पत्रकार बांधवांना विनंती आहे की रवींद्र ला मुंबई गोवा हायवे बद्दल प्रश्न विचारा काय उत्तर भेटेल ते बघा गेल्या वर्षी सांगितलेलं की यावर्षी पर्यंत पूर्ण हायवे पूर्ण होईल म्हणून
बहीणींच्या समोर चव्हाण काय बोलले दरेकर शेलार कुठं आहे आता आपण तुम्हाला आता ऐक येणार नाही हेच्या हातातल्या राख्या काढून घ्याव्या बहीणींणी रामदास कदम पक्षातील मंत्री तुम्हाला शिव्या देत आहेत संपलं तुमच राजकीय अस्तित्व उध्दव ठाकरेंवर बोलताना जिभ वळवळत होती आता कसं वाटतय
चव्हाण....दापोली विधानसभा मध्ये तुमच्या चमचे आहेत त्यांना आवरा...नको ते घडतंय त्याला तुमीच जबाबदार आहात...कोकणातला रस्ता करायला तुकी कुचकामी ठरलात...ज्या दिवशी तुमच्या घरातल्या कोणाला त्या रोडवर दगा फटका बसेल तेव्हा तुमचे डोळे उघडतील...हे लक्षात ठेवा..
अरे रविंद्र चव्हाण किती वर्ष मंत्री आहेस.दुसरी गोष्ट म्हणजे १४ वर्ष मुंबई गोवा महामार्गावरील काम रखडले आहे.केंद्रात तुमचं सरकार आहे.मग सांगि ना मोदी ला आणि नितीन गडकरी साहेबांना .
रवींद्र चव्हाण साहेब आपण रामदास कदम काय म्हणाले त्या कडे बिलकुल लक्ष देऊ नका. तो राजकारणात ला भाग आहे. परंतु ते सत्य बोलले आहेत. कोकणातल्या प्रत्येय माणसाच्या मनातले बोलले आहेत. मुंबई ते नागपूर समृद्धी मार्ग होयू शकतो तर मुंबई गोवा हायवे का होउ शकत नाही. 14 वर्षे लागली साहेब....?
गणेशोत्सव आणि निवडणूक आली की मुंबई गोवा महामार्गाचा आवडता प्रश्न उपस्थित करतात आपसात भांडण करतात पण प्रश्न तसाच रेंगाळत पडलेला अजुन टिल्लू जागा झाला नाही
साहेब माणगांव मध्ये जी काही मंडळी उपोषणाला बसली आहेत त्यांना जरी राखी बांधली असती तर ? ह्यांना बांधून काहीच उपयोग नाही ? किती वर्ष झाली किती गणपती येऊन गेले तरीही रस्ता काही पुढे का सरकत नाही, समस्त कोकणातील लोकांनी बहिष्कार टाकायला हवा.🙏
माननीय महायुती महायुतीचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री2 महाराष्ट्र मध्ये आता 2024 विधानसभेचे इलेक्शन आहे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना असे सांगणे आहे की महायुतीला हा कदम हा माणूस बुलढाणा चा संजय गायकवाड हे दोन्ही माणसांना रामदास कदम माझ्या माणसाला सुद्धा या दोघांना सुद्धा सोशल मीडियापासून मुझे न्यूज केंद्रापासून यांना दोघांना दूर ठेवायला पाहिजे कारण हे काही बेशिस्तपणे बोलतात त्याच्यामुळे महायुतीचे मतदान कमी होण्याची शक्यता आहे हे जे काही शिंदे गटातील हे जे काही आमदार आहे त्यांच्यामुळे लोकसभेला फार मोठा फटका बसला आहे कारण ते काही पण बोलतात काही पण बोलतात त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मनामध्ये खूप रोष असून आमदारकीच्या निवडणुकीपासून दूर ठेवावे तो संजय शिरसाट एक तो एक येडा बांगर हे असे चार-पाच हे जे बावळट लोक आहे यांना मीडियावर पाठवू नका महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा काही प्रश्न विचारा हे पाच जणांचे शिंदे गटाचे यांच्या विषयी लोकांच्या मनात खूप प्र रोशन