात शांती, सलोखा राहू नये व आपले लबाड धंदे बिनबोभाटा चालू राहावेत.
th-cam.com/video/pL5L7b4HRXo/w-d-xo.html
खरोखर महापुरष बद्दल काहीही बदनामी करणे अयोग्यच आहे, पुढील येणाऱ्या पिढी साठी घातक आहे तेव्हा सुजाणं नागरिकांनी बोलताना भान ठेवावे! धन्यवाद सर
अगदी योग्य विवेचन. जे बदनामी कारक लिहितात ते जाणून बुजून वाचकांची दिशाभूल करण्यासाठीच करतात. त्यांच्यावर तुमच्या विवेचनाचा काहिही परिणाम होणार नाही. हो पण वाचकांनी यावर नक्कीच विचार करावा.
🙏🙏🙏🙏
शिवश्री राजू परुळेकर सर,सादर प्रणाम,
खूप मार्गदर्शक विवेचन , तरुण पिढीला कळेल, अशा साध्या सोप्या भाषेत सांगितले,धन्यवाद,,,,
Sir आपण एकदम बरोबर बोललात. दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून बदनामी करणारी व्यक्ती स्वतः चा असभ्यपणाच दाखवते. ज्या ज्या महापुरुषाने समाज, देश घडविण्यासाठी योगदान दिले आहे अशा महापुरुषांची बदनामी करणे म्हणजे देशाची बदनामी होय.
💯✅ टिळक समाजसुधारणेच्या बाबतीत प्रतिगामी होते. अथनी येथील त्यांचे भाषण त्यांच्या मनातील बहुजन द्वेषाची व वर्णवर्चस्वाच्या उन्मादाची साक्ष देतात.
🚩EVM च्या मस्तीमुळे घडते
Ballot Paper असला पाहिजे🚩
खूप छान मार्गदर्शन केले आपण...👍👍👍👍
सर, नेमाडेंनी केलेली पेशव्या वरील टीका आपल्या मनाला लागलेली दिसतीये, पण ती टीका पेशव्यांची वैयक्तिक जीवनावर असली तरी पेशव्यांच्या असल्या स्त्री लंपट वागण्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होतात कारण, त्या शोषित कोवळ्या मुली या समाजातून येत असतं हे आपण विसरता
He swatah peshvyanchya virodhaat ahet 😂😂😂😂
Te gandhi nehru baddal boltahet 😂
राजु परुळेकर, एक अभ्यासू , सज्जन, सहृदय व्यक्तिमत्व...
आपल्या राष्ट्र पुरुषांना परदेशात जेवढा मान सन्मान अणि आदर आहे तेवढा आपल्या देशात नाही आहे, म्हणतात ना की दिव्याखाली अंधार असतो तशी अवस्था आहे. नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधीजी कडून प्रेरणा घेऊन त्यांच्या देशात आंदोलन केले आणि ते यशस्वी झाले. छान प्रबोधन,धन्यवाद!!!!🙏
सर आपलं प्रत्येक episod आमच्यासाठी knowledge tonic असते, आजचाही डोज हा परीणामकारकच होता. करीता अभिनंदन व प्रतिक्षेत.....
Thousands of people waiting for your videos sir
This deliberate humiliation of Marathi leaders of past happened only during Fadnavis's times and Never before that. People should never forget that
आपण टिळकांच्या सामाजिक सुधारणांच्या बाबतीत चिकित्सा केलीत. योग्य आहे. पण फुले, शाहू , आंबेडकर ह्यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान काय ? ह्याच्या बद्दल आपले प्रामाणिक मत दिले नाहीत. महापुरुषांची चिकित्सा होणे गरजेचे आहे. पण ते करतांना चिकित्सकाचा अभ्यास खूप महत्वाचा असतो. त्यापेक्षा त्याची राजकीय भुमिका खूप महत्वाची असते. इतिहास संशोधन करण्यासाठी कष्ट, अभ्यास व निष्पक्ष भुमिका लागते व तसे वातावरण लागते. जेव्हा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते इतिहासकाराचा वेष घालतात तेव्हा चिकित्सा किती प्रामाणिक होते ते सहज स्पष्ट होते.
U r partial
U don't obey ur own judgement.
