लग्नाचे योग्य वय । उशिरा लग्न करणारे मुले मुली व त्यांच्या पालकांसाठी लग्नाची खास डॉक्यूमेंन्ट्री
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2022
- 《 Direction & edit》 Ankush Pande
《Dop camera》 Sumed Wankhade
《PRODUCER 》Priya Sumed Wankhade
Sp Film Production
《script》Kiran nalawade
khushal dispute
Ankush pande
लग्न जूळण्या साठी ऊपाय
लग्न का करावे
लग्न पत्रिका
आपण लग्न कधी करायच
लग्नाची बेडी
लग्ना नंतर काय करावे
लग्नाची डॉक्युमेंट्री फिल्म .
लग्न म्हणजे प्रत्येक मुला मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग जे योग्य वयात झालेले चांगले असते. पण आजच्या या न्यू जनरेशनच्या या युगात प्रत्येक मुलामुलीला आणि त्यांच्या पालकांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळणे कठीण झाले आहे.
आजच्या मुलामुलीच्या वाढत चाललेल्या इच्छा,अपेक्षा, आकांक्षा, अटी. आणि लग्न जुळताना येणाऱ्या समस्या व त्यावर समाधान म्हणजेच तडजोड करणे.
हा संदेश या सामाजिक फिल्म मधून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करून आम्हाला सपोर्ट करा.
_________________________________
(कृपया व्हिडिओ पूर्ण बघा , नंतर आपले मत कॉमेंट बॉक्स मधे व्यक्त करा.)
===============================
आमचे अजुन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
《Amravati cha Parshya ani Archi》
• Yad Lagal | sairat yad...
《AMRAVATI PATTERN 》
• लग्नाचे योग्य वय । उशि...
AWARD WINNING SHORT FILM
《15 August ek abhiman》
• 15 ऑगस्ट । 15 August ।...
सर्वांना sp Film Production तर्फे नमस्कार, आपण या लग्नाच्या documentary video ला भरभरून पसंती दर्शवली, आपला अभिप्राय पण दर्शविला त्याबद्दल तुम्हा सर्वाचे खूप खूप आभार ,,,,, (धन्यवाद )
🎉
कारण,अपैषावाढली
दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे
अगदी बरोबर आहे ✅
Mulga thoda bara asla ki mulanchya apeksha hya vishayavar pan video banava, jyast views yetil ani appreciation pan
"...एकदा निघून गेलेलं तारुण्य आणि वय कधीच परत येणार नाही" brutal!!!!
खरंच छान छान विचार मुलींचे वय 25 च्या आत व मुलाचे वय 28 च्या आत असले तर त्यांचा सुखी संसार होईल असे माझे वैयक्तिक मत आहे.
छान व्हिडिओ बनविला.👌👌
२२_28
"एकदा गेलेलं तारुण्य कितीही पैसा मोजला तरी माघारी येणार नाही".मनाला चटका लावणार वाक्य.
नाही आलं तर नका येऊ देऊ. कमी वयात लग्न केल्यावर मुली लगेच आई बनतात आणि मग एकदा आई बनल्यावर सुटका नाहीच. नवरा वाईट निघाला तर आयुष्यभर मुलांसाठी तिला सहन करत दुःखात जीवन काढावं लागतं. एकदा मुलंबाळं झाले कि स्त्री त्यांच्या देखभालीसाठी दिवसभर राबते आणि स्वतःला मेंटेन ठेवू शकत नाही आणि मग नवरा बाहेर लफडे करत सुटतो. काही काही वेळेला तर बायको मुलांना पैसे न देता बाहेरच्या बायांवर किंवा दारूत पैसे उडवतो आणि इथे कमी वयात आई बनलेली मुलगी जास्त शिकलेलीही नसते आणि आता ती मुलांच्या जबाबदारीमुळे पुढे शिकायला वेळही काढू शकत नाही. रडत कुढत संसार करत आहे अशा करोडो महीला आहे. भारतात सर्वात जास्त आत्म*त्या गृहिणीच करतात.
एक स्री पुरुषास देव बनुउ शकतो आणि दारूड्या सुध्दा एक स्री प्रेमाने सैंवसार आनंदी करू शकतो
@@t33554feminist aalach vaah re pathya😂😂
@@t33554 जास्त वय झाल्यावर मुल होत नाहीत मुलींना Reality.😶😂
Pune ch IT department bga. Nahi tr sgle collge bga. Gf bf sgle sex krat 😂😂😂kahi truny vya jat nahi. Sgl hot ahe mast .
सारे हलकट आहेत बोलून तर सगळे मोकळे होतात पण सत्य परिस्थिती ज्यावेळेस येते त्यावेळेस सगळेच एकासारखे वागतात ...
अहो कांगणे ! पुढच्याच ठेस तर मागचा शहणा
Ekdam barobar boltay !!