यांच्यामुळे महायुतीचे मतदान मतदान संख्या गटू शकते याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो त्याच्यामुळे हा सांजा गायकवाड संजय शिरसाठ तो एक येडा बांगर हो तो रामदास कदम या माणसांना थोडसं सोशल मीडियापासून दूर ठेवायला पाहिजे मीडियाच्या माध्यमातून देऊ नका अन्यथा सर्व फायदा महाविकास आघाडी यांच्या नावाची चर्चा यांना जे काय लागल ते बोलतात त्याच्यामुळे महायुतीचे मतदान जरूर मतदान कमी होऊ शकते त्याच्यामुळे तातडीने यांना उद्यापासून दूर ठेवावे मीडियासमोर येऊन देऊ नका त्यांच्याकडे कोणत्याही बोलण्याची भाषण देऊ नका अन्यथा सर्व फायदा महाविकास आघाडीला होणार यांना एक शब्द सुद्धा बोलायला लावू नका काही बोलले तरी वेगळच बोलतात महाराष्ट्राचे जनतेच्या अनेक समस्या असून हजारो शेतकरी आत्महत्या करतात शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच असलेल्या शेतकऱ्यांची थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी कधी होणार सात वर्षापासून थकीत असलेले शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यासाठी काहीतरी पावना सरकारने उचलायला पाहिजे दोन लाखावरील संपूर्ण सरसावट कर्जमाफी हा विकास आघाडी करणार होती महाविकास आघाडी करणार होती
शिंदे यांनी भाजप यांनी तीन-तीन काय किती पैसे देऊ द्या लाडका भाऊ महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरेच आहे कारण लाडका भाऊ अजित पवार पण होऊ शकत नाही येस सुप्रिया सुलेला विचारा
मुंबई गोवा रोडकडे वेळ असेल तर जरा लक्ष द्या. लोकांचा अंत पाहू नका.
आता यावर शिरसाट, शंभु, साटम बोलणार की मुग गिळून गप्प बसणार
त्यात ठाण्याचा मस्का
त्याची निघून पडली आहे....त्याला आता काही देणं घेणं नाही कशाचे@@niteshmore5888
घरी भावाला बांधली का राखी.
Fukatachi sadi kiva 500rs milat asetil mhanun yala bhav banvtayt 😁😁😁
@@mimumbikar1878 😄😄
मुंबई ते गोवा रस्ता जो जुना ब्रिटिश काळापासून होता ,,तसाच पुन्हा करून दया,,नविन रस्ता नकोच हि कोकणात राहणारे कोकण वाशी यांचे म्हणणे आहे
सख्खा भावाला राखी बांधायला जाणार नाहीत पण............. काय दिवस आलेत 😊
अगदी बरोबर आहे
अगदी बरोबर❤
सध्या पैशाला महत्व आहे नात्यापेक्षा
Ekhad pad milav mhanun
शिक्षण महत्त्वाचा आहे बाबा
सत्तेचा माज
पत्रकार बांधवांना विनंती आहे की रवींद्र ला मुंबई गोवा हायवे बद्दल प्रश्न विचारा काय उत्तर भेटेल ते बघा गेल्या वर्षी सांगितलेलं की यावर्षी पर्यंत पूर्ण हायवे पूर्ण होईल म्हणून
नवरे बेरोजगार केले सरकारने. आणि बहिणीला 1500 रुपये देवून मते विकत घेतात
17 वर्षे रस्ता बांधत आहेत, यालाच विकास बोलतात 😂😂
बहीणींच्या समोर चव्हाण काय बोलले
दरेकर शेलार कुठं आहे आता आपण
तुम्हाला आता ऐक येणार नाही हेच्या
हातातल्या राख्या काढून घ्याव्या बहीणींणी
रामदास कदम पक्षातील मंत्री तुम्हाला शिव्या देत आहेत संपलं तुमच राजकीय
अस्तित्व उध्दव ठाकरेंवर बोलताना जिभ वळवळत होती आता कसं वाटतय
करावे तसे भरावे......
