मी अनेकदा हा किल्ला पहिला आहे, इतका भव्यदिव्य किल्ला, आणि त्याचा पोर्तुगीज, मराठे, ब्रिटिश, कालखंडात झालेले बदल अभ्यासकांना इतिहास प्रेमींना, शिकण्यास एक पर्वणीच आहे, मात्र किल्यात केंद्र पुरातत्व विभाग कार्यरत असून पहाण्या इतका किल्ला अजूनही सवर्धन केलेला दिसत नाही, एवढी भव्यदिव्य वास्तू, हळु हळू लोप होत चालली याच फार दुःख आहे, बाकी धन्यवाद bbc मराठी, आणि आणि श्री. राऊत सर तुम्ही पुढील वेळेस जंजिरे वसई किल्ला दाखवताना एकदा त्याची व्यथा आणि त्याला जबाबदार कोण, किंवा त्या वास्तूचे जतन होण्यास काय उपाययोजना करता येऊ शकते.यावर ही video नक्की बनवा.
सरकारला लाज वाटायला हवी महाराष्ट्रातील किल्ल्यांची अवस्था खुप बिकट झाली आहे रायगड, शिवनेरी, प्रतापगड, देवगिरी असो वा अन्य हे महत्त्वाचे किल्ल्याची खूप पडझड झाली आहे तिथे बाकीच्या किल्ल्याची काय कथा
@@nileshgurav5897 मराठा म्हणजे मराठा जात,म्हणजेच 'मरहत्त क्षत्रिय समाज' . जसे ब्राह्मण, मराठा,कोळी, आगरी, माळी, तेली ह्या वेगवेगळ्या जाती मिळून जो समाज होतो, तो मराठी समाज. मराठा शासक आणि उर्वरित मराठी समाज ही त्यांची प्रजा. साम्राज्य फक्त मराठ्यांचेच आणि लढवय्ये प्रशासक फक्त ब्राह्मणच! ज्यांनी अटकेपार झेंडे फडकवले आणि भोसल्याचं साम्राज्य अबाधित ठेवले. हे स्वराज्य मराठयानी घडवलंय.म्हणून, हे स्वातंत्र्याचे दिवस बघताय.
सगळे अठरा पगड जातीचे लोक होते. ब्राह्मण डोकं होतं तर हात क्षत्रिय पोट वैश्य पाय क्षुद्र. 1947 पूर्वी 6डॉलर ला 1रुपये दर विनीमयाचा दर होता. अशी समाज व्यवस्था होती. चांगले वाईट या गोष्टीचे संशोधन करायला हवे.
अरे अलोन वुल्फ मराठा साम्राज्य म्हणजे भोसलेंच साम्राज्य. जो शासक असतो, तो सम्राट असतो आणि सम्राटाच्या अख्तयारीत असलेले डोंगर, जमीन,जलसाठा, नद्या हे त्याचं साम्राज्य. आणि त्यात राहणारी विविध जातीचे लोक म्हणजे प्रजा.
@@क्षत्रियबाणा15 तुम्ही म्हणजे कोण रे. Dj वर नाचणारे निळे कावळे का.असो. मराठा साम्राज्यात सर्व जातीचे लोक सैन्यात होते.पाचकळशी, चौकळशी, ज्यांनी आरमार सांभाळले. मराठा राजच साम्राज्य, त्यात सर्व प्रजा. मराठ्यांचा प्रशासन आणि उत्तरदायित्व नंतर ब्राह्मणांनी सांभाळळे. स्वछता-साफसफाई विभागात काम करणाऱ्या जातीही होत्या, त्यांना आपण लढाऊ म्हणू का,तर नाही ती प्रजा होती. साम्राज्य भोसल्याच होते,जे जातीने मराठा होते.राजा च सम्राट असतो,आणि त्याचेच साम्राज्य असते.
खुप छान माहिती आहे,मी इतिहासतज्ज्ञ श्रीदत्त राऊत यांच्या सोबत हा किल्ला फिरून खुपच छान माहिती मिळाली आहे.
