अप्रतिम सर हा, व्हिडिओ पाहताना आपण समोरच चर्चासत्रात सप्तपदी समजावून सांगत आहात असे वाटत होते स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी, वापरण्या अगोदर सप्तपदी समजावून घेऊन अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे नंतर वापर करणे
हो सर अगदी खरं आहे आहे रासायनिक भरमसाठ वापर होत आहे शेतकरी बांधवाना आता कळायला लागले आहे आता नवीन पिढी पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळत आहे व आपल्या सोईल चार्जर टेक्नॉलॉजी ची जोड असल्यामुळे शेतकरी बांधव सध्या समाधानी आहेत विधी पत्थ साधना हे पाळणे अत्यंत गरजेचे आहे
*श्री राम सर तुमचे आभार कसे मानावे तेच समजत नाही......*.🙏🙏🙏🙏 तुम्ही किती सोप्प्या भाषेत शेती कशी करायची हे समजून सांगितले आहे. खर आहे तुमच्या सारख्या देव माणसांची आज रासायनीक मुळे भरकटलेल्या शेतकऱ्यांना गरज आहे. शेती कशी करायची हे आज समजले जी तरुण पिढी रासायनिक खतांकडे भरकटत चालली आहे त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. खरच जी SCT ची विधी-पथ्य-साधना जर आपण 100% फॉलो केली तर शेती कधीच फेल जाऊ शकत नाही. आज आम्ही सगळे उलट्या मार्गाने शेती करत आहोत. हा व्हिडीओ प्रत्येक शेतकऱ्याने बघितला पाहिजे व त्याचा उपयोग आपल्या शेतात केला पाहिजे असे माझे मत आहे..... *जर प्रत्येक शेतकऱ्याने SCT ची विधी-पथ्य-साधना 100% फॉलो केली तर शेती सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हे 100% खरं आहे.....*
खूप बारीक बारीक गोष्टीचा विश्लेषण भोपळा ह्या पिकावर राम सर यांनी केलेले आहे , त्याच बोरबर चुकणार्या गोष्टी कशा सुधाराव्या याचीही खूप सुदर माहिती मिळाली🙂
तुमचं सर्व बरोबर आहे पण ऑरगॅनिक भाजी मार्केटिंग पाहिजे.कारण त्याला खर्च वाढतो आणि भाजीची कमी प्रमाणात येते आणि पिनिशिंग कमी राहते.त्यामुळे त्या भाजीची किंमत कमी राहते
सर खरच किती तळमळीने शेतकर्यांचे प्रश्न सोडवता खरच आज शेतकर्याने आज स्वताहा सजग होऊन स्वताहा अभ्यास केला पाहीजे "पद्मश्रीअवाँर्ड भेटलेल्या आपल्याच भागातील अदिवाशी भागातील शाळेची पायरी नचढलेली सौ राहीबाई प्रोपेरे या पारंपारीकपद्धतीने करत होत्या पण नंतर त्यांची मुले शेती करुलागले ते रासायनिक पद्धतीने रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे त्यांच्या घरात आजार वाढले कधीही आजारी पडणारे त्यांना दवाखान्याच्या पायर्या चढण्याची वेळ येऊ लागली .सौ राहीबाईनी मुलांना रासायनिक खतांचा वापर कण्यास विरोध केला मुल ऐकेना घरात आजार तर वाढतच होते एकदा एक छोटा मुलगा खूप आजारी पडला त्याला मुंबईला टाटाला नेले त्यावेळी मुलांच्या लक्षात आले कि आपली आई सांगत होती ते खर होत कि या रासायनिक खतांमुळे रोगराई वाढते आहे तेव्हापासुन त्यानी पुन्हा आईचे ऐकले व रसायनमुक्त शेती सुरु केली त्या सांगतात आज आम्ही सर्व कुटुंब निरोगी आहोत घरीच शेती करतात.