Ramdas Athawale offers Prakash Ambedkar| प्रकाश आंबेडकर महायुतीत आल्यास मंत्रिपद मिळेल -रामदास आठवले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- #RamdasAthawale #PrakashAmbedkar #RPI
केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांना साद घातली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आरपीआयचे अध्यक्ष व्हावं मी त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचं आठवले यांनी म्हंटलंय. असं झालं तर राज्यातील जनतेलाही आनंद होईल असंही आठवले म्हणालेत. प्रकाश आंबेडकरांनी आजवर अनेकदा निवडणूक लढवली, मात्र अपेक्षित यश मिळू शकलं नाही. समाजाला सत्तेत आणण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांची असून त्यांनी आरपीआयचे अध्यक्ष व्हावे मी त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार आहे असं म्हणत आठवलेंनी आंबेडकरांना पुन्हा साद घातली आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
स्वाभिमानी नेता आमचा प्रकाश आबेडकर साहेब Only VBA❤
आठवले साहेब आपणच आपला रिपब्लिकन पक्ष गुंडाळून वंचित बहुजन आघाडी मध्ये आलात तर समाजात तूमची प्रतिष्ठा वाढेल, स्वाभिमानी पक्ष वंचित बहुजन आघाडी
Are baba rpi ha baba sebancha paksh ahe vba ha Bala sahebancha paksh ahe tr ata tu tharav kuthe jayach
@@sudeshsalve3665 rpi Babasahebacha aahe pun Athavle Babasahebacha konch nahi Lagat, vba Balasahebacha aahe pun Balasaheb he Babasahebacha Natu ahe,
@@ganeshkhandare9982 khandare saheb aaj aplya samajachi ias n ips lobby hi athvale sobt ahe bcoz tyana athvle chi kimmat mahit ahe pn balasaheb ambedkar mdhe khup ego ahe athvle ne kiti Vela ekatra ya Ashi hak dili pn balasaheb tya hakela uttat det nhi ani aaj rajratn ambedkar chi speech bagha TH-cam la te swataha boltat ki vba ha paksh aplya samajache khup voting loss krto ha paksh fakt seat padto baki yala swatache seat yeu na yeu tyache kahich Dene ghene nhi ajun kiti varsh ase chalnar yuti karun jar kahi jaga milat asel tr tya kahi jagat apli taqat dakhvli pahije aaj jya char jaga bhetat udya taqat dakhvli ki double jaga bhetel pn balasaheb mahit ahe apn ekte nivdun nhi yeu shkat tarihi candidate ubhe krta Ani tr Ashe ubhe krtat jyana koni olkhat pn nhi aaj maza kakyal loksabha mdhe muslim candidate ubha kel tya koni olkhat pn nhi mg tumhi sanga kase seat yenar bahusankhya Buddha samaj asnarya kalyan loksabha mdhe tumhi muslim candidate deta mg kase seat yeil
स्वभिमानी नेतृत्व मा. बाळासाहेब आंबेडकर.. 🔥
स्वत च्या राजकीय पक्षाच, फुले शाहू आंबेडकर विचारांच घर सुरक्षीत ठेवण्याचं काम बाळासाहेब करीत आहे तुझ्यासारख भीख मांगण्याचे काम बाळासाहेब करणार नाही तुझ मंत्रीपद तुला लखलाभ.
तुमच तुम्हाला कळेना कुठ जायचं
अरे शहाण्या यांनी सर्व सोडतो म्हणत आहेत तरी पक्या सुधारणा आपलाच खर म्हणत
एकचं नंबर आहे प्रकाश आंबेडकर साहेब ते कोणासमोर झुकत नाही लोक त्यांच्या सोबत आहे
मा. प्रकाश आंबेडकर किंगमेकर आहे त्यांचा स्वतःचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी.
आठवले साहिब तुम्ही आठवले गट VBA मध्ये विलीन करावा 🙏😊
नको त्या पानचटाला vba मध्ये
अरे शहाण्या RPI हा बाबासाहेबांचा पक्ष आहे
आम्ही कायम स्वाभिमानी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏
बाबासाहेब म्हणाले होते, "१०० दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा १ दिवस वाघासारखं जगा "..
सरकारच्या असमर्थतेमुळे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारा आमचा बाप होता हे काही लोकांना समजणार नाही..
आठवले साहेब तुम्हीच RPI वंचित बहुजन आघाडीत समाविष्ट करावा. कारण वंचित आता आपले चांगले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
बाळासाहेब पराभव स्वीकार करतील पण स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत,ते तुमच्या सारखे लाचार अजिबात नाहीत....