Have u got right to say ,Veer Savarkar 's statue .why?
@@dinusamant1953 काही कळले नाही. तुम्हालाही कळले नसेल.
अत्यंत सुंदर विवेचन.
तुमच म्हणण खर आहे, परंतु तुंम्ही फारच मवाळ भाषेत व संयमी बोलताय, (कौतुक) ...ज्यांना समाजासाठी काहीही करायचे नसून समाज (तरुण पिढी) बिघडवायचा असतो असेच लोक हे नसते उद्योग करित असतात..
खूप सुंदर विवेचन
Khup chan sir 💫💫👌👌👌
Nice Thinking
सद्य परिस्थितीत चिकित्सक वृत्तीने बोलणारा आणि लिहिणारा हा धर्मद्रोही किंवा राष्ट्रद्रोहीच ठरवला जातो.
योग्य विश्लेषण 👍 🙏
Please make long duration videos Sir. Short durations are not enough.
सप्तह्रदय धन्यवाद सरजी.....
Thanks sir🙏🙏🙏🙏🙏🙏
विनम्र अभिवादन!
अगदी बरोबर बोललात तुम्ही.Thanks
Perfect description 🙌🏻🙌🏻💯
Great insight
Ausum Thought ❤️
Totally agree.
ते सगळ खर हो !
पण महापुरुष ठरवणार कोण ?
प्रत्येक जात आपल्याच जातीच्या माणसाला महापुरुष मानणार ,
त्या पेक्षा प्रत्येक जातीच्या महापुरुषांना समसमान , वागणुक द्या . सगळ्यांनाच समानतेची वागणुक द्या , म्हणजे प्रश्र सुटेल
तरुणाचे मोठे नुकसान होत आहे कारण ते वरवर विचार करुण भरकटल्या सारखे महापुरुष व्यक्तीवर चुकीव्हे वक्तव्य करतात.......हे भारताच्या भवितव्यासाठी भयाण आहे
You are very good and honest
खरंच, चांगला टोला हाणला, टोलभैरवाना...
Nice thinking.
सर्वच तंत्र जाणीवपूर्वक बिघडवत आहेत. पुढील पिढ्यानपिढ्या चुकीचा विकृत इतिहास मांडला जात आहे. ह्या विकृत विचारसरणी वर उपाय काय?
लोकांना सत्य इतीहास सांगने.
Very nice work
Agree completely.
Very good.
संतुलित भूमिका संतुलित विचार मांडले याबद्दल धन्यवाद
एकदम बरोबर
Science journey, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan ❤
सर छान विश्लेषण केले
सही पकडे है
काही कोते लोग दुसर्यांना कमी लेखुन स्वतःचा निचपणा लपवू ईच्छितात..
Right 100℅
परुळेकर तुम्ही सुद्धा वीर सावरकर यांची बदनामी केली हे विसरू नका
कशाचा वीर?त्याने माफी मागितली होती हे सांगितले ही बदनामी होते का?
सावरकरांची एक खोटी प्रतिमा तयार केली गेली आहे. त्यांच्या बद्दलची सत्य माहिती लपवून ठेवली गेली आहे.
ती सत्य माहिती जनते समोर आलीच पाहिजे.
Mahapurush chi gosht chalu ahe ...mafiveer kutryanchi navhi😂😂
Kalyapanyachi shiksha honyacha adhich palun gela mafivir
@@rajendraparab1556तुम्हाला माहिती असेल तर सांगा.
Barobar bollat sir
Khup sunder
Sir.ajacha samajala asatya hech Satya watayla lagle ahe ,hi atishay gambhir bab ahe. Kalay tasme namha. !
सर मला आपल बोलणे मान्य आहे पण टिळकांनी गणेशोत्सव कुणा च्या विरोधात सुरू केला त्याचा पण विचार होणे गरजेचे आहे अणि गणेशोत्सव महाराष्ट्र .मध्ये कधी पासून सुरू केला ह्याचा विचार पण होणे गरजेचे आहे
इंग्रजांच्या विरोधात जन माणसात वातावरण तयार करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.