खरचं माझेपण हेच विचार आहेत पन लोकांना पटत नाही बरेच मुलं, मुली विना लग्नाचे मेले तरी लोक घाबरत नाही , कुठं समजावत बसता या अशा लोकांना, ते काय लहान आहेत ! जो तो देखाव्यात अडकला , स्वतः साठी जगायला शिका हे जग खुप सुंदर आहे
खरच छान संदेश देण्यात आला आहे सर्व समाझ्यातील पालकांना आणि तरुण मुलामुलींना...👍👌🙏👍 योग्य वयात लग्न होणे गरजेचे आहे
Lll
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला. गृहमंत्र्याचे जास्त चालते. संवाद होत नाही. अवघड समस्या आहे.
Agadi barobar asech suru aahe.khub chan mhahiti
खूप छान.आपण जे बोललात की यामध्ये नुकसान होतं ते कमी पगाराच्या, निर्वेसणी आणि चांगल्या स्वभावाच्या मुलाच. ते एकदम खरंय
कमी पगार म्हणजे अर्थात फुकट असं होत नाही ना पोट भरण्यापूर्त तर करतच असतात सगळे. त्याशिवाय तर आपली हिम्मत च होत नाही ना पुढे सरकण्याची. हो पण निर्वेसनी पणा कमीत कमी पदर पसरायला तरी लावत नाही.
@Harsh Patel fakt pot bharnyacha vishay kela hota na aapan?😂
@Harsh Patel br br aplyala thauk aasel changlach mazha nahina zhala lagn
सद्यस्थितीवर अचूक भाष्य 💯........समाजाला आरसा दाखविल्याबद्दल धन्यवाद🙏
खुप छान , तरूण मुल/मुली तसेच पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी डॉक्युमेंटरी आहे. नक्कीच आपल्या प्रयत्नांचा समाजाला फायदा होईल अशी अपेक्षा.
अतीशय उत्तम व्हिडीओ ही आज काळाची गरज आहे.... प्रत्येक समाजात ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे, घराघरात हा विषय....
Hi
Chan video. Mulikade thoda jast zuklela distoy. Donikadil problemla saman sandhi milavi. Thanks.
Hi
अरे यार तुम्ही बनवलेली डाॅकमेट्री पाहून डोळ्यांत अश्रू आलेत..😭😭
किती सुंदर विषय निवडलात तुम्ही...खुप भयानक परिस्थिती आहे समाजात.
समाजाचं सोडा माझ्याच घरात..😭😭
Dhanyvad
Aamchya hi gharat
आगदी खर आहे माझ्या समोर च आस एका मुलीच उदाहरण आहे मुलगी आता 29 च्या पुढे गेली तरी आईवडीलांची आणि स्वतः त्या मुलीची अपेक्षा काही कमी नाही आणि तुम्ही जे या व्हिडिओ मध्ये काही मुद्दे मांडले तेच मुद्दे मी कितीतरी वेळा सांगितले पण शेवटी पालथ्या घड्यावर पाणी त्यामुळे आता ते माझ्याशी बोलायचे बंद झाले त्यामुळे मी सर्व सागणे बंद केले त्यामुळे आज तुमचा व्हिडिओ पाहून खुप छान वाटले की हा व्हिडिओ बघितला त्यांनी तर आता तरी डोळे उघडतील त्यांचे
मांजर दूध पिताना डोळे बंद करून पित असते त्याला वाटते मला कोणी नाही पाहिले
मुलांचे ही लग्नाचे वय वाढतय या विषयी पण चर्चा व्हायला हवी.एकतर्फी चर्चा आहे ही .आईवडिलांनी मुलांना समजावून मुलांनीही ऐकल पाहिजे
Brobr aahe charcha hyayla pahije Mulanchi pn .
Ya vishai cha ch video ahe , , video purn paha.
केवळ नोकरी वाल्यांचाच विचार मांडलेला आहे ! व्यावसायिक,शेती+उद्योग ई.स्थळा बाबत यात समावेश खूप आवश्यक नाही ? नेमका सामाजिक न्याय येथे नाही दिलेला !
मुलांच्या जास्त अपेक्षा नसतात सर... 🙏🏻
👍👍👍👍right
सत्य परिस्तिथी आहे, सध्या मुलामुलींचे लग्न वय हे 25-27 नाही तर 30-35 च्याही पुढे गेली आहेत, पूर्वीच्या पिढीमध्ये लग्न झाली त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले त्यातूनही काही शिकायला पाहिजे मुलामुलींना आणि स्वतः कडे काय आहे हेही बघावे, मुलीना शक्यतो आपल्या पेक्षा वर चढ मुलगा का हवा असतो अगदी बरोबरीचा का नाही चालत? मी देखील engineering कंपनीत कामाला आहे वयाची 28-30 वर्षे झालेली engineering ची मुले देखील 25-30 हजार मुश्किलीने कमावतात मग ते स्वतःचे घर कसे घेणार त्यांना कर्ज तरी कोण किती देणार याचा अर्थ स्वतःचे घर घेण्यासाठी त्यांना तेवढा पगार मिळेपर्यंत kiti वर्षे jatil याचा विचार मुलीना व त्याच्या पालकांना करायला पाहिजे, वेळेत सगळे झाले तर आई वडील यांचा देखील आधार होतो अडचणी मध्ये
@Harsh Patel ती पूर्वी होत होतं आता मुलांना मुलगी कशीही चालते. रंग रूप आता नाही बघत..मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा खूप अवस्ताव आहेत.