हे सांगण्याच तात्पर्य एवढच कि आपण शेतकरी शशेतामध्ये विष पेरतो आणि त्याच्या मोबदल्यात विषच पिकवत आहोत आज जर तुम्ही तुमच्या माता माऊलीला वाचवल तर ती आपल्या मानवजातीला वाचवेल आज आजार किती प्रकारचे वाढत कालच पेपरमध्ये न्युज आली WHO ने जाहीर केले कि जे पिशवीमधले दुध आपण खातो त्यापासुन कँन्सरचे प्रमाण खुप वाढणार आहे तेव्हा शेतकर्यांनी आपल्या भुमातेला विषमुक्त करणे काळाची गरज आहे माती जिवंत तर माणुस जिंवंत रसायन युक्त खाऊन आज माणुसकी लोप पावत चालली आहे जमीन जशी कडक ,नापिक होत आहे तसेच माणुसकी धर्म संपत चालला आहे माझी नाशिकची एक मैत्रीण आहे तिची भाची चार वर्षांची ऐन दिवाळीत तिची शुगर सहाशेवर गेली तिला अॅडमिट केल रोज एक इंजक्शन चालु आहे विचार करा आपल्या भुमातेला वाचवल तर तरच पुढची पिढी निरोगी असेल हे सर्व केमिकलमुळ आज पैसा धन संपत्ती खुप आहे पण त्याचा ऊपभोग घेण्यासाठी समाधान आनंद कुठेच शोधुणसुद्धा सापडत नाही शेतात माल क्वालिटीचा माल पिकवा विषमुक्त माल पिकवा .जगा आणि दुसर्यांना जगवा .धन्यवाद sct वैदिक आणि राम सरांचे
@@pralhadpatil4208 NPK garajeche ahe pan tyache praman khup kami hot jate sct chya vapar pan satat karane garajeche ahe Chemical ekdum band karu naka karan sct don te teen pik ghetalyanantarch jameen organic honar
राम सर जय महाराष्ट्र खरच तुमच्या सारख्या माणसाची शेतकर्यांना खूप गरज आहे एवढे सा. समजून सांगत आहेत
खुपच उपयुक्त माहिती दिली आहे ।याप्रमाणेच एखादा विडिओ संत्रा बाबत बनवावा ।ही विनंती।
राम सरजी फारच उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केले आणि तेही समजेल असे उदाहरणे देऊन व सोप्या भाषेत .
अप्रतिम सर हा, व्हिडिओ पाहताना आपण समोरच चर्चासत्रात सप्तपदी समजावून सांगत आहात असे वाटत होते स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी, वापरण्या अगोदर सप्तपदी समजावून घेऊन अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे नंतर वापर करणे
खुबच अर्थ पूर्ण माहिती, स्यालुट राम सर
अतिशय उपयुक्त माहीती . साध्या आणि सोप्या भाषेमध्ये.
खूप छान अश्या पद्धतीत श्री राम सर यांनी त्यांना आधार स्तंभ विधी, पथ्य, साधना समजावून सांगितल्या आणि भरपूर मार्गदर्शन देणारा हा व्हिडिओ आहे खूप छान सर.
प्रदीप सर आपले देखील आभार मानावे तेवढे कमी आहेत आपण सुध्दा शेतकऱ्यांसाठी खूप चांगला शेतकरी मित्र ठरला आहात.
रासायनिक खत व औषधाची केंद्र उघडणे म्हणजे देश व जग बिघडण्याची विनाशाची संकेत आहेत.
राम सर वैयक्तीक तुमचा असा रोजच एक तरी मार्गदर्शनाचा व्हिडीओ युट्युब वर टाकावा.
शेती विषयी सखोल माहिती राम सरांनी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आहे
हो सर अगदी खरं आहे आहे रासायनिक भरमसाठ वापर होत आहे शेतकरी बांधवाना आता कळायला लागले आहे आता नवीन पिढी पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळत आहे व आपल्या सोईल चार्जर टेक्नॉलॉजी ची जोड असल्यामुळे शेतकरी बांधव सध्या समाधानी आहेत विधी पत्थ साधना हे पाळणे अत्यंत गरजेचे आहे
फार महत्वाचे मार्गदर्शन केले राम सरांनी धन्यवाद 🙏🏻
*श्री राम सर तुमचे आभार कसे मानावे तेच समजत नाही......*.🙏🙏🙏🙏
तुम्ही किती सोप्प्या भाषेत शेती कशी करायची हे समजून सांगितले आहे.
