सरकार शेतकऱ्यांवर बोलायला लागले हे शेतकऱ्यांच यश | Dnyaneshwar Kharat Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #soybean #cotton #onion #milk #eknathshinde #shivrajsinghchouhan #dnyaneshwarkharatpatil #farming #indianpolitician #शेतकरी #agriculture
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
जो पर्यंत शेतकरी , शेतकरी म्हणून मतदान करणार नाही. तोपर्यंत शेतकरी लूटलाच जाणार.
शिवराज सिंह चौहान यांच्या सारखा माणूस कृषीमंत्री झाला.याचा आम्हा शेतकऱ्यांना खूप आनंद आहे❤❤
भारतीय जनता पार्टी हा पक्ष शेतकरी विरोधी आहे हो
सोयाबीन ला 6000 भाव दिला तरच मतदान नाहीतर सरकार पडणार 👍
सोयाबीन जर 5500विकली तरच यांना मतदान करू नाहीतर विरोधात मतदान करू 😂😂
शांतिप्रिय समाज + सगे सोयरे = सुरक्षित देश
निवडुन येण्यापुरते या वर्षी भाव देतीलच पण पुढच्या वर्षी परत मिळणार आहे का
कमित कमी 6000 भाव पाहिजेत
बरोबर आहे भाऊ @@dwarkarathi6449
कर्ज माफी बद्दल सरकार ने बोला आणि शेत मालाला भाव बद्दल सरकार ने बोला
प्रत्येक मतदार संघातील आमदाराला सोयाबीनला कमीतकमी 5500 रुपये भाव दया तरच मतदान करू असे केल्याशिवाय जमणार नाही
चुनाव झाल्यानंतर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सर्व पैसे हिसकावून घेतले जाईल
10 वर्षात पियुष गोयले नेआयात निर्यात बंदीचा धोरण वापरून शेतकऱ्यांची वाट लावली आहे
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय शिंदे साहेबांनी मार्गी लावायला पाहिजे
लोकसभेला निबार हाबाडा बसलाय.....
मग शेतकरी आणि शेतमालावर बोलणारंच कि राव ✌🏻💪🏻💪🏻
माझा सरकारवर भरोसा नाही आम्हाला काहीही नको मालाचे भाव द्या स्वामी नाथान आयोग आणा भावन्तर योजना नको आयातवर काबू ठेवा
निवडणूक आहे म्हणून शेतकरी आठवणार
काहीच विषय नाही भाऊ शेतकरी संपला फक्त मोदी मोदी फक्त निवडणुकी पुरत गांजर दाखवल्या जाईल शेतकऱ्यांचे हाल होत राहील 🙏
शांतिप्रिय समाज + सगे सोयरे = सुरक्षित देश
एकदम बरोबर बोललात
बोलण्यात मिस्टेक दादा हमीभाव आहे 4892 आणि तुम्ही म्हटल 4900 रुपये नाही 3800 रुपये आहे धन्यवाद
या सरकारने 15 लाख टन सोयाबीन आयात केलेली आहे अशी बातमी ऐकलो खरी का खोटी माहिती नाही पण याप्रमाणे आयात धोरण राबवलं आपल्या सोयाबीनला भाव कसे काय येतील पाटील
अतिशय सुंदर विवेचन केले आहे,देशाचे कृषी मंत्री चव्हाण साहेब निश्चित योग्य निर्णय शेतकऱ्या साठी घेतील अशी आशा आहे,जय श्रीराम.
पाटील शेतीची शासकीय मोजणी यावर एक वीडियो बनवा.
शासकीय मोजणी हे एक मोठा जोक आहे. कारण जो पैसा देतो त्याला दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यातून जमीन येते असे दाखवून भांडण लावतात. माझे तीन वेळेस शासकीय मोजणी झालेली आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रकारे जमीन दाखवण्यात आलेले आहे. ज्यावेळेस मोजणी करताना मी रिटायर तज्ञ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मोजणी केलं त्यावेळेस सदर मोजणीदार घाबरून 4:00 वाजता आला. कसंतरी मोजणी करून चालला गेला त्याच्यात एक घोळ केला त्याच्यामध्ये ही 10 गुंठ्याचे घोळ केला.
होपलेस राजकारनी आणि सरकार..
खरं तर सोयाबीनला प्रति क्विंटल 7000 रुपये भाव हमीभाव म्हणून मिळाला पाहिजे तरच सोयाबीन लावणीचा खर्च निघू शकतो व शेतकऱ्याला थोडेफार पैसे वाचू शकतीलआणि अशा प्रकारे भाव देत असतील तरच शेतकरी तुम्हाला मतदान करतील हे मात्र नक्की 🙏
न्यानेश्र्वर भाऊ हजारो शेतकऱ्यांचे pm kisan चे अकाउंट चुकून surrender झाले आहे तरी कृपया आपण ते पुन्हा एकदा चालु करण्यासाठी सरकार पर्यंत माहिती देण्यात यावी,🙏🙏🙏🙏
सरकारचे निर्णय शेतकरी मारण्याची आहे शेतकऱ्याच्या बाजूने सरकार काहीच निर्णय घेत नाही शेतकऱ्याच्या मलाला कवडीमोल भाव आहे सोयाबीन 4000 ने विकणे म्हणजे शेतकऱ्याच्या पायावर दगड पाडून
तुम्ही काही सरकार बाबत ठरवु नका
सोयाबीन ला भाव मांगा.
