मदनी यांच्या स्पष्टोक्तीनंतर तरी भाजपाचे डोळे उघडतील काय़? | Dinesh Kanji | Narendra Modi | Arshad M
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
- #dineshkanji #jamiatulemaehind #arshadmadani
जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे दिल्लीत अधिवेशन झाले. या अधिवेशनात सुर्य नमस्कार, सरस्वती वंदना आदी प्रथांचा मुस्लीम विद्यार्थ्यांनी विरोध करावा असा फतवा जारी करण्यात आला. जमियतचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी अलिकडेच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा मुस्लीम मतांमुळे झाल्याचा दावा केला होता. मदनी यांचे विधान आणि जमियतने काढलेल्या फतव्याचा अर्थ एवढाच आहे, की केंद्रातील भाजपा सरकारने गेली दहा वर्ष राबवलेले सबका साथ सबका विकास हे धोरण पालथ्या घड्यावर पाणी ठरले आहे, मुस्लीम कट्टरतावाद्यांवर त्याचा शून्य परीणाम झालेला आहे.
#narendramodi #amitshah #rahulgandhi #soniagandhi #congress #hindu #muslims #mohanbhagwat #rss #bjp #maharashtrapolitics #indiaalliance #shortsvideo #shortsviral #uddhavthackeray
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/
मला नाही वाटत की बीजेपी चे डोळे कधी उघडतील. गांधी बाबा अहिंसेचा खुळखुळा वाजवत बसले आणि मोदीजी सबका साथ सबका विकास! आता तो बदलून जिसका साथ उसका विकास असा करावयास पाहिजे
मतदानावेळी डोळे हिंदुस्थानींचे उघडायला पाहिजेत.
मतदान केले पाहाजे आणि ते भाजपला केले तर उत्तमच !
लोकशाहीमध्येमोदीपंतप्रधान पदावर आहेत त्यांना ते करता येत नाही... हिंदू तरी एका कुठल्या पक्षावर अवलंबून आहे.
करेक्ट.
अगदी बरोबर. जिंका साथ, सिर्फ उनका ही विकास. हीच घोषणा यापुढे हवी.
अभी जो आयेगा साथ उसका होगा विकास
हिंदू चे डोळे कधी उघडणार माहीत नाही😢
Kadhich naahi etihas bomb maarto
आता " सबका साथ , सबका विकास " नकोच . सगळे फायदे देऊन सुद्धा एकही मत मिळत नाहीय . आता फक्त " अश्विनी उपाध्याय " ने सुचविलेले कायदे मंजूर करा व अंमलात आणा . सर्व प्रश्न सुटतील .
Totally agree with you.
Hoy ekdam barobar
Agdi barobar
BJP che dole ughadne muskil aahe
मोदीजी नी ज्या काही सोई सुविधा दिल्या त्याचा जास्तीजास्त फायदा घेतला आणि तो त्यांना मिळण्या साठी त्यांच्या नेत्यांनी प्रयत्न केले त्याच वेळी सरकारी बाबू नी हिंदूंना फायदा कसा मिळणार नाही हे पाहत होते.
जनसंख्या नियंत्रण कायदा लौकरात लवकर आणावा.
सरकारला भेदभाव करताच येणार नाही.
पण हिन्दूचे डोळे कधी ऊघडणार जे मतदान करत नाहीत केले तर भाजपा विरुद्ध मतदान करतात.
यांना कायमस्वरूपी शत्रु मानून शत्रुचा नायनाट करण्याचे धोरण भारतासह सर्व जगभरात राबवले पाहिजे.
सर्व प्रगतीचे कामं बंद करुण भाजप ने आता फक्त हिरव्यांना कसं छाटता येईल हेच पाहावं 🚩🚩🚩
आणि कधी बदलणारही नाही असं खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहून ठेवलंय.
Wrong! Dr. Ambedkar himself said he will be the first person to change or overthrow the current constitution as it was forced upon by British.
Deep study sir
बरोबर सर
डॉ बाबासाहेब कुठलीही तडजोड करण्यास तयार नव्हते पण गुलाब काका
😊सरकारी दवाखाने तसेच रेशन दुकाने सरकारी योजनांचा सगळयात जास्त फायदा या समाजाने घेतला आहे व मत भाजपा विरोधात दिले आहे.हे हिंदू समाजाने ओळखले पाहीजे.