@Harsh Patel हे फक्त काही मुलांचं मत झालं.. बाकीचे गरीब शेतकरी ह्या लोकांना काही अपेक्षा नसतात
Eka arthe barobar ahe, pan mala sanga.. Purvicha kaal vegla hota. Aajcha kalat, mulinni maage rahave ka? changle career, shikshan gheu naye ka? ani itkich ghai ahe tar ticha Love marriage la tumhi tari support karta ka? ani asahi.. Konta average mulga vayacha 23-24 varshi well settled asto? Financially stable asto? Kivha tyacha swatahacha business asto? kivha tyala family cha jababdari chi janiv aste? asa kiti jag pahilel ast tyane? Khup kami mule astat jyanche changlya colleges madhun placements hotat, kivha lagech government job milto, kivha tyancha family business asto. Bakichanni kay je kahi milel tyat khush rahun sansar suru karaycha ka? Ya karnamulech aaj kal Maharashtrian mule maage ahet. Average careers, average salary, kontyahi mothya business madhe nahi, na kontya mothya post var ahet, na kuthe foreign madhe settled ahet. ani barech kahi. Aho ek MBBS-MD che courses sampaylach kiti varshe jatat he mahit ahe ka tumhala? kivhva ekhada job madhe changle promotion milayla, kiti varshe jatat UPSC-MPSC pass vhayla , Foreign madhun changle shikshan ghyayla, kiti kaal jato yachi kalpana ahe? ka mula- mulinni college zale ki lagech lagn karun basave ani mag saunsar sambhalta sambhalta kasa basa career ghadvave? ka swatacha middle-class working rahun bakicha jagala pudhe jatana baghat basave?
Tumhi mhanata te barobar ahe mulana shikayla settle vhyayla vel lagto, mulini Shikave pudhe jave pragati karavi koni nahi mhatale aani tyamule ushir hot asel tar samju shakto pan sadhya je vay vadhtey na te apeksha bharpur aslya mule mag tyamule tarunya nighun jatey he ka kalat nahi. Pragati vaigere hot nahi kon bolate. Purvichya lokanchi pragati nahi jhali ka. Tyani tar swakastane milun keli pragati bhale kal vegla hota ani atapeksha khup khadtar hota. Pragati karaychi mhanun hi vayomaryada nahi vadhaleli unch apeksha.
समाजकी मुल समस्या आपने दूर हटाने के लिए जो प्रयास किया है ओ अनंत सराहनीय और प्रेरणा दायक है.
शिक्षणामुळे समाज सुधारेल असे वाटले
पण नुसते शिक्षण मिळाले पण
सुशिक्षित समाज झालाच नाही
तर जास्तच शिक्षीत अडाणी मागासच समाज राहीला असे जाणवतेय
पत्रिका गुण मंगळ बुध कुंडली ह्यावरती पण अतिशय महत्त्वाचा भाग आवर्जून करावे
कृपया विनंतीच आहे
शुभलग्नाकार्याचे हो हो भयानकच वास्तव आहे आजच ते तुमच्या कल्पकतेने योग्य मांडणी केलेबाबात आभारी आहोत
सुंदर प्रयत्न व शुभेच्छा
धन्यवाद
अतिशय छान माहिती दिली ताई व भैय्या जी तुमचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद
अशाच लालसे पोटी. जास्तीची अपेक्षा ठेवल्या मुळे मुलीच लग्नाच वय उलटून जाते. परिणामी मुली अविवाहित राहून जातात.
❤ वेळीच सावध होणे आवश्यक आहे🌷🌷🌷🌷🌷
@Harsh Patel 😁😁😁😃😃 nice
मावशी अगदी खर आहे खरंच गरीब मुलाच आणी चांगल्या मुलांचं खूप अवघड झालय खूप छान मांडल आहे 🙏
लग्न म्हणजे एक व्यवहार झाला आहे,पहिल्या सारखं राहिला नाही , दोष हा अति अपेक्षा चा आहे , 30शी नंतरचा मुलींना लग्नासाठी मनवण कठीण होऊन बसला आहे...खूप छान विषय घेतला ह्या मुळे आजपर्यंत बिनलग्न च राहिलो
खुप छान माहिती दिलीत. अशा प्रकारे समाज प्रबोधन करण्याची गरज आहे.