आठवले साहेब... तुम्हीच वंचित मध्ये यावे...नाही तरी कोणाच्या न कोणाच्या तरी खाली तुम्हाला रहावेच लगते.. तर मग प्रकाश आंबेडकर यांच्याच खाली राहून आपण काम करावे.....
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
पण भाजप तुम्हाला काही सोडणार नाही.. त्यांना माहीत आहे आंबेडकरी वोट बँक गेली की सरकार पण जाते...
😂😂😂😂😂😂😂
जय भीम.. जय भारत.. जय संविधान 🙏🏼🙏🏼
श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री केव्हा झाले असते ते स्वाभिमानी आहेत ते तुमच्यासारखे लाचार नाही. वंचित बहुजन आघाडी विजय असो
साहेब RPI चे अध्यक्ष तुम्हीच रहा.. फक्त बाळासाहेबांना तुम्हीच साथ द्या.. VBA सोबत..
म्हणजे सगळा समाज एकवटला जाईल आणि आपण बहुजनांची सत्ता स्थापन करू..
जय भिम 🙏🏻
लाचारी पेक्षा स्वभिमान बरा साहेब तुम्हीच महायुतीतून बाहेर पडा आणि vba सोबत या आणि राहिला प्रश्न बाळासाहेब यांनी मंत्री बनवण्याचा तर मंत्री बनून जे तुम्ही करू शकत नाही ते बाळासाहेब यांनी करून दाखवल आहे साहेब तुमच्या विषयी आम्हाला आदरच आहे
VBA VBA VBA
बाळासाहेब आंबेडकर म्हणतात पहिले भाजपचे साथ सोडा मग मंत्रिपदाचा राजीनामा द्या ...
आठवले साहेब या चर्चा तुम्ही करताय त्या आता बस झाल्या सारखं सारखं तेच तेच सोडा आता आणि सरळ गुमान बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर या तुमचा अभिप्राय पण वाढेल मान सन्मान पण वाढेल व म्हणता म्हणता शेवटच्या क्षणी का होईना पण आठवले साहेब बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर आले असं म्हणता येईल मग बघा आपले उमेदवार निवडून येतात की नाही ,,
हे तर करुन बघा,,हा पण आहे ती खुर्ची सोडावी लागेल,,जसा बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता समाजा करीता तसं तुम्हाला करावे लागेल,,पण तुम्ही खुर्ची सोडाल की नाही ही मोठी महत्त्वाची गोष्ट आहे ,जी लाचारी पत्करली आहे,, त्यातून बाहेर पडण्यासाठी जमेल का? समाजाकरीता,, बाळासाहेब आंबेडकरांना सहकार्य करण्यास तयार व्हाल का?
आठवले साहेब तुम्हाला इगो जास्त आहे, म्हणून तुम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चा करत नाही,जसे बाकीचे गट सुद्धा आपापल्या परीने दुकान मांडून बसलेले आहे,, तुम्हाला एवढं समजतं आपल्या समाजाची ताकद वाढेल तर, बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने यायला का तयार नाही,,याचे कारण फक्त तूमचा इगो,,,समाजाला व बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांवर विश्वास ठेवून काम करा नक्कीच आपले उमेदवार निवडून येतील ..
एकाही नेत्याने कुठल्याही पक्षात जाऊ नका,व गटतट झालेले आहेत ते तोडा व एकत्रितपणे बाळासाहेबांच्या विचारावर येऊन बघा तुम्हाला नक्कीच यश मिळेल,व जे गटातटाचे प्रमुख आहे त्यांनीच उमेदवार म्हणून उभे रहा समाज तुम्हाला च निवडून देईल,,पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर या,, तुम्ही तुमचाच तुनतुना वाजवत बसले तर कधीच पुढे जाऊन सत्तेत बसू शकत नाही,,कारण प्रस्थापित असलेले सत्तेत बसलेले नेते तूमचा वापरच करून घेणार हे ही सत्य परिस्थिती आहे..
Only balasaheb ambedkar
आठवले साहेब, अजून रात्रीची उतरली नाही का?
Rpi के बैनर के नीचे शायरीबाज,यही काम किया था डॉ अम्बेडकर जी ने
राजरत्न आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर ) निवडणूक लढविणार आहे ....?
बाळासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्ष होण्यास हरकत नसावी. आठवले साहेबांचे विचार बदलायला लागले आहेत चांगली गोष्ट आहे.