याचापासून योग्य धडा घेऊन भाजप मार्ग सुधारणा करेल अशी आशा आहे
कुंभकर्ण निद्रेतून हिंदू समाज जागा कधी होणार
सगळ खर. डोळे उघडा, डोळे उघडा म्हणजे काय कराव. गेल्या निवडणुकीत मोदी नी सविस्तर हा विषय मांडला आहे. आता जनताच प्रतिसाद देत नाही तर भाजप अजून काय कराव?
आज आमचे ऊदधवजी तर पूर्ण जनाब झाले आहेत.
त्यांनी फक्त धर्म स्वीकारणे बाकी आहे
आज उबाठा,संज्या, वाकडे सारखी आमची फितूर आहेत .. नाहीतर ...
पसमंदा पसमंदा करत बसले पंक्चरवाला पण मोदींना शिव्याशाप देतो आणि हे सापाला दुध पाजायला जातात
सरकारी योजनेचा फायदा फक्त ज्याना दोन किंवा दोन पेक्षा कमी मुले आहेत त्यांना च लागू करा 🚩
दैवदुर्विलास आहे. हिंदुंचे डोळे कधी उघडणार कुणास ठाऊक? हिंदुधर्म संपूर्ण नेस्तनाबूत झाल्यावर?
Kharach,kalji vatate deshachai.
Bjp rss यांना माहित नाहीत की मुसलमान काहीही झालं तरी हिंदू मुसलमान एकता हे एक मृगजळच आहे
आज जर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर आपले लोक पर्यटनाचे नियोजन करतील व मतदानाच्या दिवशी हमखास मजा करण्यासाठी प्रवासी मोहिमेवर जातील हे नक्की आहे.
लाज सोडून देण्यात पटाईत आहेत.
ह्या विधानसभेत जर सर्व हिंदू एकवटले नाहीत. तर ह्या पुढे हिंदू नाही तर गांडू म्हणून नामकरण करणार.
अतिशय प्रामाणिक तत्वनिष्ठ व संघाचे विचार भाजपाचे डोळ्यात अंजन घालणारे हिंदु समाजाचे व संघटनेचे डोळे उघडणारे। असे आहे तुमचे अभिनंदन जय हिंदु राष्ट्रीय जय श्रीराम
हिंदू समाज मतदाना दिवशीं ट्रीप वर जातो म्हणून बीजेपी वोटर कमी झाले
जमीयत उलेमाचे नाक दाबले पाहिजे.थोडक्यात शक्य तेथे ... पाहिजे.
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.
या राक्षसा विरूधय एक ना एक दिवस या माताच ऐक दिवस जागी होईल दुगाूई देववीचे रूप घेऊल. कारण भारत हि पण माताच आहे.👍
छान विसलेषन्. सबका साथ सबका विकासचा किती अतिरेक करावा याचा भाजपणे विचार करावा कारण नवे नवे मदणी तयार होतायत.
कोणीही कितीही सगळ्या परोपरीने समजावले तरीही डोळे उघडतच नाही आहेत.
हिंदुनों एकत्र आल्यावरच आपली ताकद वाढेल .
तुम्ही कितीही सांगीतलं तरी हिंदू नेत्यांना लवकर लक्षात येत नाही.
या साठी योगी आदित्यनाथ हे पाहिजेत.
aho murkh bahusankhy hindu matadarana lakshat yayla 65 varshe lagli 1947- 1952 te 2014 tar 10 varshat hindu netyanna kase lakshat yenar ? 10 varshanni 2024 la part hindu matadarana atmghatacha zatka aalach na?
सर खूप छान विश्लेषण आणि मार्गदर्शन केलात साहेब आपण खरच अगदीकळकळीने लोकाना समजून सांगत आहात हा हिंदू समाज अगदी साखर झोपेत झोपले आणि जेजागे आहेत त्याना काही घेणे देणे नाही पण आपल्या सारखे बोलणारे खूप कमी आहे येक खूप छान गरूप जमले आहे मी आपले सर्व विश्लेषण ऐकत असतो असे वाटते की आपल्या आसर्वांचे दर्शन घ्यावे भाऊ तोसेकर , आभा माळकर, सुशील जी, Dj 9, arcana Satsangi namaskar aaple kam asech Chalu द्या याची आणि तुम्ही लोकांची समजला गरज आहे धान्यवाद
फार फार आभारी आहे दिनेश कांजी
आपण अताशय योग्य विश्र्लेशण केले आहे. आपल्या बांधवांना कधी जाग येईल सांगता येत नाही.आपण नगारे वाजवत राहीले पाहिजे.