इतके छान सांगितले आहे कि प्रत्येकाला पटलेच पाहीजे, शेवटी तडजोड करायलाच हवी, 50वर्षा पूर्वी माझे लग्न वयाच्या 20व्या वर्षी झाले तेव्हा मैत्रिणी मला हसल्या इतक्या लवकर लग्न ,पण आई व वडीलांना पण योग्य वयात मुलीचे लग्न झाले पाहीजे ही काळजी होती आता कुणाला कशाचेच भान नसते 👌👌👌👌👌👌👌
@Harsh Patel त्यापेक्षा दुसऱ्या देशात जाऊन काम करून तेथील मुलींशी लग्न केलेले चांगल
Mulichya aai la jasta Naak khupsne band Kara ho..
आजच्या लग्न या विषयावर आपण सत्यपरिस्थिवर माहिती व मार्गदर्शन केले. व काही अनुभव व चर्चा दाखवली .धन्यवाद.
...समाजाला आरसा दाखविल्याबद्दल धन्यवाद🙏
Ho
खूपच छान सागितले तुम्ही आजकाल हेच समाजात वातावरण सुरू आहे धन्यवाद ताई आणि दादा
खुप छान
जास्त वयात लग्न कार्यातून पुढील समस्या खूप छान विषय मांडला आहे...👍
मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या।पायावर उभे राहू द्या।आई शिकली तरच अख्ख कुटुंब शिक्षीत होईल।वय वाढेल म्हणून तडजोड नको।लग्ना नंतर घटस्फोट नको।पहिलेच मुलां मुलींनी एकमेकांना समजून घ्यायला हवे ,प्रेम झाले तरच संसार आनंदी होतो. जुन्या काळातील स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हत्या त्यामुळे कमी वयात लग्न ,मुलं थोडा क्या त तीच विश्व चुल आणि मुल हे च होते।काळा नुसार आपलेही विचार बदलायला हवेत. मुलीं आई वडिलांना मुलांना प्रमाणेच आहेत. त्यात भेदभाव नको. कमी वयात सुंदर दिसतात ही बाब लाजिरवाणी आहे
👌👌सर्वच मुल मुली काय सुंदर नसतात काही असतात काही नसतात काहिंना शेती असते काहिंना नोकरी परंतु मन स्वभाव माणुसकी घरातिल शांतता घरंदाज पणा कोणीही नाही बघत सर्व प्रोपर्टिच्यामाघे धावतात यात काहींचे चांगले तर काहिंचे वाईट होते काही मुला मुलींचे वय वाढत जाते मग कशेही स्तळ चालते तेही मिळत नाही मग मानसिकता वाढत जाते त्यासाठी योग्यवयात लग्न आणि थोडासा कामाचा भार सहन करावा मग ती नोकरी वा शेती दोघांनिही विचार करावा कोणीही लगेच श्रीमंत होत नाही त्यासाठी माणूस जोडावा लागतो भाऊ बहिण आई वडील नातेवाईक जोडावे लागतात मानुस प्रोपर्टिणे नाही तर मनाणे श्रीमंत लागतो त्याला संसार म्हणतात नाहितर आता प्रोपर्टीच्या नादात दोघांचेही वय वाढत चालले आहे हे कुठेतरी थांबायला हवे
खरचं
चर्चा योग्य आहे.
काही मुलींच्या बाबतीत असे असते,पण मुलगा जर चांगल्या हुद्द्यावर किंवा चांगला पगार वाला असेल तर ते ही असेच करतात.
मुलाकडची मंडळी मुलगी पाहायला किती वेळा येतात? कसे प्रश्न विचारतात,? निर्णय कळवायला किती दिवस घेतात याचीही चर्चा केली पाहिजे.
मुलाची माहिती,प्रमाणपत्र,फाईल दाखवली जाते का?
मुलीची सर्व फाईल मात्र कसून बघितली जाते.
खूपच छान माहिती व आजची सत्यपरिस्थिती आहे खरंच सर्वच पालकांनी व मुलामुलींनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
समाजाला जागरूक करणे गरजेचे झाले आहे
अवाजवी अपेक्षा न करता तडजोड करून योग्य वयात लग्न केल्यास दोघांनाही सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करता येतील.
बरोबर!!!!!!
@Harsh Patel barobar
बरोबर आहे माऊली
🙏 अत्यंत महत्वाच्या विषयावरील हा डोळस विदियो खूपच छान व ऊपयोगि आहे..निदान हा विदियो पाहुन तरी पालकांचे व मुलांचे विचार व दृष्टीकोन बदलला तर ते या विदियोचे यश असेल.केवळ जबाबदारी नको व मुक्त जीवन जगा हा स्वार्थी विचार न करता कुटुंब व निकोप समाजाचा पाया भक्कम करणे हे आपले कर्तव्य आहे.म्हणून योग्य वयात मुलगा व मुलीचे लग्न होणे गरजेचं आहे.तरच कुटुंब संस्था टिकेल व समाज ही सुरळीत व सुरक्षित राहिल असं वाटते.नक्की सकारात्मक विचार करा सर्वांनीच..धन्यवाद..👌👌👍👍😊🙏
Superb.. 👍 खुपच छान व्हिडीओ.