खर आहे तुमच्या सारख्या देव माणसांची आज रासायनीक मुळे भरकटलेल्या शेतकऱ्यांना गरज आहे.
शेती कशी करायची हे आज समजले जी तरुण पिढी रासायनिक खतांकडे भरकटत चालली आहे त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो.
खरच जी SCT ची विधी-पथ्य-साधना जर आपण 100% फॉलो केली तर शेती कधीच फेल जाऊ शकत नाही. आज आम्ही सगळे उलट्या मार्गाने शेती करत आहोत.
हा व्हिडीओ प्रत्येक शेतकऱ्याने बघितला पाहिजे व त्याचा उपयोग आपल्या शेतात केला पाहिजे असे माझे मत आहे.....
*जर प्रत्येक शेतकऱ्याने SCT ची विधी-पथ्य-साधना 100% फॉलो केली तर शेती सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हे 100% खरं आहे.....*
तुमचे प्रेम 💖 व श्रद्धा ही माझी प्रेरणा आहे‼️
Ram sir tumache khup khup abhar tumache margdarshan best
Jerinam information mer roge
best means sct
Khup Chan prakare sarani sapt -pdi sangitali .hich aapnala shetkaryan paryant pohachvaychi aahe .
तणनाशकाचा वापर केला तर नुकसान जास्त प्रमाणात होत का
तणनाशकाला दुसरा पर्याय काय हे महत्त्वाचे आहे भांगलणी माणसं उपलब्ध हे कसं करायचे
राम सरांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे कारण सर्वात साध्या सोप्या आणि सरळ भाषेत शेतकर्यांना मार्गदर्शन करतात आणि मग शेती एकदम सोपी वाटते
सर म्हसीला.10महीने10दिवस.लागतात.12महीनेनाही
खूप बारीक बारीक गोष्टीचा विश्लेषण भोपळा ह्या पिकावर राम सर यांनी केलेले आहे , त्याच बोरबर चुकणार्या गोष्टी कशा सुधाराव्या याचीही खूप सुदर माहिती मिळाली🙂
सलाम आहे सर तुमच्या knowledge ला..🙏
खुप छान आणि मार्मिक उदाहरणे दिली सर👍
सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/6
Excellent knowledge ............... RAM SIR........ 🙏🙏👍👍👌👌✌✌
Sir आपले प्रॉडक्ट जळगाव जिल्ह्यात उपलब्ध करून द्या
खूप छान माहिती आणि मार्गदर्शन
खुप खुप सुंदर माहिती मिळाली.
घेवडा पीकासाठी sct चा कसा उपयोग करता येईल.?
कृपया मार्गदर्शन करावे.
Very very great job sir.many many thanks for information.i am already following SCT guidelines.for My newly planted grapes plant.
Ram sir khup saral ani sadhya bhashet samajun sangatat knowledge khup mast detat
Nice plot sir
तुमचं सर्व बरोबर आहे पण ऑरगॅनिक भाजी मार्केटिंग पाहिजे.कारण त्याला खर्च वाढतो आणि भाजीची कमी प्रमाणात येते आणि पिनिशिंग कमी राहते.त्यामुळे त्या भाजीची किंमत कमी राहते
❤️ SCT सप्त पदी ही शस्वत शेत चे अप्रतिम नियम आहे . राम सरांनी ४० वर्षांच्या तपष्या करून हे मंत्र निर्माण केले आहेत. सर्वांनी याचा फायदा घ्यावा. 🙏🌱
100% 👌🌹
छान माहिती दिली,सर
शेतकऱ्यानी sct फॉलो केली तर तो फेल जाऊच शकत नाही अश्या सोप्प्या भाषेत समजावलं सरानी. 👍👍👍👌👌👌
Jerinam information sanga
सर सोयाबीन हरभरे मध्ये चालतील असं काहीतरी सांगा
रामसर तुम्ही देव रुपी माणूस आहात त्याच्या काळजीसाठी देवाने तुमची निवड केलेली आहे खरंच जेवढ तुमचं कौतुक कराव तेवढं कमीच आहे धन्यवाद सर
🙏
खुपच छान माहिती सांगितली सरांनी 👌👌👍👍
सरानी विधी पथ्य साधना एकदंम सोफिया भाषेत समजावुन सगीतले खुप धन्यवाद सर
नमस्कार सर छान माहिती मिळाली धन्यवाद
खुप महत्वपुर्ण माहिती मिळाली 👌👌
Je ram sarankadun shikayla milale tase sopyaa bhaashet aaj to vaar kunich nahi shikvle ..aaple guru ram sir ❤️🇮🇳🚩🙏👍
Sir he mala patla ahe
Tumi kharach great ahat
Salam tumala 🙏
राम सर तुम्ही खूप छान टेक्नॉलॉजी आणली आहे.खूप खूप आभार मानतो.
