जयभीम.. बाळासाहेबांनी नेतृत्व करून संघटन चालवायला हवं.. स्वतःचा इगो आणि एकमेकांबद्दल असलेला द्वेष बाजूला ठेवून समाज हितासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे.. आणि प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायाची ही कळकळीची विनंती आहे.
खुद बाबा साहेबाच्या रक्ताला बाकि नेते बेईमान झाले तर तुमचे आमचे काय त्यांना फक्त खुर्च्या पाहिजेत सत्ता पाहिजे बाळासाहेब कधीही त्या लाभला बाली पडलेनाहींत बाळासाहेब याचा विजय असो
महान बोलून इज्जत काढली. बाळासाहेब आंबेडकर हे रामदास आठवले ना जवळ करतील असं काही होताना दिसत नाही. त्यामुळे आठवले गटातील कार्यकर्त्याना जर वंचित मध्ये यायचे असेल तर पटकन यावे जास्त विचार करून वेळ वाया घालवू नये. विचारांनी एकत्र या पदासाठी नाही.
आपल्या वडिलांना किंवा आजोबांना विचारा पाठीमागचा इतिहास तवा कळेल,बाळासाहेब एकटेच बाबासाहेबांच्या विचारावर त्यांच्या तत्वावर ठाम राहिले,बाकीचे गेले सत्तेचा स्वाद घ्यायला
@@hrashtram8696 So advocate think that temples are closed to discriminate people? or is that stopped to avoid corona spread. He just following his seniors command. currently from AIMIM MP Imtiyaz.
एकत्र आणि आमचा समाज हे कधीच शक्य नाही. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. हि बाबासाहेबांची शिकवण आमच्या समाजाला कळली असती ना तर आम्ही आज सर्व क्षेत्राचं प्रतिनिधित्व केले असते. सत्य हे कडू असते आणि ते पचवणे त्याहीपेक्षा जड असते त्यामुळे ह्या विषयावर अतिरिक्त भाष्य करणे.माझ्या सारख्या सर्वसामान्याने ह्यावर जास्त न बोललेले बरे..............! !एकच साहेब बाबासाहेब! जय भीम जय भारत
पहिले नेते एकत्र होऊद्या, मग बघा समाज कसा एकत्र येतो ते. आपल्या नेत्यांनाच जास्त घमेंड आहे, त्यामुळे ते एकत्र येत नाहीत. त्यामुळे या जन्मात तर सत्ता येणे शक्य नाही.
Prakash Ambedkar ji is the only champion of Ambedkarism and Ambedkariet movement.His intellectual standard should not be lowered by comparing to other . Being minister is not intelligence. Jay Bheem. Jay Bharat.
महान नेत्यांनी एकत्र येण्याची गरज नाही आणि ते एकत्र येणारही नाहीत आणि आलेच तर ते टीकूनही राहणार नाहीत..तेंव्हा जनतेनीच एकत्र येऊन आपला खरा नेता कोण हे सारासार विचार करून ठरवावे.. सत्तेसाठी लाचारी पत्करणाऱ्याच्या मागे फिरू नये..
थोरल्या ठाकरेंनी नको ते बोलून कडवटपणा निर्माण केला. पुढे कळलं की त्यांचे ते वक्तव्य म्हणजे मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्ववादी बनण्याची तयारी सुरू झाली होती. त्या काळच्या ज्येष्ठ आंबेडकरवाद्यांना ठाकरेंच्या त्या कुप्रसिद्ध डायलॉग ने धक्का बसला होता. प्रबोधनकारांच्या मुलाकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. खुद्द उध्दवजींच्या आजोबांनाही शरम वाटली असती🤔😔
याला फक्त माणसाचा अहंकार म्हटलं तर वावग ठरणार नाही लोकांना भ्रमित करणे आणि समाजाची वाट लावणे एकत्रित येणे आणि समाज जोडणे गरज आहे नाहीतर आपला दिशा हीन नेता असाच कोणाच्या तरी तुकडे उचलण्यात धन्यता मानेल आणि समाजाची कधीच न भरून नघणारी हानी होईल याला जबाबदार फक्त बाळासाहेब असतील
वारे तुरूकमाने काय फालतू विचार. सर्व अभ्यास करून मत व्यक्त करावे. ज्यांच्यामुळे आपण आहोत.त्यांच्यावर आरोप करणे शोभते का? लाचारी लोकांना कशाला जवळ करायचे,ते कुठेही पळतात.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या संघर्षातून निर्माण झालेले एकमेव नेतृत्व! सिद्धार्थ हॉस्टेल ते भारतीय संसद! मा.ना.डॉ.रामदासजी आठवले साहेब जिंदाबाद Only RPI 🇪🇺 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
ह्या दोन नेत्याना बहुजनांनी कींमत दिली नाही पाहीजै. हे दोन नेते आप आपली पोळी भाजण्यात हुशार आहेत . त्यामुळे ह्यांना समाजच काही देणं घेणं नाहीये . म्हणुन हया दोघांना समाज्यातुन तडीपार केले पाहीजेत .