धन्यवाद दादा.धन्यवाद बीबीसी मराठी
सुरेख शब्दांकन आणि सखोल अभ्यास करून उत्तम मांडणी ओंकार करंबेळकर यांनी केली आहे,खूप खूप शुभेच्छा❤
मी अनेकदा हा किल्ला पहिला आहे, इतका भव्यदिव्य किल्ला, आणि त्याचा पोर्तुगीज, मराठे, ब्रिटिश, कालखंडात झालेले बदल अभ्यासकांना इतिहास प्रेमींना, शिकण्यास एक पर्वणीच आहे,
मात्र किल्यात केंद्र पुरातत्व विभाग कार्यरत असून पहाण्या इतका किल्ला अजूनही सवर्धन केलेला दिसत नाही,
एवढी भव्यदिव्य वास्तू, हळु हळू लोप होत चालली याच फार दुःख आहे,
बाकी धन्यवाद bbc मराठी, आणि आणि श्री. राऊत सर तुम्ही पुढील वेळेस जंजिरे वसई किल्ला दाखवताना एकदा त्याची व्यथा आणि त्याला जबाबदार कोण, किंवा त्या वास्तूचे जतन होण्यास काय उपाययोजना करता येऊ शकते.यावर ही video नक्की बनवा.
Puratatva vibhag fakt naavapurta aahe, evadhi changli changli savardharna sarkhi buruz, bhint, church aani etar theekane asun ti moddkalis aaleli aahe
Nice information , good to see Vasai fort on BBC. Sree Datta has good information around it.
खूप छान माहिती गड किल्ल्यांची माहिती अजून सांगत जा
Very nice information from BBC Marathi on forts , this series on Forts of Maharashtra Is very informative & worth watching
Bahut mast❤
Me vasai se hu or maine dekha hai vo fort. Bahut mast hai please visit kare vaha.
Very well researched and brilliantly presented , detailed tour of Vasai Fort!
Khup chaan banavlai👌
छान विस्तृत माहिती दिली आहे, धन्यवाद श्रीदत्त राऊत
Chan
जय महाराष्ट्र.... जय चिमाजीअप्पा
Best
Very nice 👍🏻
Chan upkram ahe ...
जबरदस्त
I m vasai kar. ...❤
अर्नाळा किल्ला या वर विडिओ बनवा
Vasai mh 48 🚩🙏🕉️ chimaji aapaa chi virangan sangnarya killyachi bhinti Aaj pn ubhya ahet...
350 kille ahet Maharashtra madhye. Tewdhe episode zale pahije
सरकारला लाज वाटायला हवी महाराष्ट्रातील किल्ल्यांची अवस्था खुप बिकट झाली आहे रायगड, शिवनेरी, प्रतापगड, देवगिरी असो वा अन्य हे महत्त्वाचे किल्ल्याची खूप पडझड झाली आहे तिथे बाकीच्या किल्ल्याची काय कथा
Aadhinchya sarkaarni Maharashtra chya sarvach killyavar durlaksh kelaay mhanoon aaj hee bikatt paristhiti aahe Maratha samarjyachi vijaypataka darshvinarya killyanchi..
Jai Maharashtra 🚩
Jai Hind 🇮🇳
Aadhinchya sarkarni maharashtratil killyanchi evadhi halat bekaar karodon rhhevlay ki assa vaattatay ki Maharashtratil Maratha samarjyanchi naav mullasakat mittawnyamadhye guntalele hote..
काही नाही आता तर कोणी केअर नाही केली आहे आपल्या किल्ल्याचे कालच जावून आलो आम्ही
तुम्ही किल्ल्याच्या सध्यस्थिती बाबत माहिती देत चला. कुठून जायच मार्ग, पाहण्यासाठी काय आहे
Pan yala sambhalun thewaila phayije yala maintain krayala pahije ase konla watate
Puratatva vibhagatali mothh mothhe huddya var baslele pada-Adhikaryane vasai chya killyala bhett dewoon kamachi pahani karawi.. Aani durlaksha karnarya adhikarya var kaaryawahi karawi.. Hee vinanti
Ajun vel nahi geli, government should do restoration for Tourism same like Europe and Russian small small counterparts.
