BJP चे संकट मोचक संकटात सापडले ? Jamner विधानसभेत Girish Mahajan यांच्या अडचणी वाढल्या ? कारणं काय ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- #BolBhidu #JamnerAssemblySeat #GirishMahajan
लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातल्या जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघात भाजपचा विजय झाला. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून भाजपचं जळगाव जिल्ह्यावर वर्चस्व राहिलंय. यामध्ये भाजपचे संकट मोचक गिरीश महाजनांचाही महत्वाचा रोल राहिलाय. गेली अनेक वर्ष महाजनांनी जळगावात भाजपला चांगलं यश मिळवून दिलंय. त्यामुळं जळगावात महाजनांचं पारडं हे नेहमीच जड राहिलंय. १९९५ पासून ते जिल्ह्यातल्या जामनेर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतायंत. पण यंदाची विधानसभा महाजनांसाठी अवघड असल्याच्या चर्चा आहेत. उन्मेष पाटलांनी केलेलं पंक्षातर आणि एकनाथ खडसेंच्या घरवापसीवरून रंगलेलं नाराजी नाट्य रंगलंय. खडसेंनीही आपल्या भाजप प्रवेशाला विरोध करण्यामागे महाजन जबाबदार असल्याचं म्हटलंय.
अलिकडेच भाजपचे जामनेरमधले ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत तुतारी हीता घेणार असल्याचं म्हटलंय. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओत जामनेरमधील खराब रस्त्यांवरून तरूणांनी बाईकवरुन जाणा-या महाजनांना प्रश्न विचारल्याचं आणि महाजनांना तिथून निघून जावं लागल्याचं दिसतंय. त्यामुळं आगामी विधानसभेच्या दृष्टीनं भाजपचे संकट मोचक स्वतःच संकटात सापडल्याच्या चर्चा होतायंत. मात्र खरंच मतदारसंघातली समीकरणं गिरीश महाजनांच्या विरोधात गेली आहेत का, विधानसभेसाठी महाजनांच्या अडचणी वाढल्यात का? समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
केव्हा तरी लोकांनी ठरवलच पाहिजे,,बदल घडवलाच पाहिजे,,नाहीतर माणुस माजतो 🔥🔥
ज्यात आहे तिथे समाधान मानत नसेल,,,तर बदल झाला की पेहल्याची किंमत कळते..पण वेळ निघून गेली की तंबुराच हातात घ्यावा लागतो
@@policespu9438महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात चार चार हजार कोटीची कामे आणलेली आहेत त्या कामाची क्वालिटी कशी आहे ते पहा त्यात वीस टक्के कमिशन घेऊन आठशे करोड रुपये प्रत्येक आमदाराने कमावलेले आहेत त्यातील शंभर करोड इलेक्शन मध्ये खर्च करतील आणि पुन्हा निवडून येतील पण त्या कामामुळे जनतेचा किती पैसा नाश होईल व किती लोकांचा जीव जाईल याचा ते विचार करत नाही पण जनतेने मतदान करताना त्याचा विचार करावा
याचा माज एवढा वाढला की घरची कामवाली बाई अन् कार्यकर्ता ची बायको पण हा सोडत नाही, एक नंबर चा चावट आणि आंबट शौकीन आहे हा
@vikaतुला अनुभव आला आहे वाटतं.sgayakwad2099
याला भलताच माज मस्ती आली आहे.असले नेते हरविलेच पाहीजेत.......माज मोडतो..ते फक्त जनताच करू शकते...
गिरीश महाजन करता ट्रॅप : ❎
भाजपा ची वापरा आणि हाकलून द्या पॉलिसी : ✅✅
कसला संकटमोचक हा तर पिस्तुल्या …आत्ता जनता ह्याचा माज उतरवणार
15₹ बेल्ट 😂😂
घन्टा
@@Hemant-rv9gq केळ घे
गिरीश पडणार 😂
मुंगेरीलाल के हसीन सपने
गिरीश महाजन हा. फक्त चमचा आहे. आणि तो महाराष्ट्र चा विचार नाही करत तो फक्त गुजरात चा विचार करतो. त्याला मत देऊ नका. please 👏👏
जळगांव जिल्ह्यावर नाथाभाऊंचे वर्चस्व आहे
Jalgaon chi baat lavli ..
😂😂
वर्चस्व कोणाचेच नसते जनता ठरवते निवडून द्यायचं की पडायचं जनतेला हल्क्यात घेऊ नये.