अज्ञातांची गरज आहे भारतातच.....
बरोबर
वेळ निघून गेली आहे .. आता आर या पार
आतापर्यंत विश्वास ठेवला परंतु पुढे तसे करने परवडणारे नाही. ईतिहास आपल्याला माफ करणार नाही.
हिंदू एकजुटी साठी केवळ रा स्व संघा कडे बघत रहाण्या ऐवजी सर्व हिंदूंनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सर्पला दूध पाजले तर विसच होणार हिंदूंनी हिंदू पक्षांना मते दिलीच पाहिजेत, नाहीतर काँग्रेस पवार ठाकरे यांचे हिंदू विरोधी सरकार येऊ शकतात.
हे शांतीप्रिय लोक फक्त सगळ्या सोयीचा फायदा घेतात पण मतदान मात्र खांग्रेसला करणार. आताही तेच झाले.
आता जिसका साथ उसका ही विकास ❤
एकदम सही बात,जितका साथ उसकआहई विकास.वंदेमातरम
फुकटचे देणे बंद करावे
हिंदू समाजाला आपला नेता मोठा झालेला पाहवत नाही. जाती पातीच दृष्ट राजकारण करून नेतृत्वाला खच्ची कारण्यातच हिंदू मधील जयचंद धन्यता मानून.. हिंदुत्व विरोधी पक्षांना मतदान करतात... कठीण भविष्य हिंदू बांधवांचे
मदनी पुरी दुनिया सै हिंदू धर्म खतम करेंगे।
ते अज्ञात मारेकरी भारतात कधी येणार?
हिन्दुका साथ हिन्दुका विकास और हिन्दुपे ही विश्वास अभी यही धोरण चही ये
मुस्लिम स्वतःला या देशाचे राज्यकर्ते समजतात. त्यामुळे ते असे फटकून वागतात.
फारच उत्तम मांडणी कांजी साहेब असेच खाद्य पुरवा धन्यवाद
खर आहे ला थो के भू त बातो से नही मानते ! आता फार झालं भारतात अ ज्ञात च्या बं दुका इथं भारतात ही चाला यला हव्यात
कोणी ही किती ही ह्या शंतिप्रीय समूदाया साठी कितीही करा पण त्यांची मानसिकता बदलणार नाही कधी ही., ही काळया दगडावरची रेघ आहे , कोणी ही विसरू नये !!! 👍
ताबडतोब आस्विनी उपाध्याय सांगतात तस जनसंख्या नियंत्रण कायदा लागू करून जन्संख्येवर नियंत्रण करणे आवश्यक आहे नाहीतर हे डोई जड होतील
जय भारत वंदे मातरम्
हिंदू समाजाला जागे होणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून निवडून आणले पाहिजे त्यासाठी कोणतीही सबब पुढे न करता १००% मतदान केले पाहिजे तरच हिंदू या देशात जगू शकेल, नाहीतर हिंदू धर्मातील नागरिकांना पुढील काळ कठीण आहे.
साप हा साप अणि काही नाही
भाजपाचे डोळे उघडेच आहेत फक्त भाजपाला दिसत नाही.
केंद्र सरकारनेअशा सगळ्यांना पाकिस्तान मध्ये हाकलावेत.
Reconversion in Hinduism sudhha suru karave.
अतिशय चिंताजनक आणि दुर्दैवी.
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!❤
कट्टर राष्ट्रीयत्त्व,राष्ट्र प्रेम या सोबत कट्टर हिंदुत्व हेच कट्टर मुस्लीमांना उत्तर असणार.मुळमुळीत धोरणाचे परिणाम फक्त भारतच नाही तर ब्रिटन फ्रान्स इत्यादी देशही भोगत आहेत. जय हिंद
चांगुलपणाचा अतिरेक चालला आहे. नाठाळाचे पाठी देऊ काठी असं वर्तन आता हिंदूंनी ठेवायला हवे.
सत्य!
कडकं धोरण असावे
योग्य शिर्षक आहे . छान विश्लेषण .