हल्ली पैसा, प्रॉपर्टी, स्टेटस् इ. ना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. मानवी जीवनाबद्दल निसर्गाच्या नियमांना धुडकावल जात आहे.
खूप छान संदेश असे प्रबोधन करण्याची आजच्या काळाची गरज आहे.
अति सुंदर पणे समजून सांगताय सगळे जन लग्न विषयी......👍👌👌👌👌👌
सर्वांचे मनापासून आभार....🙏🙏🙏🙏
जिथे बाबाची प्रॉपर्टी असते तिथे व्यसनी मुल असते ते चालतं मग मुली चा पपा ला पण चालत
सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषयावर ही फिल्म बनवली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. एक मात्र खरं आहे की, आजकाल पालकांच्या व मुलींच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत. त्या मानाने मुलं तडजोड करायला तयार असतात. पण, मुली नसतात. हा विरोधाभास नष्ट झाला तरच पुढची पिढी आपण निर्माण करू शकू...
खुबच छान विषय वर मार्गदर्शन आणि खुब छान समजावून सांगितले धन्यवाद माऊली
आपण खुप छान व्हीडिओ केला आहे पण ह्यामध्ये फक्त बापाची अपेक्षा दाखवली आहे, बापा पेक्षा आईचीच अपेक्षा जास्त असते आता सध्या प्रत्येक घरात गृहमंत्र्यांचेच चालते हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो.
परंतु गृहमंत्री मुख्यमंत्र्याकडून वदवून घेतात😆
Agree
अगदी बरोबर
अगदी बरोबर
दरेकर
अभिनंदन सर्व भगिनींचे समाजातील ही ज्वलंत समस्येवर व्हिडिओ केला पून्हा अभिनंदन
अगदी खरं आहे पण आई वडिलांना समजतनाही
या व्हिडिओ मधून समाजातील मुला मुलींची आणि त्यांच्या पालकांची लग्नासाठी किती एकमेकांकडन अपेक्षा आहेत ही सत्यता , हे वास्तव मांडले आहे...... खुप छान 👍👍
अगदी सत्य परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली सर्वच लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून जागे योग्य वयात जे स्थळ येईल त्यांच्याशी जुळवून घ्यायला हवं व मुला-मुलींच्या पाठीशी खंबीर उभं राहायला पाहिजे
खूप छान विडिओ बनविला आहे.. ज्याची आज खरच गरज आहे.. हा विडिओ बघून आज तरी लोकांनी जागृत व्हा. 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏 धन्यवाद अगदी माझ्या मनातले विचार आपण हुबेहूब खुप छान मांडले आहेत.... आणि हा अनुभव मी प्रत्येकक्ष अनुभवलेला आहे ...
Khup chan
1. स्थळ चांगले मिळावे म्हणून मुलींना शिकवत नाहीत तर त्या स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम बनाव्या आणि घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून शिकवतात
२. मुलगी उचहशिक्षित असेल तर साहजिकच ती कमीत कमी तिच्या शिक्षणाला अनुरूप असा मुलगा निवडेल
३. पूर्ण vdo मध्ये मुलींनी करिअर करणे हेच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे असे दाखवले आहे
४. जशी मुलाकडच्यांना मुलगी साधी सरळ सुंदर आणि कमावू असावी ही साहजिक अपेक्षा आहे तशीच मुलगा चांगला कमावणारा हवा ही अपेक्षा पण रास्त आहे
५. कमी वयात लग्न करून मोडण्यापेक्षा उशिरा लग्न झालेले केव्हाही चांगले
शेवटी लग्न हे सुंदर शरीराबरोबर राहण्यासाठी नाही आणि सुंदर मनाबरोबर राहण्यासाठी करावे...समाजासाठी नाही!
एकवेळ सुंदर शरीर हे व्यामाम योगासन करून बदलू शकते...सुंदर मन/विचार/स्वभाव हे मुळात तयार करता येत नाही ते असावे लागते...
👍
👌👌👌👌बरोबर
Ha video Kami pagara asnarya mulansathi ahe😂😂😂😂..tyana mulgi milavi mhanun
Khup chaan❤
@@poonamdhamane7394😂😂😂
खूप छान फिल्म आहे, डोळ्यात अंजन घालणारी... आज अपेक्षा खूप वाढल्या आहे, चांगला जोडीदार मिळण्या पेक्षा ऐहिक सुख जास्त पाहतात व्ही वेळ जातो...