सर खूप उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद सर👌👌👌🙏🙏
सर खूप छान मार्गदर्शन मिळाले
SCT सप्तपदी अवलंब करूनच शाश्वत व समृद्ध शेती केली जाऊ शकते...👍👌
खूपच छान माहिती दिलीत सर ग्रेट आहात तुम्ही सर
Khup chan margdarshan
खूप छान माहिती दिली आहे सर
Khup khup chan mahiti dili Ram sarani 🤔❤️❤️💙💙💜💜
नमस्कार राम मुखेकर सर तुमची शेतकऱ्यांना देव माणूस भेटत आहेत त्या चं मार्गदर्शन घ्यावेत धन्यवाद राम सर
🙏
Very good information sir god bless you
Ram sir changli mahiti
अप्रतिम विश्लेषण
खुप छान माहिती.
आपण दिलेली माहिती ने मला शेती करायला आवडेल सर
सर खूप छान माहिती दिली
सर खूप छान समजावून सांगितले धन्यवाद
४ स्तंभ व ३ तत्व हे शेती यशस्वी हो्याकरिता गरजेचा पाया आहे ,पाया भक्कम तर पीक दिमाखात उभे राहिल 👍👍👍
रामसर फारच उद्बोधक मार्गदर्शन👌👌👌
खुप छान माहिती दिली सर
Best video.👏👏👌👌👌🙏
हा विडिओ म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलेला लाख मोलाचा संदेश आहे आणि sct हा परिस आहे जिथे वापर कराल त्या शेताचे सोनेच होईल नक्की.
मी नविन डाळिंबाची लागवड केली आहे,STC वापरण्याचे schedule सांगा.मला गृप मध्ये add करा
Contact 8669200220/2/3/5
Really great technology!✌
👌👌अप्रतिम माहिती
राम सर तुमचे अभिनंदन💐💐💐💐💐
खुपच छान
Sir mirchi cha bokda kasa Kam karav
Very Good Information sirji
Eakri sctla kiti karch yeto
सर खरच किती तळमळीने शेतकर्यांचे प्रश्न सोडवता खरच आज शेतकर्याने आज स्वताहा सजग होऊन स्वताहा अभ्यास केला पाहीजे "पद्मश्रीअवाँर्ड भेटलेल्या आपल्याच भागातील अदिवाशी भागातील शाळेची पायरी नचढलेली सौ राहीबाई प्रोपेरे या पारंपारीकपद्धतीने करत होत्या पण नंतर त्यांची मुले शेती करुलागले ते रासायनिक पद्धतीने रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे त्यांच्या घरात आजार वाढले कधीही आजारी पडणारे त्यांना दवाखान्याच्या पायर्या चढण्याची वेळ येऊ लागली .सौ राहीबाईनी मुलांना रासायनिक खतांचा वापर कण्यास विरोध केला मुल ऐकेना घरात आजार तर वाढतच होते एकदा एक छोटा मुलगा खूप आजारी पडला त्याला मुंबईला टाटाला नेले त्यावेळी मुलांच्या लक्षात आले कि आपली आई सांगत होती ते खर होत कि या रासायनिक खतांमुळे रोगराई वाढते आहे तेव्हापासुन त्यानी पुन्हा आईचे ऐकले व रसायनमुक्त शेती सुरु केली त्या सांगतात आज आम्ही सर्व कुटुंब निरोगी आहोत घरीच शेती करतात.