आठवले, साहेब, तुमच्या पक्षाचे, अध्यक्ष, तुम्ही च, रहावे, तुम्ही च, पक्ष, वाढवु, शकता, आरपी आय, तुमचाच, आहे
आठवले स्वताच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत
आपली आमदारकी खासदारकी आणि मंत्री पद धोक्यात आले की एकीचे तुनतुने वाजवायचे, आणि बाळासाहेब आंबेडकरांनी अध्यक्ष व्हावे असं म्हणायचे.आता सगळीकडे कटोरा घेऊन फीरुन झाले.
Fule Shahu Ambedkar Only Balasaheb Ambedkar❤
भाजपवर दबदबा निर्माण करण्यासाठी नौटंकी चालू आहे😅😅😅😅😅😅
ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब हे स्वाभिमानी नेते आहेत
आमचा नेता लय पावर फुल आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नको आमला तुमचं मंत्रीपद नेते झुकतात जयभिम जय संविधान जय वंचीत 💪
आठवले साहेब पहिले मंत्री पदाचा राजीनामा द्यावा. बी जे पी चे बुजगावणे फेकुन द्या. आणि मगच मा. बाळासाहेबांना तुमच्या पक्षाचे अध्यक्ष करण्याचा विचार करा.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या मधे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बघतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मधे बाळासाहेब आंबेडकर बघतो, तुम्ही, स्वतः चे ,
Lachar
आठवले साहेब तुम्ही एक काम करा तुमचा रिप्लाय गुंडाळा आणि वंचित मध्ये सामील व्हा
मटा वाले काहिही बातम्या लावून तथ्य नसलेल्या बातमीला उगाच प्रसिध्दी देतात. आंबेडकरी समाजाच्या खर्या बातम्या दाबून ठेवुन अर्थ नसलेल्या बातम्यांना जास्त फुटेज दिल जात.
आठवले साहेब तुमचा पक्ष कुठला आणि तुम्ही सल्ले कोणाला देत फिरत आहात ते त्यांच्या पद्धतीने निवडणुका लढवतात आणि त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे करतात 288 तुम्ही ज्या पक्षासोबत युती करू आहात ते तुम्हाला दोन उमेदवारांसाठी ही जागा देऊ शकत नाही काय आठवले साहेब काय परिस्थिती करून ठेवले तुम्ही आरबपीआयची
Bina kamacha purn india madhla saglyat motha labharthi😂
सगळ्या नेत्यांनी एकत्रित या भीमसैनिका साठी
अहो रामदासराव जा त्या नमो चे पाय चाटा . मा.बाळासाहेब आंबेडकर तुमच्या सारख्याबा भिख ही घालत नाही.
कोण आढवलंय तुम्हाला बोलता पण करून दाखवत नाही.
VBA ✊
विधानसभा निवडणुक झाल्यावर शंभर टक्के 💯 केंद्रातून भाजप सरकार पडणार आहे... आणि काँग्रेस ची सरकार येणारं आहे म्हणून आठवले साहेब अशी भूमिका घेत असतील
आठवले साहेब यांनी भाजप सोडून वंचित बरोबर युती करावी आणि स्वतः च्या तक्तिवर उमेदवार निवडून आणावे.
जो आंबेडकर नावाला बेइमानहोयील त्याला आरक्षणाचा प्रश्न न आला तेव्हां कळते आंबेडकर नाव हे चंद्रा सारखे.असले..पायजे
वंचित निवडून येत नाही..कारण purea मतदान नाही होणार त्यांना कधीच कारण लोकसंख्या आणि मतदान जमिनीवर खूप कमी आहे... नुसती गर्दी दिसते म्हणून तेवढी गर्दी ची मते सोडून बाकीची मत मिळत नाहीत त्यांना
आठवले साहेब तुम्ही निवडणुका आल्या की तुमचे रडत गाणे चालू करतात
आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करायचे एवढीच इच्छा होती तर इतक्या वर्ष काय झोपा काढत होता त
Saheb tumcha paksh khup motha ahe East India, North India , South Africa,uk,japan ,rassia, bhutan ,tari tumhi mantri padasathi lachari karta,
Tu vanchit mdhe ye.
VBA 🩵❤️
आता कशी काय आठवण झाली?
आपण एक सुद्धा निवडणूक लढवली का. आपल्याला आयत पद मिळत आहे
आठवले साहेब प्रकाश आंबेडकर हे कायम वंचित राहणार कारण त्त्यांचा राज ठाकरे झाला आहे
अरे तु आणि आठवले तुम्ही गुमान BJP ची गुलामी करा रे.
Only VBA
Publice will decided.
तु कोन लागणारा प्रकाश आंबेडकरकरानी काय करायचे ते लागणारा
मानसिक संतुलन ढासळलेला माणुस!