अनुदान मागु नका हमी भावाने खरेदी करण्यासाठी आंदोलन करा.
पाटील साहेब शेतकऱ्यांची बाजू एकदम भक्कमपणे मांडता आपण धन्यवाद
अतिशय बरोबर आहे माऊली पण भाव बदलायला पाहिजे ना?
हमीभाव आहे 4800 आणि सोयाबीन विकत आहे 3900 साहेब तुम्ही चुकीचे बोलले 4900 नाही विकत आहे सोयाबीन
सोयाबींचे भाव वाढले तरच भाजप सत्तेवर येईल; 6000 रुभाव पाहिजे आम्हाला घामाचे दाम पाहिजे बाकी काही नको कोणतीच योजना नको पाहिजे ते द्या नाही तर घरी जावे भावांतर योजना नको आयात बद करा नाही तर 100% सरकार पडणार
शेतकऱ्यांनी स्वाताः चा फायदा पाहूनच मतदान केले पाहिजे
हुरळून जाऊ नका हे राजकारणी निवडणूक झाली की सगळे विसरून शेतकऱ्याला फुकट विचारणार नाहीत हे राजकारणी
सोयाबीन 10000 भाव दिला तरच मतदान करू नाही तर कोणाला ही मतदान करणार नाही , भाजप, कांग्रेस , कोणालाही नाही करायच , खासदार आमदार भत्ते एका दिवसात वाढवून घेतात , सोयाबीन चा भाव का नाही वाढत एका दिवसात
पियुष गोयल ला शेतीमालाचा काही समजत नाही पियुष गोरला मंत्रिमंडळातून पहिला हाकलला पाहिजे
पियुष गोवाला वाणिज्य मंत्रालयातून हाकलले पाहिजे
मला 6000 हजार रुपये भाव नाही भेटला तर भाजप ला पाडणार
हे सरकार शेतकरींंना चुना लावणारे आहे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे
Good analysis. MSP योजना आणि भवांतर योजना मधला फरक छान सांगितला. दिवाळी पर्यंत भाव वाढ लेच पाहिजे नाहीतर सर्करल ल सत्ता घालवावी लागेल
भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे यांचे केंन्द्र सरकार मधील नेते
शेतकरी विरोधी आहेत
निवडनूक होऊसतर चालेल हे सगळ नतंर कोनी विचार करत नाही
2014 ला भाजपने आश्वासन दिले होते आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू आणि ते घोषणा करून निवडून आले आणि आणि तो आयोग लागू केला नाही आणि ते आता काय करणार आहेत निवडणूक जवळ आली म्हणून ते असे म्हणतात आणि नंतर विसरून जातात हे सरकार उद्योगपत्याचे सरकार आहे त्यांना शेतकऱ्याची काही देणं घेणं नाही
पाटील राम राम भाव मिळत असेल तर ठीक नाहीतर जुमला पार्टी नाही झालीं पाहिजे 😅😊😊
सोयाबीनला कमीत कमी सहा हजार रुपये भाव पाहिजे जेवढे अयोध्येतील राम मंदिर महत्वाचे होते तेवढेच महत्त्वाचे भाव मिळणे आहे शेतकरी आत्महत्या करत असेल तर मंदिर बांधून काय उपयोग
Super job 👍👍👍👍👍👍sir
आयात निर्यात धोरणावर लक्ष ठेवा नाही तर भाजप घरी जा व शेती मालाला भाव द्या बाकी काहीच नको आम्हला जे पाहिजे ते द्या भावन्तर मुलीच नको तुम्ही सोयाबीन निर्यात करा शेतकरी वाचवा नाहीतर भाजपा पाडा विधान सभे त
सोयाबीन तेल वर 30%आयात शुल्क आकारण्यात यावे व सोया doc ला साखर प्रमाणे निर्यात आनुदान द्यावे.
सोयाबीन तूर कापूस भाव कर्ज माफी द्यावी, नाही तर विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे मत मिळणार नाही.
निवडणुका जवळ आल्या...
पाटीलसाहेब तेलकितीआयात केलेया सरकारने
भिक नको हवे घामाचे दाम
शेतकऱ्यांवर जे कर्ज झाले आहे त्याला सरकारचे धोरणच चुकीचे कांदा कपाशि निर्यात बंदी तुमच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेत शेतकऱ्यांना एकाच वेळेस कर्ज मुक्त करा
खरच बोलुन राहिले की निवडणुकी साठी दिशाभुल तर करीत नाहि ना
पण बाधवानो क्रीयेविन वाचाळता व्यर्थ आहे म्हणून निवडणुकीत हिसका दाखवा च पदरात पाडुन घेतलयाशिवाय राहू नका ❤❤❤❤
कांद्याच्या निर्यात बंदी ने शेतकरी संपवला संपवला
शेतकर्यानो लबाङ राजकरण्याना ओळखा.आवळा देऊन कोहळा काढु पाहात आहेत.आमीशाला बळी पडू नका.लाभ घेवून रट्टा द्या.असा चान्स पुन्हा येणार नाही.