आपल्या सर्व नेत्यांनी गट तट सोडायला पाहिजे जेवढे गट राहतील तेवढा समाज विभागल्या जातो. आणि या गोष्टी चा फायदा मनुवादी घेतात. आणि अन्याय अत्याचार वाढते.अत्याचार आम लोकांवर होतात नेत्यावर नाही मनून समाजातील बांधवानि तरी एकत्र राहायला पाहिजे.
मुळात बहुमताच्या लोकशाही मध्ये दलित ऐक्य आणि चळवळ टिकेलच कशी यावर विचार व्हायला पाहिजे..?? दलित लोकांनी दलितांसाठीचा पक्ष काढून काहीच फायदा नाही..उलट मेन stream पक्ष की जे सर्व जाती धर्माना आपले वाटतात त्या पक्षात जावे आणि आपले प्रश्न सोडवावे
आता फक्त एकच नेतृत्व श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर...
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही वंचितांचा प्रकाशपर्व !!!
जयभीम..
बाळासाहेबांनी नेतृत्व करून संघटन चालवायला हवं.. स्वतःचा इगो आणि एकमेकांबद्दल असलेला द्वेष बाजूला ठेवून समाज हितासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे..
आणि प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायाची ही कळकळीची विनंती आहे.
खुद बाबा साहेबाच्या रक्ताला बाकि नेते बेईमान झाले तर तुमचे आमचे काय त्यांना फक्त खुर्च्या पाहिजेत सत्ता पाहिजे बाळासाहेब कधीही त्या लाभला बाली पडलेनाहींत बाळासाहेब याचा विजय असो
मला बाळासाहेब आंबेडकर सोडून इतर नेते मला आवडत नाही श्याम भाऊ कांबळे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम
महान बोलून इज्जत काढली. बाळासाहेब आंबेडकर हे रामदास आठवले ना जवळ करतील असं काही होताना दिसत नाही. त्यामुळे आठवले गटातील कार्यकर्त्याना जर वंचित मध्ये यायचे असेल तर पटकन यावे जास्त विचार करून वेळ वाया घालवू नये. विचारांनी एकत्र या पदासाठी नाही.
हो देवळं उघडून पुजा अभिषेक करणार्यांसाठी रात्र दिवस झटत आहेत.
@@swapsakpal08 कमेन्ट करून आपण आपला (हे घ्या टोपी ) 👑महान 🐮पणा दाखवला धन्यवाद ...
@@hrashtram8696 thanks... Advocate should start performing pooja and other rituals by wearing Dhotar and Pagdi.
आठवले गटातील सच्चे कार्यकर्ते रिपब्लिकन संकल्पना सोडून कधीच जाणार नाहीत
@@challenger.4666 आमची मते आहेत.
आणि इम्तियाज साहेब आदेश देतात त्या नुसार वंचित मधील कार्यकर्ते काम करतात
आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब 👑
आपल्या वडिलांना किंवा आजोबांना विचारा पाठीमागचा इतिहास तवा कळेल,बाळासाहेब एकटेच बाबासाहेबांच्या विचारावर त्यांच्या तत्वावर ठाम राहिले,बाकीचे गेले सत्तेचा स्वाद घ्यायला
हो देवळं उघडून पुजा अभिषेक करणार्यांसाठी रात्र दिवस झटत आहेत.
@@swapsakpal08 Jara ithhas watcha... Nahi tar ghari basun pogo channel bagha
@@hrashtram8696 So advocate think that temples are closed to discriminate people? or is that stopped to avoid corona spread.
He just following his seniors command. currently from AIMIM MP Imtiyaz.
@@swapsakpal08 lokansathi pratek lokanchya sati talmaline praytn krtat.
Kahihi nlko bolu
)
....