सगळ्यात मोठी चूक 1947 सालीच केली गेली.. धर्माच्या नावे देशाची वाटनी केलेली असताना सगळे हिंदू आणि मुसलमानांची अदलाबदल करायला पाहिजे होती.. ते न करता देशाला सेक्युलरिज्मच्या नावे मुस्लिमांचे लाड़ पुरवण्याचे काम चालू झाले.
दिनेश जी सुंदर विश्लेषण सर.
खूप मुद्देसूद विश्लेषण….सुंदरच.
तुम्ही अगदी बरोबर सांगितले आहे.हे भाजपचे प्रमुख नेते व प्रधानमंत्री यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे आणि त्यावर त्वरित कारवाई pm ni Keli पाहिजे.
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या लोकांना राजधर्म या आदेशाचा विसर पडला आहे
I somehow cannot understand what is stopping BJP from action on the suggestions given by so many sensible people?
True
दिनेश कांजी भाऊ तुम्ही योग्य बोललात पण आमचा हिंदु समाज साखर झोपेत आहे तो जागा होऊ ईचछीत नाही अशा लोकांना काय बोलायचे नाहीतर आज भाजपला कुबड्या घ्यायला लागल्या नसत्या !
अतिशय योग्य निवेदन. स्पष्ट आणि to the point
"सब का साथ, सब का विकास"
ऐवजी
"जिसका साथ, उस का विकास "
सुरू करा. जय श्रीराम... 🚩
मोदीजींनी मनाचा मोठेपणा सगळ्यांसाठी ठेवू नये .
एकदम बरोबर !"
अप्रतिम
हेहरामखोर सरळ होणार नाहीत यां च्या माने वरसू री ठे वली पाहिजे
योगीला प्रंतप्रधान बनवा मुसलमान सु़धरतील।
अतिशय योग्य विश्लेषण. भाजपा, मा. मोदीजी आणि शहाजी अचानक कसे काय सध्याच्या वळणावर गेले आहेत कळत नाही.
मूसलीम जे भारतीय हिताचे आहे दोन मूल यक बायको त्याला च सवलती दिल्या पाहिजेत जे लोक संख्या कायदा पाळत नाही
100% Barobar
अतिशय अप्रतिम विश्लेषण !
अगदि बरोबर आहे.
हिंदूंना साथ हिंदूंचा विकास.
प्रत्येक भारतीयांनी विचार करण्याजोगे विश्लेषण .
खरंच आहे.
अगदी बरोबर आहे
महत्वाचा विषय घेतलात . धन्यवाद
या सर्व हिंदुविरोधी कारवाया आपण सर्व मिळून आपल्या हिंदुत्व मत सुनामीने हाणून पाडूया. आपले भविष्य आपल्यालाच सुरक्षित ठेवायचे आहे.
नमस्कार कांजी साहेब l 🙏
योग्य वेळी बंदोबस्त होईल.राज्य चालवणे म्हणजे शाखा चालविण्या इतके सोपे नाहीं.
Kahiteri sensible bola
BJP कधी हि सुधारणार नाही. मोदी न महात्मा बनायचे आहे at the cost ऑफ हिंदू negligence. २०४७ developed इंडिया हा एक brahm आहे हे लक्षात येईल.
हो बरोबर आहे
1947 च्या भारत विभाजन धर्म आधारीत होते तर जे पाकिस्तान निर्मितीसाठी मतदान करून गेले नाहीत ते भारत देशात शरणार्थी का नसावेत.
Good analysis ,I agree all the factors you told .BJP still don't understand this matter , still hopes for some percentage of votes .
डोळे उघडले जाण्याचा काही ही चांस नाही, खरं तर bjp नी मोठ्या हौसे ने- गांधारी सारखी अल्पसंख्य प्रेमाची पट्टी च बांधली आहे डोळ्यावर, bjp चे नेते देशहिताचे कठोर निर्णय घेण्यात कमी पडले...
अगदी बरोबर
You are absolutely right .
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat hindustan la hindu rastra ghoshit karawa😊😊
Very true vishleshan.
Agdi barobar.
खरं आहे
खुप छान माहिती दिली सर
स्वा. सावरकर नेहमी म्हणायचे कि मला मुसलमानांची वा इंग्रजांची भीती वाटत नाही पण हिंदूंमधल्याच हिंदू विरोधाची भीती वाटते .त्यांची ही एकच भीती आपण खोटी ठरवूया.
बी जे पी ने आता आपली मानसिकता बदलावी
सहमत
जय श्रीराम 🚩