विधानसभेला स्वताच्या मुलीला निवडून आणता आले नाही म्हणे वर्चस्व
@@Kingmake474 सून ला खासदार करण्याकरता BJP mdhe गेले आणि आता मुलीला निवडूण अन्यक्रता राष्ट्रवादी😐
खोटं बोलण्यात एक नंबर आहे महाजन
कुण्या पक्षासाठी संकट मोचक झाल्या पक्षा जनतेचे संकट मोचक झाले असते तर फार चांगले झाले असते
मी जामनेर तालुक्यातला रहिवासी आहे. ह्या पिस्तुल्याने आमच्या गावातल मंजूर झालेल धरण कॅन्सल केल आहे जलसंपदा मंत्री असताना. आणि आता मराठा समजला पण नडला आहे. आता तर याचा गेम होणारच..
मुंगेरीलाल के सपने
वाकडा जरी आला तरी शक्य नही
Hya kale chi ka jalate pn
तो महाजन पडलाच पाहिजे
एकनाथ खडसे यांची हाय लागणार 💯💯
इतके वर्ष मंत्री असूनही उद्योग नाही आले बेरोजगारी जबरदस्त वाढली आहे ✅
बीजेपी हटवा जळगांव जिल्हा वाचवा
जळगाव जिल्ह्यात महाजनांमुळे भाजपचं वर्चस्व कधीच नव्हतं, खडसेंमुळे वर्चस्व होतं.
मग खडसेची पोरगी का पडली.
पिस्तुल हटाव,जामनेर बचाव.लई माजला आहे पिस्तुल्या.
मराठा एक होत नाही तोपर्यंत बदल घडणार नाही एकदा बदल पाहिजे
सर्व मराठ्यांची गरजच नाही ,अल्पसंख्य पन सोबतील आहेत आता
कितीही आपटा....
पडणार तर महायुतीच....🖊️
लोकसभेतील दिवाळखोरी विसरु नकोस.
Bjp hatao
लोकसभेतही आली तशीच😂😂😂😂😂
@@rationalbro400 सो पार 😂😂
@@sagaranand6724 40 पार तर होऊ द्या.
जामनेर तालुक्यातील मराठा समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन जमीन यांना आपली ताकद दाखवा 🚩✌🏻💯
💯
❤❤❤
हा कसला संकटमोचक हा नं. १ चा चाभरा माणुस आहे
30 वर्षे आमदारकी दिल्यानंतर सुद्धा व मंत्री पद मिळाल्यानंतर पण काहीच कामे झाले नाही
अगदी बरोबर, जळगांव जिल्ह्यात महायुतीचे जास्त आमदार व दोन्ही खासदार भाजपचे असतात, तरीदेखील रस्ते व बस स्टँड यांची फारच दुरावस्था असते.
आपलं विवेचन अगदी योग्य आहे, या निवडणुकीत मतदार बदल घडवून आणतील
Only khodpe sir ..✌️. Saccha manus ❤
पिस्तुल्या अंकल पडलाच पाहिजे. टरबूज 🍉 चा चमचा
गुजर समाजाचे फक्त 5,000 मतदान आहे
एकाच व्यक्तीला कितीवेळा निवडुंग देता.काम केलेले नसेल त्यांना पुन्हा पुन्हा निवडून देऊ नये.जनतेने जागरूक झाले पाहिजे.
पाडा रे...जोरात आपटा ...बद्दल हवा च.
फक्त पाटील सांगतील तेच होणार
महाजन आज पडला लिहून घ्या 😅
इतका माज कामाचा नसतो
महाजन यांना पडणारा अजून तरी कोणीच पैदा झाला नाही
10 वर्ष कॅबिनेट मंत्री असून एक सुधा एमआयडीसी आणली नाही काम केल नाही फक्त बळबळ
जामनेर तालुक्यातील मराठा समाज एकी नसल्यामुळे गिरीश महाजन निवडून येण्याची शक्यता आहे
💯💯💯
केव्हा करणार मग एकी मेल्यावर
Right 👍
@@manoharpatil2147बरोबर
100 टक्के पराभव होणार
जेरागे एक संभा घ्या एक मराठा लाख मराठा
I am from Jamner
Mahajan yaani 20 varsha madhe jamner madhe kahich vikas kela nahi
Jamner madhe Rojgar nahi
MIDC nahi
राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल तुतारी...
मुख्यमंत्री जयंत पाटील असतील का?
मराठा factor मुळे पडणार ....