.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏
एकत्र आणि आमचा समाज हे कधीच शक्य नाही. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. हि बाबासाहेबांची शिकवण आमच्या समाजाला कळली असती ना तर आम्ही आज सर्व क्षेत्राचं प्रतिनिधित्व केले असते. सत्य हे कडू असते आणि ते पचवणे त्याहीपेक्षा जड असते त्यामुळे ह्या विषयावर अतिरिक्त भाष्य करणे.माझ्या सारख्या सर्वसामान्याने ह्यावर जास्त न बोललेले बरे..............!
!एकच साहेब बाबासाहेब!
जय भीम जय भारत
पहिले नेते एकत्र होऊद्या, मग बघा समाज कसा एकत्र येतो ते. आपल्या नेत्यांनाच जास्त घमेंड आहे, त्यामुळे ते एकत्र येत नाहीत. त्यामुळे या जन्मात तर सत्ता येणे शक्य नाही.
आताफक्त एकच नेतृव बाळासाहेब आंबेडखरानी संघटना चालवायलाही जयभीम जयसंवीधान, 💙💙🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
Prakash Ambedkar ji is the only
champion of Ambedkarism and
Ambedkariet movement.His
intellectual standard should not be
lowered by comparing to other .
Being minister is not intelligence.
Jay Bheem. Jay Bharat.
प्रकाशजींच्या आडमुठ्या धोरणामुळे समाज कधीही शासणकर्ता होणार नाही असचं वाटतय
जय वंचित बहुजन आघाडी knowledge is power.
तुम्ही दोघेच आंबेडकरी समाजाचे नेते, आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक, एक दाणीत, एक स्वाभिमानी
बाळासाहेब च खरे बाबा साहेबांचे विचाराचे
फक्त बाळा साहेब. Vba only
ओन्ली
I support VBA always👍👌
सगळे महान नेते गरीब जनते साठी एकत्र या, आपापसातले वाद मिटवून डॉ.बाबासाहेबांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी एकत्र यावे असे मला वाटते
महाण नेतयानी समाजासाठी काय केले याचा आढावा घया नंतर बोला
महान नेत्यांनी एकत्र येण्याची गरज नाही आणि ते एकत्र येणारही नाहीत आणि आलेच तर ते टीकूनही राहणार नाहीत..तेंव्हा जनतेनीच एकत्र येऊन आपला खरा नेता कोण हे सारासार विचार करून ठरवावे.. सत्तेसाठी लाचारी पत्करणाऱ्याच्या मागे फिरू नये..
@@Shrikant-vs5ec right bro
👍👍💐🙏👌
अरे ते आठवले भाडखाऊ स्वार्थासाठी तिकडे बी जे पी मध्ये गेला ,गद्दार झाला समाजाशी , त्याला जवळ पण येऊ दिलनाही पाहिजे
SHIV SENA + VBA
दोघांचे ही आजोबा समविचारी होते.. हे ही असले पाहिजे.
Right 👍👍
Right
थोरल्या ठाकरेंनी नको ते बोलून कडवटपणा निर्माण केला. पुढे कळलं की त्यांचे ते वक्तव्य म्हणजे मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्ववादी बनण्याची तयारी सुरू झाली होती. त्या काळच्या ज्येष्ठ आंबेडकरवाद्यांना ठाकरेंच्या त्या कुप्रसिद्ध डायलॉग ने धक्का बसला होता. प्रबोधनकारांच्या मुलाकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. खुद्द उध्दवजींच्या आजोबांनाही शरम वाटली असती🤔😔
Tuzya mayla ghoda lavto pancal
@अमोल पांचाळ tuja गांडीत पाय
ग्रेट बाळासाहेब
याला फक्त माणसाचा अहंकार म्हटलं तर वावग ठरणार नाही लोकांना भ्रमित करणे आणि समाजाची वाट लावणे एकत्रित येणे आणि समाज जोडणे गरज आहे नाहीतर आपला दिशा हीन नेता असाच कोणाच्या तरी तुकडे उचलण्यात धन्यता मानेल आणि समाजाची कधीच न भरून नघणारी हानी होईल याला जबाबदार फक्त बाळासाहेब असतील
वारे तुरूकमाने काय फालतू विचार. सर्व अभ्यास करून मत व्यक्त करावे. ज्यांच्यामुळे आपण आहोत.त्यांच्यावर आरोप करणे शोभते का? लाचारी लोकांना कशाला जवळ करायचे,ते कुठेही पळतात.
@@rggade4729 ज्यांन जवळ केले ते कोणते जवळ आहेत मग आपल तर आपलेच अस्त लोकांचा जवळ करून काय हसू होतय मग पडलकर भींगे कोलसे ओवेसी काय झाल
आठवले संपलेत म्हणून त्यांना रिपब्लिकन ऐक्याचे स्वप्न पडत आहेत.