खुप छान असा प्रयत्न
आज च्या कालाची गरज आहे अश्या माहिती ची
काळाची गरज ओळखून सर्व समाजाला चांगला संदेश दिला खुप खुप धन्यवाद
Ho
चांगला उपक्रम राबवित आहे आपण
यात फक्त मुलींच्या आणि मुलीच्या पालकांच्या अपेक्षा व दोष यावर चर्चा करण्यात आलेल्या आहेत...पण त्याबरोबरच मुलांच्या तसेच त्यांच्या पालकांच्या अपेक्षा व दोष याबद्दल पण चर्चा करायला हवी होती...ते काही असो पण ही सध्याच्या समाजाची सद्यस्थिती आहे...हे मात्र तितकेच खरे आहे👍
सद्या ची खरी परस्थिती आहे. समजून सुद्धा एरे माज्या मागल्या. म्हणीप्रमाणे आहे. धन्यवाद. सर्वांचे.
छान फिल्म केली आहे परंतु मुले कसा नकार देतात ते पण दाखायला पाहिजे होते
धन्यवाद,🙏 तुम्ही म्हणता ते बरोबर आहे
अगदी बरोबर, मुलांना सुद्धा फक्त बरोबरीचीच करीअरवाली मुलगी हवी असते.मग इतर फॅकल्टीच्या मुलीला ते नकार देतात. मग ती मुलगी वेल एज्युकेटेड,सुंदर, सुसंस्कारी,गृहकृत्यदक्ष, तिच्या शिक्षणानुसार जॉब करायला तयार असणारी असली तरी फक्त सेम करीअर वालीच हवी...(जसे आयटी वाला म्हणतो आयटी क्षेत्रातीलच हवी वगैरे.)म्हणून नकार देतो.
Hoy ho kahijan mulagi Chantali asali teri ghar changal nahi mhanun nakar detat mag mulinchi baju pan mandayla havi me keteka kadun yeklay as
खुप छान विचार आपण मांडले आहेत.. जे काही चालु आहे ते खरंच थांबल पाहिजे. नाहीतर ही मुलं व पालक निराशा,, चिन्ता याने ग्रासले जातील. 🙏
अप्रतिम संदेश दिला आहे
हा मॅसेज सर्वांनी भरपूर प्रसारित करा ही विनंती
👌👌👌👍🏻फारच प्रबोधनात्मक आहे, धन्य धन्य 🌷🙏🌷
Khup chhan video, thanks all team 🙏
खूप छान.. अगदी महत्ताच्या विषयाला हात घातला..👌👌👌👌👌🙏🙏
Ryt
Khup Chan mahiti dili
फारच छान.... सर्वांनी माहिती....दिली...आहे...
आणि
डांगे सरांनी... दिलेले माहिती
Super ....😊👌
खरच !खुप ज्वलंत प्रश्न आहे.अगदी योग्य बनविली आहे ही फिल्म. वास्तव हेच आहे.
I think you have discussed one of the best topic and eye-opener to all parents.
मी माझ्या मुलाच्या बाबतीत अनुभव सांगतो मुलीला मुलगा पसंत होता बायोडाटा पसंत होता त्यांच्या आई-वडिलांना तसेच काका काकींना मुलगा मुलगा व बायोडाटा पसंत होता परंतु मुलीचा मामा प्रत्यक्षात भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला असे सांगितले की माझ्या भाचीला डॉक्टर इंजिनियर किंवा बँक वाला मुलगा पाहून तिचे लग्न लावून देणार आहे परंतु तिच्या मामाने आपल्या बहिणीचे व आपल्या दाजींचे मत न घेता आमच्या स्थळास नकार दिला
खूप छान,पालकांना विचार करायला लावणारा सुंदर विचाराचा व्हिडिओ आहे.
Very good
हा व्हिडीओ बनवले त्यांच खु खुप अभिनंदन सध्या सर्वी कडे अशीच परिस्थिती आहे,,कुठे तरी थांबले पाहिजे हे सर्व good
खूपच प्रेरक संदेश दिलाय आपण उपवर तरुण मुल आणि मुली तसेच त्यांचे कुटुंबीय देखील....
Great vedio....very necessary for today's generation.
Excellent, Existing Burning Issues covered. Heartiest congratulations to All Team Members & Salute Creative Mind persons
अत्यन्त सुन्दर विचार आमच्या समजाच्या पुढे मांडलेत खरोखरच याचा विचार प्रत्येकानी करावा आणि हे अत्यन्त मोलाचे विचार ज्यानी समाजाला समजून सागितले त्यांना खूप धन्यवाद
सर्व आई वडिलाना तुमी सांगितलेले गोष्टींचा विचार केला तर सगळ्यांचे संसार घडतील खूप छान मार्गदर्शन केला सर मॅडम दाण्यवाद 🙏👌
Barobar aahe Dhanyawad khri paristhiti tumhi mandli, maza swathcha anubhav aahe ha gele 3/4 years zale, awghad aahe aajchi paristhiti 🙏🙏
छान विडिओ आहे
अप्रतिम माहिती खरंच ही काळाची गरज आहे👌👌👌👌
खूप छान माहिती दिली हे बरोबर आहे
खुप चांगला संदेश
खूप छान ... अतिशय कठीण विषय हाताळला आहे. धन्यवाद..
