Raju Shetty यांना धक्का, Vaibhav Kamble यांचा Swabhimani Shetkari Sanghatana पक्षाचा राजीनामा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #rajushetty #vaibhavkamble #vidhansabha election
राज्यात तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला समोर जात असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर स्वाभिमानीच्याच कार्यकर्त्यांनी सवाल उपस्थित केलाय...राजू शेट्टी चळवळीच्या नावावर राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केला आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला असताना चळवळची संबंध नसणाऱ्या सुजित मिणचेकर यांना उमेदवारी देऊ केली आहे. तिसऱ्या आघाडीत जात असताना देखील त्यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली नाही. ते कोणालाही विश्वासात घेत नाहीत केवळ मनमानी कारभार करतात म्हणत, मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं वैभव कांबळे यांनी म्हटलय... दरम्यान या सर्व संदर्भात वैभव कांबळे यांच्याशी बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी नयन यादवाड यांनी...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
तुम्ही पहिला स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून या मग राजू शेट्टींवर टीका करा
आम्ही वैभव साहेबासोबत रात्रीत खेळ करणाऱ्या राजू शेट्टीना जनतेणे पूर्णपणे नाकारले आहे ते कधीही निवडून येणार नाहीत
आपलं संघटनेत चांगलं काम आहे..आपण राजीनामा देऊ नये.राजकारणात ईलेक्टिव्ह मेरीटला महत्व आहे आपण थोडं थांबायला हवं होतं.. राजकारणात वेळ यावी लागते..
तुम्हाला उमेदवारी न मिळाल नाही म्हणून नाराज होऊन चळवळवर आरोप करू नका साहेब तुमची नाराजी तुम्ही कार्यकारणी समोर मांडा याच मांडवली करू नका तुमच काम चांगल होत पण उमेदवारीन मिल्यामुळे तुम्ही कोणाच तरी ऐकून अस आरोप करू नका तुम्हला काम करायच नसेल तर राहूदे पण आरोप करू नका
वैभव दादा तुम्हाला राजू शेट्टी साहेबांनी जिल्हा अध्यक्ष केलेला आहे हे विसरू नका तुम्ही खासदारकीला तुमच्या गावात किती मते पडल्यात याचा विचार करा मग टीका करा
एकच गट्टी राजू शेट्टी
आधी आपली क्षमता तपासावी. आत्मविश्वास असेल तर अर्ज भरून बघा....
इलेक्टिव म्हणजे पैसा, चळवळीचे शिलेदार कधीच थकत नाहीत... जनता समजदार आहे.मनात ठरवलं आहे जनतेने कोणाला मतदान करायचं ते....
पैसा..😅😅
Tumhi Chalval Ubha kara mag
नेता प्रत्येक वेळी नवनवीन भूमिका घेतो आणि कार्यकर्ते स्वतःचा वेळ आणि पैसा वाया घालवून नेत्याचा प्रचार करतात...!
नाही बरोबर आता
Kambalesaheb . You are wrong
Ja baba bar hoeil nahi tar chalwal karita aaple kahi Kam nahi
राजू शेट्टी आणि मिनचेकर इथून पुढे कधीच खासदार आमदार होणार नाहीत हे दोघं राजू बाबा आवळे एक लाख 50 हजार मताने निवडून येणार ✌️✌️✌️
राजूबाबा आवळे 💯
राजु शेट्टी नी आता राजकारण करत आहे
Nust ladhaych kay
आता समजले का बापू ???