महात्मा फुलेंना विरोध म्हणून. त्यांनी शिवजयंती चालू केली होती
अशा गोष्टी संकुचित व्रुत्तीच्या लोकांना कळत नाहीत असे नाही पण त्यांवर त्यांच्याकेच त्याचा इलाज नाही.जबाबदार लोकही त्याकडे कानाडोळा करतात तेव्हां आश्चर्य वाटते !
🙏🏻💯💙
Saras sirji.
Aaz cha Neta la fact Properganda kela tar ya lokala
Satta madhe zayla milete.
Bin dokache mansa jaga madhe vadhlele aahe.
Sirji.
Jai Maharashtra.
टिळक वगैरे महापुरुष कसे म्हणता येईल. ते फक्त एक राजकारणी होते.बामन वर्चस्व मधे जन्माला आलेले.
Te ahet ...dishasathi tyanch kama ahe
सर तुम्ही खरं बोलता पण हे बाकीच्या ब्राम्हणांना आवडत नाही 😊
हे विचार हरवलेत 7:46
माफ करा सर, पण कमरेवरचे बोलणे म्हणजे चिकित्सा व कमरेखालचे बोलणे म्हणजे बदनामी असे आपले म्हणणे आहे का? (याला फक्त एक प्रश्न समजून उत्तर दयावे, बाकी हा प्रश्न विचारण्याचा माझा दुसरा कोणताही हेतू नाही)
महापुरुषांची बदनामी करण काही मंडळी करतात आणि सर्वासामान्य माणुस त्या बदनामीला नकळत मुठमाती देतो.
nakki kalji gheu
aani maha purshabaddl jababdari ne lihu aani bolu
एखादी व्यक्ती सर्वांनाच महापुरुष वाटेल, असे सांगता येणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही जणांना महापुरुष वाटत नाहीत, परंतु मोहनदास गांधी, हे महापुरुष वाटतात. याला काय म्हणणार ?
जींनाने पाकिस्तान वेगळा हवा असा आग्रह धरला होता. अश्यावेळी सावरकर आणि नथु नि जिना ला मारायचे होते , महात्मा गांधींना नाही. मग त्यांच्या विचारांना पण खरच मानले असते.
चांगली मांडणी
आवडते
Savarkarana kahihi bola tumhi, te chalat, bakiche sagle mahan....hipocracy ki bhi sima hoti hai......
Je Khar bolne ahe te gunha ahe ka?
Ethe rajakiy vaktinchi jibhach hatat nahi tar samanyanchi kay katha
आपण फुले ,आंबेडकराबाबत.चिकीत्सा करून दाखवावी.
तेव्हा हा परुळेकर गांडीत शेपूट घालून बसेल 😂😂
मोहनदास गांधी आम्हाला दीप स्तंभा सारखे नकोच आहेत
मुळात आम्हाला पण बामण या देशात नकोच आहेत.तुम्ही लवकरात लवकर हा देश सोडून निघून जा.बामणांचा या देशाशी काहीही संबंध नाही.
ब्राम्हण या देशाला लागलेली कीड आहे. ती पण आम्हाला या देशात नको
भीती पसरवणे अन् गरीब लोकांना लुबाडणे हाच यांचा धंदा
काही अल्पबुद्धी लोकांना महापुरुषांवर aksheparh बोलून स्वतः ला फरक मोठे अभ्यासक असल्याचे भासवण्याची सवय असते.
तसेच कुठल्यातरी फडतूस पक्षाची मोहीम राबवत असतात. जेणेकरून देशात शांती, सलोखा राहू नये व आपले लबाड धंदे बिनबोभाटा चालू राहावेत.
तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?
एकदम बरोबर
महापुरुषांची चिकित्सा तुम्हीच केली पाहिजे
गांधी हे डबल एजंट होते.
तुम्हाला कोणी अधिकार दिला चिकित्सा करणार, तेवढे मोठे व्हा.
तुम्ही भारत विरोधी आहात
Tumhala koni adhikar dila bar...?
तू भक्त आहेस
अंध भक्त
अश्या विषयावर बोलण्याचा आपल्या ला अधिकार नाही
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच का करावा वाटतो तुम्हाला, सर्वच बोलू शकतात.कुणावरही.. अगदी तुम्ही सुद्धा
तुमचे जुने विडिओ बघा, v हे स्वतः अमलात आणा..
राजु भाई!!! मान गये भिडू.!!!