महाजन संकट मोचक कमी आणी संकट करते जास्त झाले आहेत.त्यांच्या मराठा आरक्षणाविषयी बेताल वक्तव्यामुळे
मराठ्यांना लढला की समजलाच समजा पॉवर ऑफ पाटील ❤
Im from jamner...... No vote to girish mahajan
God
I also
गोरगरिबांचा आणि आरोग्याचा दुत , येणार तर गिरीश भाऊच , 🎉
@@sachinkharat2702 गोर गरीबांचा आणि आरोग्याचा राक्षस जानर फख्त गिर्या महाजन😆
Jamner backward aahe , no industry , no road ,
संकट मोचण राजकारण संपल पाहिजे
गिरीश महाजन सरकार नौटंकी राजकारणी मे आजपर्यंत पाहिला नाही म्हणून प्रत्येक जातीत धर्माने एक होऊन याचा राजकीय कॅरेट संपला पाहिजे असा नेता परत विधानसभेत दिसायला नको
नाथाभाऊ यांनी राष्ट्रवादी तुतारी लाच साथ देऊन...संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांना बळ द्यावं...एकही तालुका सुटता कामा नये..🙏🇮🇳🙏
टिरिष खाजण 😂
मराठा समाज महाजन ला ताकद दाखवून देतील पक्का हारनार विधानसभेत
संकट मोचक ❌❎ संकट संकटच ✅✔️
जनतेची काम सोडून नसते उद्योग जास्त करतो .. १ दणका ..
Badal garjecha ahe 🙌🙂☺️
हा नेता मातला आहे
Girish la koni ny olkhat fakt eknath khadse mule Girish la lok olakhtat
महाजन साहेबांनी जिल्हा परिषद आरोग्य सेवक 50% मेरिट नुसार निवड यादी लावण्यासाठी आदेश द्यावेत
Girish Mahajan pdnar nkki.....
मी महाजन यांचे कड गेलो असता त्यांनी माझे काम केले नाही मंत्री काम कमी करतात कार्यक्रम मध्ये जास्त हजर राहतात....अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात....
सगळ्यांची बाप जाणता आहे
या विधानसभेत सर्व बीजेपी चा सुफडा साफ च आहे.. ब्राह्मणलॉबी हद्दपार..
सात टर्म आमदारकी मंत्रिपद जिल्हाबँक जळगाव नगरपालिका आपल्या ताब्यात ठेऊन एकेकाळी पूर्ण जिल्ह्यात दबदबा असणारे दादा ही पराभूत झालेच होते
कोण दादा चंद्रकांत पाटील का?
Suresh dada jain @@shubhampundekar1351
Girish Mahajan padnar 😂
अति तेथे माती
गिरीश भाऊ, सर्वत पहले तुम्ही तुमचे पी.ए बदलवा.(चहा पेक्षा केतली गरम) हे लोक तुमचा पर्यन्त लोकना येउच देते नाही.
बादल गरजेचे
दादा असाज सर्वे तुम्ही एरंडोल पारोळा मतदारसंघाचा करावा कारण एक नवीन अपक्ष उमेदवार शेतकरी पुत्र,गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओढखले जाणारे भावी आमदार मां. भगवान भाऊ महाजन हे आहेत......🎉
त्यात काय एवढं सलग सहा टर्म खासदार असलेला रावसाहेब दानवे पडला तर हा नुसता आमदार आहे. खर तर महाजन यांनी मतदार संघात हागुन ठेवलं आहे. राज्यस्तरीय प्रसिध्दी मिळवण्याचा नादात 😂
लई मोठं बोलतो संकट मोचन म्हणे 😂😂😂
मी जामनेर तालुक्यातील रहिवासी आहे. मला आठवतंय जामनेर मधून आंबा नाना, गजानन राव गरुड दोन वेळा असे दोन मराठा आमदार झाले आहेत व ते लोकल होते. बाकी आमदार गैर मराठा होते व काही बाहेरचे होते अपवाद बाबुजी व गिरीश महाजन . परंतु महाजनांच्या काळात विकास झालेला आहे हे विसरून चालणार नाही. सामान्य माणसाची कामे त्यांनी केलेली आहे .
@@shrirambadgujar3910 maratha mat denar nahi gujar la
Bs n bho
मराठा समाज एक होत नाही . म्हणुन महाजन निवडुन येत आहे. .
100%padnar
मराठा खडा तो सरकारसे बडा ,गिरीश को सिखाऐंगे धडा
गिरीश महाजन यांचा माज जामनेरातील जनता उतरवणार
Haa khup majur manus aahe tyala padl ch pahije
Girish Bhau Mahajan Forever ❤❤❤
मी जामनेर चा रहीवाशी आहे मला समजायला लागलय न तेव्हा पासून महाजन हे आमदार आहे कोणताही समाजाच्या भरवश्याव जामनेर मधुन आमदार निवडून येऊ शकत नाही समाज सोडून गोर गरीब जनतेचे केलेल्या कामामुळे ते सलग सहा वेळेस निवडून आले आहे एकमेव माणुस जो महाजनांना पाडु शकला असता तो व्यक्ती महाजनांच्या सोबत आहे, त्यामुळे यावेळेस कोणी जरी समोर आले तरी सर्वात जास्त मत अध्यीक्या यावेळेस येणार हे मात्र नक्की ......... आणि हा वरच्या वर केलेला सर्वे नाही तर ground report आहे
बदल व्हायलाच पाहिजे,दारू,रोटी,बोटीच राजकारण बंद होणे गरजेचे आहे. विकाऊ कार्यकर्ते,मतदार जागे व्हा.