Ramdas aathwale yani vanchit madhe yawe ase lokana khot sangu naka
Manniya sahebani sc st sub categorization var bolave
दुतोंडी भूमिका
Agogar rajinama dya
Tik ahe pan tumi tya madhe rahanar nasel tar
तुमचं तुम्ही बघा
आंबेडकरी चळवळीत आठवले साहेब तुमच्या एवढे लाचारी राजकीय लिडर कुणीच नाही. अॕड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखे स्वाभिमानी नेतृत्व नाही. जर तुम्ही एवढेच एकीकरणाची भाषा करीत असाल तर दुसर्यानी दिलेल्या तुकड्या वर जगणे सोडा. पहिले मंत्रीपदाचा राजीनामा दया. आणि तुमची लाचारी सोडून स्वाभिमानाने अॕड. बाळासाहेब यांच्या पक्षात या बाळासाहेबाला सांगण्या ईतपत तुमची बुध्दी नाही. बाबासाहेब यांनी जे SC/ST यांना आरक्षण दिले. त्यामध्ये क्रिमिनल/वर्गीकरण या सारखे बदल करून आरक्षण संपविण्याचे कटकारस्थान भाजपा सरकार करीत आहे. त्यावर काही तरी बोला. आणि त्या पक्षात तुम्ही त्यांचे तळवे चाटुन मंत्रीपद मिळविता आणि स्वताची झोळी भरता तुम्हाला समाजाचे काहीच देणे घेणे नाही. म्हणुन तुम्ही स्वाभिमानी असलेल्या अॕड. बाळासाहेबांना राजकारण शकवु नये. ते त्यांच्या पध्दतीने समाजाला सोबत घेऊन समाजाच्या हिताचे स्वाभिमानी राजकारण करतात. तुमच्या सारखे स्वत:ची खळणी भरण्यासाठी राजकारण करीत नाहीत. म्हणुन त्यांना यश/ अपयश येत असेल मतांची टक्केवारी कमी जास्त होत असेल पण स्वत:चा व समाज़ाचा स्वाभिमान कायम आहे. तुमच्या सारखा विकला नाही. म्हणुन तुम्ही ऐकय करण्याची भाषा करू नये.
सुनील गायकवाड (कुवैत)
Nila jhenda dakhvun aata mantri pad milanar nahit aathavle ji mat kiti aahet tumchyakade yekhada nagarsevak nivdun aanu shakata ka RPI kadun
AtawleBjpKutra
Saheb aapan faltu,rajkiy Varta karu naka???
इतके दिवस काय झोपले होते काय
तुम्ही भाजप सांभाळा
अर भोंगा विना कारण वाजतो च क शा ला
Vba
Boudha samajache lok nivdun yenar nahi ashi yantrana asaleli falatu lokshahi rakhiv matadar sangh band kara jay bhim
आठवले साहेब पागल आहेत.
मुर्खा अधिकारी नंतर बोल
बकवास बंद करा आठवले साहेब
रामदास आठवलेंनी योग्य निर्णय घेतला.
Only on Ramdas Athavale saheb
Tumhi tumchi takat dakhwa tumchi Ata bjp madun atta hakalpati honar ahe as samja
Tzya sarkhya bhadvyne gulamich karavi.ambekar tula vicharat sudha nahi.
आंबेडकर व आठवले या दोघांनाही लोकांनी नाकारले आहे. कारण यांची नियत चांगली नाही. ते स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाहीत.
तुझ्यासारख्या भाड खाऊ बांडगुळा ची पेदास खूप आहे या देशात म्हणून चांगले शिक्षित लोक निवडून जात नाही तुम्हाला तडीपार चायवाले भ्रष्ट अडाणी चोट नेते चालतात
बाकी वोट फोर ओन्ली वंचित बहुजन आघाडी
सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत
Bhdvya balashebabadal bolaychi tuzi layki aahe ka?
Vichar kar jara tumhi congress NCP shiv Sena ubt yektra ladata Ani BJP shiv Sena Ajit NCP yektra ladata dam lagato yekatey ladnaysathi prakash Ambedkar saheb great saheb
लवडा नाकारलं आहे,तुमच्या बुध्दीची कीव येते..वंचित ले या निवडणुकीत 19 लाख मतदान झाल आहे ते नाकारणारे मत अजिबात नाहीत...नाकारणे म्हंजे 0 मत...आणि तुझ्या काँगेस एनसीपी वर आम्ही दया दाखवली आहे म्हणून नाहीत त्यांचं ही पानिपत झालं असत आम्ही काळी बाळासाहेब यांच्या सोबत होतो आजही उद्याही राहणार❤
महाराष्ट्रात कोणता पक्ष आहे स्वतः च्या ताकदिवर निवडून येतो!!! म्हणुन चार चार पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत
Only VBA