'मराठा साम्राज्य' म्हणजे 'मराठा-ब्राह्मण' ना🙄. मग.बाकी 2 रु गहुतांदुळवाले कशाला मिजास मारतायत? सगळं फुकट मिळाले म्हणूनच ना.
मराठा साम्राज्य म्हणजे मराठी बोलणाऱ्या मराठी माणसांचं साम्राज्य. उगाच भेद भाव पसरवू नका.
@@nileshgurav5897 मराठा म्हणजे मराठा जात,म्हणजेच 'मरहत्त क्षत्रिय समाज' . जसे ब्राह्मण, मराठा,कोळी, आगरी, माळी, तेली ह्या वेगवेगळ्या जाती मिळून जो समाज होतो, तो मराठी समाज. मराठा शासक आणि उर्वरित मराठी समाज ही त्यांची प्रजा. साम्राज्य फक्त मराठ्यांचेच आणि लढवय्ये प्रशासक फक्त ब्राह्मणच! ज्यांनी अटकेपार झेंडे फडकवले आणि भोसल्याचं साम्राज्य अबाधित ठेवले. हे स्वराज्य मराठयानी घडवलंय.म्हणून, हे स्वातंत्र्याचे दिवस बघताय.
मराठा साम्राज्य म्हणजे मराठा - ब्राम्हण समाजाचं नव्हे तर सर्व मराठी माणसाचे होते नको तेथे डोकं लावू नका
सगळे अठरा पगड जातीचे लोक होते. ब्राह्मण डोकं होतं तर हात क्षत्रिय पोट वैश्य पाय क्षुद्र. 1947 पूर्वी 6डॉलर ला 1रुपये दर विनीमयाचा दर होता. अशी समाज व्यवस्था होती. चांगले वाईट या गोष्टीचे संशोधन करायला हवे.
तुमचा हाच "ब्राह्मण घमण्ड" तुमच्या धर्माला "२ रुपये गहू तांदुळ" विकला जाऊँ देत आहे... माहिती नस्तां काही फालतू बोलू नये हिच अपेक्षा...
Bbc मराठी कृपया करून लक्षात घ्या हे मराठी साम्राज्य होते आणि आहे ना की मराठा साम्राज्य.
A zatu ky boltos tu tula tr kalty ky 😂😂 adani 😅
@@madeforyou2398 आबे chutya मराठा लोक बसवली माझ्या ❤️ड्या वर.. महाराष्ट्रात फक्त खराटे राहत नाही.
अरे अलोन वुल्फ मराठा साम्राज्य म्हणजे भोसलेंच साम्राज्य. जो शासक असतो, तो सम्राट असतो आणि सम्राटाच्या अख्तयारीत असलेले डोंगर, जमीन,जलसाठा, नद्या हे त्याचं साम्राज्य. आणि त्यात राहणारी विविध जातीचे लोक म्हणजे प्रजा.
@@greenearthplanters4979 वसई किल्ला सर करण्यांत देखील हेटकरी व शेषवंशी भंडारी अग्रगण्य होतेत.चिमाजी अप्पांच्या वेळी
@@क्षत्रियबाणा15 तुम्ही म्हणजे कोण रे. Dj वर नाचणारे निळे कावळे का.असो. मराठा साम्राज्यात सर्व जातीचे लोक सैन्यात होते.पाचकळशी, चौकळशी, ज्यांनी आरमार सांभाळले. मराठा राजच साम्राज्य, त्यात सर्व प्रजा. मराठ्यांचा प्रशासन आणि उत्तरदायित्व नंतर ब्राह्मणांनी सांभाळळे. स्वछता-साफसफाई विभागात काम करणाऱ्या जातीही होत्या, त्यांना आपण लढाऊ म्हणू का,तर नाही ती प्रजा होती. साम्राज्य भोसल्याच होते,जे जातीने मराठा होते.राजा च सम्राट असतो,आणि त्याचेच साम्राज्य असते.
जबरदस्त