जामनेर ची जनता सत्तेची मस्ती जिरवणार आहे.
ज्याने मोठा केला त्यालाच संपवला.
हा गिरीष महाजन यांनी नविन खेळलेली खेळी आहे .
जळगाव नाथाभाऊ ची हवा
Ghanta yash milavun dilay Girish mahajan ne …. Natha bhaunch credit aahe sarv…. Video mdhe bolnyachya aadhi ground report report ghyava…. Loksabhela shevti nathabhauna nach ghyav lagl na ….
आम्ही जामनेरकर ह्या वेळेला हा महाजन पडणार...
ओन्ली मराठा❤
अति माज जीरणार हे नक्की
गिरीश महाजन😢 यांना कोणीच पर्याय नाही
जनतेने ठरवले तर भरपूर पर्याय आहेत
गिरीश महाजन आणि टरबूज खरबूज दोघे ही अर्धवट मेंदू लेस दीड शहाने टगे आहेत म्हणून भाजपची वाट लागली आहे
महाजन हरणार
Kahich jad janar nahi bhau
Bhau lay darara aahe aani aapluki dekhil aahe jamner talukya mande
Ekach bhau Girish bhau
Next CM
Yanda amhi Girish la padnaar
One and only Girish Bhau ❤
जो व्यक्ती 6 टर्म आमदार होऊन. कॅबिनेट मंत्री होऊन सुद्धा जामनेर आणि जळगाव जिल्हा चं विकास होऊ शकलं नाही.....
आणि only भाऊ करत सुटलाय लोकं.. 🙏🏻
@@borsesumit888विकासकामे न करता देखील सारखे निवडून येत असतील, तर त्यात निवडून देणार्यांची चुक आहे, त्यामुळेच राजकारणी विकासकामे न करता निवडून येतो, असे गृहीत धरतात.
@@milindsaner8269 बरोबर आहे.... मतदार नक्कीच जवाबदार आहे कारण विकास नको त्याला... दारू आणि non veg मिळालं तरी काम होऊन जातं
एकदा पाडणे गरजेचे आहे...
काका खुश।। जय महाराष्ट्र
❤❤❤❤❤❤❤
100 % महाजन पडतो
एकनाथ खडसेंनी ठरवलं तर गिरीश महाजन यांचा पराभव अटळ आहे
Mahajan padnar
Girish padanar ahe 50 hajarane
Ekach vada d.k.dada
No 1 Girish Bhau
नाथाभाऊ यांनी ....महाजन आता मार्केट ला आला..ते फक्त चमकोगिरी करुन...
किती बेरोजगार मुले आहे त्यांच्या साठी एक कंपनी सुधा aanli nhi
36000 pan tyat 15000 pipani chi hoti
गिरीष भाऊ याना 2024 मध्ये मध्ये कोणीच हारवु शकत नाही भाऊ कधीही जातीपातीचे राजकारण करत नाही भाऊ नेहमी विकासाचे राजकारण करतात
फक्त भाऊच
Ganta vikas .....Jamner bakas kele..😢...aani mane vikas...
Maratha patil vikla zato tumchya sarkhe...😢
काय विकास केला?
विरोधकांनी कितीही ताकद लावली तरी निवडणू तर गिरीश महाजनच येतील भारतीय जनता पार्टी मोदी 🌹❤️❤️❤️❤️
अरे दादा त्यानं काहीच काम नाही केले .
मी जामनेर चा आहे महाजन 100 पडणार लिहुन ठेवा
Only girish bhau
या गिरीश ला सत्तेचा जास्त माज आला आहे याची मस्ती जिरावयला पाहिजे
एकही comment गिरीश महाजन यांच्या बाजूने नाही, पण मी समर्थात नाही तर वास्तविकता सांगतो. एकही दिवस प्रचार नाही केला तरी गिरीश महाजन भाऊ निवडून येतील आणि येत राहतील.🥳🥳
Khar ahhe bhai mi fatehpur cha tanaa khai pan baku de😅
Tase tr gadkari pn bolle hote😂tri galli gallit jaun prachar kelach naaa
400 paar🤡
Tumchya chutya Marathya mule to nivdun yeto...😢@@RajendraPatil-r6g
पडणार,कमेंट फक्त जामनेरचेच लोकांनी केल्या आहेत❤.
पाटील आहे ना तु काय भेटलं रे तुला?