हे सांगण्याच तात्पर्य एवढच कि आपण शेतकरी शशेतामध्ये विष पेरतो आणि त्याच्या मोबदल्यात विषच पिकवत आहोत आज जर तुम्ही तुमच्या माता माऊलीला वाचवल तर ती आपल्या मानवजातीला वाचवेल आज आजार किती प्रकारचे वाढत कालच पेपरमध्ये न्युज आली WHO ने जाहीर केले कि जे पिशवीमधले दुध आपण खातो त्यापासुन कँन्सरचे प्रमाण खुप वाढणार आहे तेव्हा शेतकर्यांनी आपल्या भुमातेला विषमुक्त करणे काळाची गरज आहे माती जिवंत तर माणुस जिंवंत रसायन युक्त खाऊन आज माणुसकी लोप पावत चालली आहे जमीन जशी कडक ,नापिक होत आहे तसेच माणुसकी धर्म संपत चालला आहे माझी नाशिकची एक मैत्रीण आहे तिची भाची चार वर्षांची ऐन दिवाळीत तिची शुगर सहाशेवर गेली तिला अॅडमिट केल रोज एक इंजक्शन चालु आहे विचार करा आपल्या भुमातेला वाचवल तर तरच पुढची पिढी निरोगी असेल हे सर्व केमिकलमुळ आज पैसा धन संपत्ती खुप आहे पण त्याचा ऊपभोग घेण्यासाठी समाधान आनंद कुठेच शोधुणसुद्धा सापडत नाही शेतात माल क्वालिटीचा माल पिकवा विषमुक्त माल पिकवा .जगा आणि दुसर्यांना जगवा .धन्यवाद sct वैदिक आणि राम सरांचे
लेखनात चुका झाल्याबद्दल क्षमस्व
Vidhi,pathath,Sadhana sarvagin margadarshan
Very nice👍😊
जबरदस्त
सर तुमच्या एक एक शब्दखुप अनमोल आहे ऐकल्यावर खुप मनाला समाधान वाटते
सर SCT चा वापर करायचा आहे टोमॅटो.ला लागवड10दिवसाची.आहे
सर तुमच्या प्रोडक्ट ची माहिती ही गूगल वर का नाही नवीन लोकांना याची माहिती कशी मिळेल
salute sir
Very good sir
ग्रीन गुजरात आणी कृषी अमृत वापरल्या नंतर npk वापरण्याची गरज नाही का
नाही
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL रासायनिक खत टाकले नसले तर चालतंय काय
Tyasathi ha vedio bagha
@@pralhadpatil4208 pahilya varshi 50 takke chemical khatr kami kara dusarya pikala 80 takke kami kara tisarya pika pasun chemical khatanchi garaj nahi
@@pralhadpatil4208 NPK garajeche ahe pan tyache praman khup kami hot jate sct chya vapar pan satat karane garajeche ahe
Chemical ekdum band karu naka karan sct don te teen pik ghetalyanantarch jameen organic honar
शेतकऱ्यांनी अभ्यासपुर्ण शेती करणे आवश्यक आहे। नाहीतर उत्पन्न पेक्षा खर्च जास्त होणार
100% बरोबर आहे 👌👍
राम सर धन्यवाद
आमच्या कडे visit ला या सर sct user dalimb
🙏
माझा नंबर आपल्या गुप मध्ये अड कृरावे.
आपला नंबर द्या किंवा खालील नंबर वर संपर्क करा
8669200220/1/2/3/4/5/6/7/8
👍
सप्तपदी वरच खरी ही शेती आहे
खूप छान माहिती सर
सर खूप छान माहिती दिलीत
खुप छान
खूपच छान. माहिती 👍