आता फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव आंबेडकरवादी पक्ष उरला आहे .
Only Balasaheb Ambedkar
#VBAforMaharashtra_India
वाघीणीचं दुध पिना-या ची बरोबरी कुत्रीचं दुध पिणा-याशी करू नका !हा अर्थ
Subhash Bhosale
आपण लाखात
एक बोलले आहात
You are right.
जेव्हा नदी दुथडी भरुन वाहत होती ,तेव्हा पोहायला कोणी तयार नव्हते आणि आता पाणी आटल्यावर पोहायला तयार होणे अशी अवस्था आज आठलवलेची आज आहे.
R
आता फक्त भीमाच रक्त 💙✊
फक्त बाळासाहेब बाकी गेले उडत 🙏
हो देवळं उघडून पुजा अभिषेक करणार्यांसाठी रात्र दिवस झटत आहेत.
Only VBA
@@pratibhanirbhavane4730 इम्तियाज साहेबांच्या आदेशावर
@@swapsakpal08 हो का मग तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन केल आहे ते क्लिअर करा जरा
@@SudeshShirke मी आंदोलन करत नाही. आमचे इम्तियाज साहेब करणार नाहीत कारण ते दिल्लीत आहेत रस्त्यावर नाहीत
👑 KING OF MAHARASHTRA BALASAHEB AMBEDKAR
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या संघर्षातून निर्माण झालेले एकमेव नेतृत्व!
सिद्धार्थ हॉस्टेल ते भारतीय संसद!
मा.ना.डॉ.रामदासजी आठवले साहेब जिंदाबाद
Only RPI 🇪🇺
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
बाला साहेब आंबेडकर बरोबर म्हणालात जयभीम साहेब 🙏💙🙏💙💙
Great movement by VBA...
Great fighting Balasaheb Ambedkar...
Jay Bhim Jay mulnivasi...
हो देवळं उघडून पुजा अभिषेक करणार्यांसाठी रात्र दिवस झटत आहेत.
मूलनिवासी ही संकल्पना संविधान विरोधी आहे तुम्ही संविधानाच्या विरोधात आहेत का भाऊ 😂
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
संस्थापक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
जय भिम,जय रिपब्लिकन!
Kdk Krantikari JayBhim JayBharat JaySanvidhan ONLY VBA Balasaheb Kalij Ahet amche 💙💪👑🇪🇺🇮🇳👊🔥
Congratulations VBA Vanchit Bhujan Agadi Adv Balasabeb Ambedkar Saheb
VBA ❤
आता फक्त ऐकतच नेतृत्व फक्त बाळासाहेब आंबेडकर
Barabar bolalet saheb
*Only saheb jay bhim jay vanchit bhujan aaghadi jay sanvidhan jay bharat 😘😘😘*
एकत्र सर्व यावे ही विनंती
छान उत्तर आहे.
Thanks nmo budhay Jay savidhan Jay Maharashtra India.
ह्या दोन नेत्याना बहुजनांनी कींमत दिली नाही पाहीजै. हे दोन नेते आप आपली पोळी भाजण्यात हुशार आहेत . त्यामुळे ह्यांना समाजच काही देणं घेणं नाहीये . म्हणुन हया दोघांना समाज्यातुन तडीपार केले पाहीजेत .
Only VBA n One Leader "Balasaheb Ambedkar"🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
मा. आंबेडकर साहेब आपण जे बोललात ते तंतोतत बरोबर आहे.
....दास to दासच.! जय-भिम.
आपल्या सर्व नेत्यांनी गट तट सोडायला पाहिजे जेवढे गट राहतील तेवढा समाज विभागल्या जातो. आणि या गोष्टी चा फायदा मनुवादी घेतात. आणि अन्याय अत्याचार वाढते.अत्याचार आम लोकांवर होतात नेत्यावर नाही मनून समाजातील बांधवानि तरी एकत्र राहायला पाहिजे.
Dalit Muslim Shoshit Vanchitancha gathbandhan jhala पाहिजे तरच सर्वांना न्याय मिळेल.
सगळे राजकरनि लोकं सरिकेच आहेत कोन नाय कामाचा सर्व गाव मामाचा ज्य भीम
ओन्ली आठवले साहेब 🌺🇪🇺🇪🇺🇪🇺🌺
Only balasaheb ambedkar
प्रकाश आंबेडकर only
आदरणीय महोदय आपली नम्रता योग्य आहे, फक्त महाराष्ट्राला दोन घरान्यापासुनच धोका आहे. एक बारामती दुसरे मुंबई स्वयं घोषित राजे.