खरात पाटील तुमची टिप्पणी चुकली
आमच्या शेतमालाला भाव द्या बाकी काही नको जय जवान जय किसान
Soya oil cha rate rs. 110...is good for indian voters population ✨🎇🎇
शेतकरी अडचणीत आहे ....कर्ज माफ करा
शेतकरयांना.जि.तफावत.असेल.ते.व्यापाव्यापार्यानाद्या.सेतकर्याना.रोकडा.पैसेद्या
Bhajpa Sarkar noko
दादा आपण शेतकरी आहे आपल्याला भाव पाहिजे भिक नको हे सत्य आहे
निवडणूक जवळआली म्हणून
कर्ज माफ करा नाही TR Sarkar janar
आम्हाला भिक नको घामाचा दाम द्या जो जास्त घाम गाळेल जास्त दाम मिळेल
शिवराज सिंग चौहान मध्यप्रदेश यांच्या इच्छा शक्ती मुळें सोयाबीन चें दिवस लवकर येतील
4900नाही वीकत साहेब.फक्त 4000विकते आहे
एकदम बरोबर भाऊ 🎉🎉
शेतकर्यच्या मालाला भाव द्या बाकी काही नको
Ok
फक्त बोलून राहिले यांना शेतकरी झोपणार आहे.
बरोबर आहे माऊली सर ❤
अरे 4900 नाही भावा 3800 रुपये भावाने विकल्या जात आहे
मागिल निवडणुकीत हाबाडा दिला म्हणून शेतकरी आठवला
Soyabean 6000 rupay zala pahaije. Mi 6000 chya price la support karto
केंद्रीय कृषी मंत्री चांगले आहेत ते स्वतः शेतकरी आहेत
ही सरकारने कर्जमाफी ने केली नाही तरयकहीआमदारनीवडुन येऊ देणार नाही
गणेश भाऊ ronffen + bio 303 है मिश्रण चालेल का भाऊ plz कळवा
लाडक्या बहिणीला 1500 रु दर महा
खूपच आभार शिंदे भाऊ दादा आणी फडणवीस भाऊ
योजना एकच no
@@Funnyvideos-js4gs aani purushana kay ....bayana kay ghari basun free paise dene barobar aahe kay?
साहेब मी सन 2023 चा पीक वीमा काढला आहे परतू माझी ई पीक पाहनी झाली नाहि सातबार्यावर कोनत्या प्रकारची नोदनी नाही मग मला अनूदान कीवा पीक वीमा मीळेल काय
झालं,बाबा समाधान!
Soybeen la. 7500 rupey bhaw. Pahije kapsala 10500 rupey bhaw pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra
पुरन बहुमत कोणालाच नाही पाहिजे
योजनांचा पाऊस सोयाबीन हमी भावापासुन दुर
Govt ..la farmers population voters =cities voters chi take care..mahangai cover karavi lagte...so take pf..schemes...t.a....d.a.. pmkisan...etc...as on 8th pay commmision schemes ...like this ✨✨✨
4:05
जरांगे पाटलांची भीती
Soyabean la bhav nahi, tar matdan nahi
Kharat bhau pandhan taste Tatar karayla sanga sarkarla
Soyabeanla sarsakat 7000 rupaye quintal bhav dya anyatha vote milnar nahi shetkaryache
Ya rajkarni lokanna fakta shetkarj thikanavar aanu shakato saheb
भाव दिला पाहिजे
Dyaneswar Bhau changle kam
कृपया
शेतकऱ्यांना #######बनवू नका
तुमचा trp वाढण्यासाठी बोगस क्लिपा सांगू नका 🌹🌹🌹🙏🏻🌹🌹
Ya video cha short videos banva
100%👌👌🙏🙏🙏
kharatPatil 1 no kam
ज्ञानेश्वर भाऊ माझ्याकडे तूर राहिलेले विकी राहू देऊ माहिती सांगा भाव वाढतील की उतरते
झोपला होता का आता पर्यंत 12 हजार रुपये भाव होता
साहेब मीलीबग बद्दल माहीती सागां
3900 ru
आणि जरा मुद्द्याचं बोलत चला हो
Shetkari garibach asla pahije he sarkarche dhoran ahe
शांतिप्रिय समाज + सगे सोयरे = सुरक्षित देश
Jagat pan bhaw padlet kahi export honar nahi. Aata shetkryane kahitari navin udyog karayla hawa. Sheti cha kahi upyog nahi.
Tu bjp join kar baki kahi nako karu... Khup badala aahe tu te words nahi rahile je tu Pehele bolaycha bday pasun 😂😂😂