घानच काढली रामदास ची
चव्हाण....दापोली विधानसभा मध्ये तुमच्या चमचे आहेत त्यांना आवरा...नको ते घडतंय त्याला तुमीच जबाबदार आहात...कोकणातला रस्ता करायला तुकी कुचकामी ठरलात...ज्या दिवशी तुमच्या घरातल्या कोणाला त्या रोडवर दगा फटका बसेल तेव्हा तुमचे डोळे उघडतील...हे लक्षात ठेवा..
किव येते या महिलांची सक्या भावाला विचार नसतील
सडेतोड ऊतर...याच भाषेत संमजेल ...
Aamhi ravindra chavan saheb sobat ❤
आवाज मस्त आहे चव्हाण साहेबांचा
एकदम बरोबर रामदास कदम हा अडाणी च माणूस.
माता बहिणीसमोर ही भाषा शोभते का पालकमंत्री म्हणून आपल्याला
मोदी साहेब तर याला रेवडी म्हणायचे, आता मत परीवर्तन कसं झालं.
मविआ नी लाडकी बहीण योजना आणली असती, तर ती रेवडी असती
😂😂😂
तीन हजार रुपये आले म्हणून राखी बांधली का 😂
😅😅😅😅😅😅
रामदास आधीच बोबडा त्यात त्याचा फोडला थोबडा!
मग काय?
चांगलीच जिरवली म्हणायचं!
बरोबर, अडाणीच आहे 😂😂
अरे रामदास काय होतास तू काय झालास तू 😂😂😂😂😂😂
तु दोन वर्षांत काय उपटली
4:54 पैसे काय स्वतःच्या खिशातून दिले का आभार मानायला?
कदम अजून कीती हुजरेगिरी करणार
पैसे मिळाले, उत्साह तर वाढणार
Reporter ahey ki bjp cha pravakta😅
चव्हाण साहेब आणि कदम साहेब होऊ द्या एकदा मजा येईल
मुंबई गोवा महामार्ग कित्येक वर्षे अपूर्ण आहे त्याचे काम पूर्ण कर, लाडकी बहिण आणून विधानसभेची तयारी सुरू केली वाटतं
वार्ताहर यांनी प्रथम जाणुन घ्यावे कि माननीय श्री रविंद्र
चव्हाण महोदय हे सां बा वि चे माननीय मंत्री महोदय आहेत.
गोवा रस्ता बांध आधी शो गिरी नको
तीन तिकडी सरकार 😂😂😂😂
हे काय चालू आहे कळतच नाही 😂😂😂😂😂
तू आता आलास रे उपटायला, दापोलीचा विकास कुणी केला ते सर्वांना माहिती आहे 🤣
अडाणी खरे तुमी आहात...
काय उपटली 😂😂😂😂
राखी ची ओवाळणी नाही का... बहिणींना.
Haa zatu December 2023 parynt mumbai goa highway purn karnaar hotaa…. Tya baddal kaay zal vichara na jara media vaale
पण लाडका भाऊ उद्धव ठाकरे
अडाणी माणूस 😂😂😂
अरे रविंद्र चव्हाण किती वर्ष मंत्री आहेस.दुसरी गोष्ट म्हणजे १४ वर्ष मुंबई गोवा महामार्गावरील काम रखडले आहे.केंद्रात तुमचं सरकार आहे.मग सांगि ना मोदी ला आणि नितीन गडकरी साहेबांना .
शब्बास रेपठया.
आरे काय उत्तर दिल आहे मुबंई-गोवा हायवे वर... म्हणजे अजून 2030 पर्यत रोड होणार नाही हे सिद्ध झालं म्हणा
रवींद्र चव्हाण साहेब आपण रामदास कदम काय म्हणाले त्या कडे बिलकुल लक्ष देऊ नका. तो राजकारणात ला भाग आहे. परंतु ते सत्य बोलले आहेत. कोकणातल्या प्रत्येय माणसाच्या मनातले बोलले आहेत. मुंबई ते नागपूर समृद्धी मार्ग होयू शकतो तर मुंबई गोवा हायवे का होउ शकत नाही. 14 वर्षे लागली साहेब....?