जरा अभ्यास करून बोला
लोकशाहीत कोणीही राजे नाही, तुम्हाला कोणी अडवले आहे, बारामती आणि मुंबईच्या लोकांची मने जिंका आणि तुम्ही राज्य करा
Tu kuth tond ghalayla jato tu pan raja ho
संघटना जरी वेगवेगळ्या असल्या..तरी समाजाच्या हितासाठी विचाराने एकत्र येणे गरजेचं आहे... अन्यथा याचे चांगले वाईट परिणाम भविष्यात दिसून येतील...
माझा नेता पक्त बाळासाहेब,वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव जि जळगाव
बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भिम जय मिम
Only VBA💪
आदरणीय बाळासाहेब आबेडकर साहेब
आठवले साहेबरिपबलीकन पक्ष बंद करून भाजपा मधे जावे तरच आपल्या समाज सुधारेल
Only Balasaheb Ambedkar
आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी
आज आपला समाज भरकटला आहे नेता भरकटला आहे दिशाहीन समाज आणि नेता असेल तर मी पणा सोडला पाहिजेत
Only Balasaheb ❣️
खरच रामदास आठवले आमच्यासाठीमहान आहेत. कारण त्यानी बाबासाहेबाची चळवळ थामबवली नाही......
आणी इतर लोकांसारखे नविन पक्षाचे दुकान खोलुन नाही बसले........
VBA zindabad vanchit Bhujan Agadi Adv Balasabeb Ambedkar Saheb
आ,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
ATA fakt bhimach rakt
👑👑🔝👑👑
Ekdam mast
भीमराव समंदर बाकी है नदी नाले!
जय भिम
Only vba
गुड सर
RAMDAS ATHAVALE FALTU MANUS FAKT PAD PAHIJE TYANA
साहेब तुम्ही फार महान आहात
Right
JAYBHIM 🙏
VBA
मुळात बहुमताच्या लोकशाही मध्ये दलित ऐक्य आणि चळवळ टिकेलच कशी यावर विचार व्हायला पाहिजे..??
दलित लोकांनी दलितांसाठीचा पक्ष काढून काहीच फायदा नाही..उलट मेन stream पक्ष की जे सर्व जाती धर्माना आपले वाटतात त्या पक्षात जावे आणि आपले प्रश्न सोडवावे
खरच दादा तुमचा विचार मला आवडला
Vanchit Bhujan Agadi Adv Balasabeb Ambedkar Saheb
शेवटी रक्त आंबेडकरांचे आहे.त्यांच्या पुढे पैसा मान तुच्छ आहे
There are only two leader who talks behind politics Raj thakre and Prakash Ambedkar
Prakash ambedkar only
आठवले खूपदा बोललेत मी सोबत येण्याला तयार आहे मला अध्यक्ष पद पण नको मग कोणाचा आडमुठी पणा मध्ये येतोय.
ATHAWALE SAHEB KHUP DILDAR AHET TYA PAISA NAHI KAMAVLA PAN MANS KHUP KAMVLIT
only vba
बाळासाहेब यांनी लोकांना जवळ केले मोठे केले आणि आपल्या माणसाला बादडून काढा कारण त्यांना आपले सगळे माणसे ही सुपारी घेऊन बोलल्या सारखे वाटत आहेत
Aaplya party madhe ghetl pahije Ramdas athawale la
Vba samor janar ,donhi ek vhayla pahije jai bhim
आता फक्त वंचित बहुजन आघाडीचा
ONLY one VBA jindabad JAYBHIM
Only VBA ya aaplya ghari jay bhim jay bharat
Jay bhim
सर्वांनी हेवे,दावे सोडून एकत्र आल्यशिवाय बाबासाहेबांचे स्वप्न साकार होणार नाही, हेही तेवढेच खरे आहे..
फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब
Only Saheb....VBA.🙏🙏🙏🙏
Prakash ambedkar is right
Vanchit Bahujan aaghaadi zindaabaad zindaabaad zindaabaad zindaabaad
काही नेते म्हणतात.. आंबेडकर री चळवळ संपूर्ण संपली आहे.अशी म्हणतात.. खुलासा करावे...
प्रकाश नि नुसता अंधार च केला आहे
तूजा बापने काय दिवा लावला होता का
Who are you closing rpi movement?
छान जोडा हाणला साहेबांनी...
Great man ambedakar.
Politician must be flexible
👍👍