खूप छान माहिती दिल्याबददल तुमचे मन पूर्वक धन्यवाद 🙏🙏
Very true facts covered in this film very nice and helpftto parents of son and daughter
Really very nice video good information to all parents children.
चांगली माहिती दिली खर तर प्रबोधनकार किर्तनकार महाराज यांनी यावर जोर देऊन समाज जागरूक करण्याची काळाची गरज आहे, खर तर शिक्षण पूर्ण होऊन आधी जॉब नंतर लग्न या नांदात मुला-मुलींचे वय निघून जाते जे वास्तव आहे ,,😢
छान व्हिडीयो 💗अभिनंदन 💗मुलामुलिंच्या पालकानी कितीही चांगला मुलगा किंवा मुलगी बघुन लग्न लावुन दिले तरी काही कारणास्तव नंतर परिस्थीती बदलु शकते हे दोन्ही बाजुच्यानी लक्षात ठेवले पाहिजे फक्त नवरा बायकोने संसारात आपल्या आर्थिक गणितानुसार घरखर्च चालवला तर संसार आनंदाने फुलत जातो आणि सर्वात महत्वाचे ❤दुसर्यांचे दुखः बघुन हसु नये आणि सुख बघुन जळु नये ❤ह्या तत्वानुसार मी २५ वर्षापुर्वी ११००० रू ची नोकरी फिजीकल प्रॉब्लम मुळे जावुन देखिल माझ्या मुलिस उच्च शिक्षण देवुन आज ती चांगल्या ऑफिस मधे नोकरी करत आहे
देवाने जर सर्वांनाच गर्भश्रीमंत केले असते तर कोणीही कोणाला विचारले नसते पण एक मात्र नक्की देव ह्या धरतीवर प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात रोजीरोटीचा बंदोबस्त करून पाठवत असतो 👌💗💗💗💗💗💗
अतिशय सुंदर
सत्य परस्थितीचें चे आकलन करून ते माडले
👍👍👍💐💐💐
👌👌
प्रथम मी या लग्नस्थळ विषयी अनास्था या छोट्या शा मालिकेतील सर्व पात्रांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.कारण त्यांनी आजकालच्या मुला मुलींच्या पालकांच्या अवास्तव अटी आणि जीवघेण्या अपेक्षांचे सुसंवाद तून सादरीकरण करून समाज प्रबोधन करून खऱ्या अर्थानं पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन च घातलं आहे .किमान पालकांनी हा अतिशय समर्पक आणि संयुक्तिक व्हिडिओ पाहून अवास्तव अपेक्षाला तिलांजली देऊन समुपदेशन करून एकमेकांनी खुल्या दिलाने विवाह सबंध जुळवण्या विषयी पुढाकार घेतला पाहिजे . मला तर हा व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम बोधपर वाटला आहे ,आणि मी त्यातून नक्कीच प्रेरणा घेऊन उपयोजना करील.आणि ती आता काळाची गरज बनली आहे. पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद देतो.
खूप खूप छान माहिती दिली आवडलीअगदि बरोबर आहे धन्यवाद
आजच्या मुलामुलीच्या भविष्यावर चांगले मार्गदर्शन केलं,धन्यवाद।
खूप छान डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे, धन्यवाद....
सुंदर माहिती दिली आहे आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
खूपचं छान सुरुवात केली आहे.हे मार्गदर्शन कायम ठेवा.न जाणो यातून पालकांचे डोळे उघडू शकतात.👍 शुभेच्छा.
Thnx
अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khupch chan mahiti dili..
Tumche khup khup dhanyawad 🙏🙏
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे ताई तुम्ही . अगदी बरोबर आहे मुलीच्या वडिलांपेक्षा आईची जास्त अपेक्षा असते . आहो मुलाचे स्वतंत्र घर काय लगेच होते का !... खूप छान विशय निवडला तुम्हा सर्वांचे धन्यवाद 💐💐🙏🙏👌👌
सर्व प्रथम तुमचे आभार 🙏
खूप अप्रतिम असे तुम्ही व्हिडीओत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे... ग्रेट... मुलं मुली चे कमी पण त्यांचे आई वडील यांची अपेक्षा जास्त असते.
सगळ्यानी खूप खूप छांन समजवून सांगितलं ??धन्यवाद सगळ्यांचे ??
अगदीच खरे बोलत आहात सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे,वाढू वरांच्या आणि पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची गरजच आहे
Hare krishna welcome changali velevar mahiti dilabadal dhanyavaad ashich sundar mahiti dya
मी आपल्या मताशी सहमत आहे.नोकरी नंतरही करता येते.योग्य वयात लग्न होणे ही काळाची गरज आहे.समाजातील ही खूप मोठी समस्या आहे.सरकारी नोकरीचा अट्टाहासाने लग्न जुळत नाही.
छान माहिती दिली. धन्यवाद!