बहिणीनंसमोर उपटली हिच भाषा bjp ची
चव्हाण जी तो मुंबई गोवा रोड कधी होणार ते सांगा, शायनिंग नको मारू.
गणेशोत्सव आणि निवडणूक आली की मुंबई गोवा महामार्गाचा आवडता प्रश्न उपस्थित करतात आपसात भांडण करतात पण प्रश्न तसाच रेंगाळत पडलेला
अजुन टिल्लू जागा झाला नाही
Naak mothe ahe mhanun nakat bolale pahije ka😂😂😂😂
Bayalya 😂😂😂
अडानी असुन एवड कमल हुशा असतेतर तुजकाय खरनाय
साहेब माणगांव मध्ये जी काही मंडळी उपोषणाला बसली आहेत त्यांना जरी राखी बांधली असती तर ? ह्यांना बांधून काहीच उपयोग नाही ? किती वर्ष झाली किती गणपती येऊन गेले तरीही रस्ता काही पुढे का सरकत नाही, समस्त कोकणातील लोकांनी बहिष्कार टाकायला हवा.🙏
गेल्या गणपती ला म्हणाले होते सहा महिन्यांत मुंबई -गोवा रोड पूर्ण करू,,, काय झालं
सज्जन लोकांना राखी बांधा
ह्या बहिंणी फ़क्त आणि फ़क्त पैशांसाठी गेल्यात तिथे कारण पैशांचे चाले कसे चालवायचे हे रवींद्र साहेबांना चांगल माहिती आहे
हे शेवटचे रक्षाबंधन, तुमचे, गोडबोले आहात तुम्ही, त्या रोडबद्दल बोला.
1500साठी या भाईन भावाच्या नात्याला कसे बाजारात पहा
राखी बांधण्यासाठी आलात आनंद आहे पण 3000 रुपये साठी आपले बहुमुल्य मत विकू नका.....
आगंन वाढीच्या मांध नकुठे आहे त्या भ ईनी राभत आहे त याच्या मता साठी
नितीन गडकरी साहेब कोणत्या पक्षाचे आहेत ते पण सांग जरा😂
Mahayuti tiknar nahi ..? Sanket milat ashet ..? Jai hind.
Ravindra chavan ervi kdhi evde bolat nhit te bolale te barobar ahe.
Ati tithe mati
बाई महागाई किती वाडली
हे तिन्ही महायुतिचे नेते एकमेकांच्या बायका सुद्धा झोपवतील निवडणुका जवळ आल्या वर फ़क्त मजा बघा 😅😂😅😂
लडकी बहीण... जरा रामदास भाईंना या निम्मित बहिणी नो राखी बांधा हो l
सगलयांना TRP पाहीजेत... सख्खा भाऊ आहे त्याला बांधा
खूप आनंद आहे फुकटचे 3000 मिळाले ना.... आम्ही tax भरून विकास कामासाठी दिलेले
दादानी बहिणी कडे महागाई करून वसुल करू नये बस,भावजींच्या नोकरी धंद्याच काय
Ajun majhya bahinila nahi aale ithe parcility aahe ka ase watat
माननीय महायुती महायुतीचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री2 महाराष्ट्र मध्ये आता 2024 विधानसभेचे इलेक्शन आहे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना असे सांगणे आहे की महायुतीला हा कदम हा माणूस बुलढाणा चा संजय गायकवाड हे दोन्ही माणसांना रामदास कदम माझ्या माणसाला सुद्धा या दोघांना सुद्धा सोशल मीडियापासून मुझे न्यूज केंद्रापासून यांना दोघांना दूर ठेवायला पाहिजे कारण हे काही बेशिस्तपणे बोलतात त्याच्यामुळे महायुतीचे मतदान कमी होण्याची शक्यता आहे हे जे काही शिंदे गटातील हे जे काही आमदार आहे त्यांच्यामुळे लोकसभेला फार मोठा फटका बसला आहे कारण ते काही पण बोलतात काही पण बोलतात त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मनामध्ये खूप रोष असून आमदारकीच्या निवडणुकीपासून दूर ठेवावे तो संजय शिरसाट एक तो एक येडा बांगर हे असे चार-पाच हे जे बावळट लोक आहे यांना मीडियावर पाठवू नका महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा काही प्रश्न विचारा हे पाच जणांचे शिंदे गटाचे यांच्या विषयी लोकांच्या मनात खूप प्र रोशन यांच्यामुळे महायुतीचे मतदान मतदान संख्या गटू शकते याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो त्याच्यामुळे हा सांजा गायकवाड संजय शिरसाठ तो एक येडा बांगर हो तो रामदास कदम या माणसांना थोडसं सोशल मीडियापासून दूर ठेवायला पाहिजे मीडियाच्या माध्यमातून देऊ नका अन्यथा सर्व फायदा महाविकास आघाडी यांच्या नावाची चर्चा यांना जे काय लागल ते बोलतात त्याच्यामुळे महायुतीचे मतदान जरूर मतदान कमी होऊ शकते त्याच्यामुळे तातडीने यांना उद्यापासून दूर ठेवावे मीडियासमोर येऊन देऊ नका त्यांच्याकडे कोणत्याही बोलण्याची भाषण देऊ नका अन्यथा सर्व फायदा महाविकास आघाडीला होणार यांना एक शब्द सुद्धा बोलायला लावू नका काही बोलले तरी वेगळच बोलतात महाराष्ट्राचे जनतेच्या अनेक समस्या असून हजारो शेतकरी आत्महत्या करतात शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच असलेल्या शेतकऱ्यांची थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी कधी होणार सात वर्षापासून थकीत असलेले शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यासाठी काहीतरी पावना सरकारने उचलायला पाहिजे दोन लाखावरील संपूर्ण सरसावट कर्जमाफी हा विकास आघाडी करणार होती महाविकास आघाडी करणार होती
शिंदे यांनी भाजप यांनी तीन-तीन काय किती पैसे देऊ द्या लाडका भाऊ महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरेच आहे कारण लाडका भाऊ अजित पवार पण होऊ शकत नाही येस सुप्रिया सुलेला विचारा
बामलाव्या.....
Bhavala😂bandha tumchya
दोघे ही सारखेच?
No १ cm शिंदे साहेब
होउ द्या 😂
Chhan Manoranjan chhalu ahe
15 lakha che aata 30 lakh zale aste....10 varsh zali
Nahi
रामॅला असाच पाहिजे
30 varshe kai ---_---+++++++
Tai la kay gift dile ka. nahi dada karantai sakkhya bavala Rackhi bandhayala geli nahi
भाई बरोबर बोलत आहेत....
हा रवींद्र बिन कामाचा माणूस दर वर्षी या आश्वासन देऊन मोकळा होतो काय अवस्था आहे गोवा हायवेची याला काही पडलं नाही
सहाब हमारे नेता को ऐसे सब महिलाओ के सामने अनपड मत बोलो 🙏
Shii gaaan kadli shinde saheba nchi . Kahi ch kimmat nahi shinde sahebana
Bochaa mar atta kadamacha
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
जाहिरात करताय... लाज नाही तुम्हाला
गध्दार रामदास भाई
आपसातच मरा 😂😂😂😂
चव्हाण साहेब आपणास माझा बिनशर्त पाठिंबा आहे.अडाणी माणसाला त्याची जागा दाखविली.
Ijat kadhli bam lavachi
😂😂😂😂
BJP 👌
Sakhya Bhavana Rakhi bhandhayla janar nahi he bhadyache bhau satta aahe to paryant Katke kara satta gelyavar Navin bhau tayar hotil
बाम लाव्या
Mahauti madhil paxani sayam thewawayas hava hitchintakana cha gondhal hoto
जबरदस्त उत्तर रामदास कदम ह्यांना दिले आहे 😂😂😂😂😂😂
Paha hindu bavano Ravindra dada bahini samor kasi Bhasa vapartoy kay uptlai