कळते पण वळत नाही.
खूप ज्वलंत प्रश्नावर माहिती प्रसारित केली,आभार
अतिशय. सुंदर विश्लेषण खूप छान समजावून सांगितले आहे.
एकदम बरोबर आहे खूप छान विडिओ बनविला आहे 👌👌🙏🙏
खूप छान आहे, पण मुलींच्या व त्यांच्या आई वडिलांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे, माझ्या मुलाच्या लग्नाच्या बाबतीत मी प्रयत्न करत आहे, मला फार वाईट अनुभव येत आहे, बारावी पास किंवा बीकॉम, बी ए, आर्ट, झालेल्या व खूप गरीब परिस्थीती असलेल्या मुलींच्या देखील अपेक्षा सदरील व्हिडिओ मधे दाखवल्या प्रमाणे खूप आहेत.
@Harsh Patel gap re baylya
अगदी बरोबर बोललात.
खूप छान सांगितलाय ताई माझ्य डोक्यात प्रकाश पडला 👌👌👍
बहुतेक यांच्या मुलांची लग्न होत नसावीत... पण स्वतःच्या मुलींची लग्न करताना सगळे बघतील... लोकांना मात्र उपदेश
अतिशय उत्तम सुंदर सांगितल आहे.
डोळ्यात अंजन घालणारी माहिती
खूप सुंदर vidio बनवला आहे. मी सध्या लग्नाचा उमेदवार आहे आणि या vidio मध्ये जे जे दिले आहे ते तंतोतंत माझ्या कुटुंबीयांबरोबर घडल अने आणि घडत आहे. मुलीकडच्यांचे वागणे बघून लग्न करायची इच्छा देखील मरती की काय असे वाटायला लागले आहे.
Mitra kalgi karu nokas 1 divas tuz eka changlya mulishi lag n nakki honar ani Tu jewdya muli baghitya tya sarvana ha video share kr ha video baghun tanchya war kahi na kahi fark padnar
Pudchya year la tuz lag n nakki honar
Khoop VAEET paristhiti ahe.
Agdi khare agdi asech Mazhya pan bhavashi zhale. Shevti
Mazhya cousin ni SPANISH mulishi LAGNA kele. Ani far chann mulgi ahe.
Karan BHARTIYA muli ani tynche AEE - VADIL yanche NAKHARECH Khoop.
Spain chi mulgi atishay SANSKARI / GUNI ani discipline asnari ahe.
KATHIN paristhiti ahe sadhyya purna jagat.
@@UltimateSuni mala pan Spanish mulgi bhetli tar bar hoil
Tumhachya olkhichi asli tr sanga
One of the best message to all the parents
😢real situation of marriage due to wrong expectation congratulation.
खरंच खूप छान विडिओ तयार केली आहे समाजाचे कधी डोळे उघडतील हे माहित नाही ... 🙏🏻👍
खरंच छान vedio बनवलं आहे आत्ता ची सगळयात खरी परिस्थिती आपण मांडली आहे 👍👍
तुमच्या लक्षात येत नाही आहे मुला मुलींच्या शाररीक ,आर्थिक गरजा लग्ना आधीच पुर्ण होऊ लागल्या आहेत.पुण्या मध्ये येऊन पहा.कसा स्वैराचार चालला आहे.(बात कडवी है लैकीन सच है।)
सही
हे सगळे हाऊस वाइफ बाय आहेत यांनी तेचा लाईफ मधे काही केलं नाही. नुसत नवऱ्याचा जीव वर बसून खालय. मुन असा व्हिडीओ बनवला.😂😂
सर्वच पात्र यांची भूमिका अतिशय सुंदर आणि सत्य माहिती सादर केली आहे. अंधारात चाचपडत बसणाऱ्या, लग्नाचे वय झालेल्या मूला मुलींना योग्य वयात विवाह करण्याची उजेडाची वाट दाखविली आहे. या शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून आपण सर्वांनी अतीशय योग्य अनुरूप जोडीदार निवडन्याचा सुंदर संदेश दिला आहे. सर्व टीम ला पुढील यशस्वी वाटचाली करिता खूप खूप हार्दिक शुभेच्छा...🌺🌺🌺🌹🌹🌹🌻🌻🌻
Ho,sir apla khup khup dhanyvad
@@SpFilm-production-Amravati khupch मागास video बनवलाय. लेकरं, navra ani family याच्यात स्त्रियांना adkun ठेवले पाहिजे एव्हढाच उद्देश दिसतोय. तीच swatach अस्तित्व आहे ani तिने फक्तं स्वतः वर सर्वात जास्त प्रेम करावे. Khup कर्तृत्व गाजवले पाहिजे. Ha video मुलांच्या पालकांनी बनवला आहे हेही लक्षात घ्यावे सर्वांनी.
खूप छान व्हिडिओ केला आहे आजच्या तरुण मुला मुलींसाठी हा उपयुक्त आहे