Pune Vasant More Vs VBA | वंचितला रामराम करत ठाकरेंकडे,पुण्यात मोरेंविरोधात वंचित आक्रमक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- The social media star corporator Vasant More from Pune got angry because he was waiting for Thackeray's Shiv Sena by giving a farewell letter to Vanchit...an activist named Sarode from Hadpasar gave an open warning to break Vasant More's office...so as a precaution, the police have increased security in front of Vasant More's office in More Bagh. ..this is the same review...
पुण्यातील सोशल मीडिया स्टार नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरल्याने वंचितचे कार्यकर्ते संतापलेत...हडपसरच्या सरोदे नावाच्या कार्यकर्त्याने तर वसंत मोरेंचं ऑफिसच फोडण्याचा जाहिर इशारा देऊन टाकलाय...म्हणूनच खबरदारी म्हणून मोरे बागेतील वसंत मोरेंच्या ऑफिस समोर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय...त्याचाच हा आढावा...
#vasantmore #uddhavthackeray #prakashambedkar #vba #shivsenaubt #marathinews #news18lokmat
SIKA
'
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
कोणी कुठे जावे याला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे अनावश्यक विरोध करून आपली किंमत कमी होईल याची काळजी घेणे गरजेचे वाटते.
वंचित ने असं करू नये सुरवातीपासूनच आंबेडकरी जनतेला माहीत होते वसंत मोरे हे मनापासून वंचित मध्ये आले नव्हते त्यामुळे त्याचा मोठा विषय करू नये
वंचित पक्षच वंचित आहे, त्यामुळे कार्यकर्ते पण वंचित😢
😄
Tuji aai pn vanchit ahe😂
@@shubhamjagatap7551 आईवर बोलू नको, मला तुझ्या आई वर बोलायला भाग पाडू नको,दळबद्री विचार
@@shubhamjagatap7551 परंपरेनुसार ह्या दळबद्री विचार असलेल्या माणसाने त्याचे गु खायचे काम आजही चालू ठेवले,भविष्यात असाच गु खाण्यासाठी शुभेच्छा,दळबद्री
@@shubhamjagatap7551 आई वर बोलू नको तला सांगतो, तुझ्या सारखा आम्ही गु खात नाही, त्या मुळे तुझ्या आई वर काही बोलत नाही,
तुझ्या आईला प्रणाम.
छोटेमोठे सुध्दा निवडणूका संपल्यावर वंचितला विचारत नाहीत.यावरूनच वंचितची ताकद किती आहे हे लक्षात येते
भाऊ मोठे नव्हे .फक्त छोटे छोटे पण विचारत नाहीत 😂😂😂
झाली का ♨️ लागली बुडाला
Teak it easy मनावर घेऊ नये
😀😂😀😀
@@digamberwaigaonkar2980 वंचित इमानदार आहे आणि बेईमान लोकांची संख्या जास्त वाढली म्हणुन वंचित ची ताकत कमी पडत आहे परंतु ज्यांना अक्कल नाही त्यांनी वांचीतला शिकवू नये जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
अहो आता तात्याला कोणीही विचारणार नाही कारण ते एकनिष्ठ नाहीत जय संविधान
तात्या ने गरिबांसाठी खूप काही केले तुम्ही समजू शकणार नाही....
😂😂😂
Vanchit pakshala pn koni olakhat nahi vasant more ani vba chi avatar sarkhich
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
अश्या लोकांना कोणीही मतदान करू नये असं मला वाटत, कारण ही लोकं स्वतः एकंनिस्ट नाही आहेत आणि निवडून आल्यावर काय भल आहे करणार जनतेच
@@nitinkate9370 या वंचित समाजा मधे अठरा पगड जाति येतात, या अठरा पगड जाति एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, हि च भुमिका आंबेडकर साहेबांची आहे, तु कोण सांगणारा कि यांना मतदान करु नका, तुझ कोण ऐकणार आहे, झाकणझुलया
😂😂😂😂 कॉमेडी आधी ग्रामपंचायतीला निवडून या मग तात्यावर बोला( काय तर संविधान) याच्या पलीकडे तूम्ही काहीच करु शकत नाही..🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@@nitinkate9370 तु जे लिहीतो वाचतो ना, ते केवळ संविधामूळे, माणुस किति हि जातीवादी असला तरी, संविधान वाचल्या नंतर त्याचा लक्षात येते की, संविधान हे सर्वांसाठी च महत्वपूर्ण आहे संविधानाने पहिले इतर जातींना स्थान दिले, नंतर आम्हाला, असे होते बाबासाहेब, तुम्हा लोकांना नाही कळणार
@@टारझनजाती धर्मा पलीकडे जाऊन मतदान होईल तेव्हा आमची सत्ता असेल
@@टारझनजाती धर्मापलीकडे जाऊन मतदान होईल तेव्हा आमची सत्ता असेल
तात्या काय बोलला मी वंचित मध्ये गेल्या मुलं माझ्या समाजातल्या लोकांनी मला मतदान केलं नाही म्हणून मी वंचित पार्टी सोडत आहे
चांगला निर्णय... वसंत मोरे यांनी घेतला.... भगवे स्वागत......
जाऊ द्या. मोरेंना वाटतं तितकं राजकारण सोपं नाही... नुसतं पक्ष वर सोड करून काय होणारं नाही.
अश्या लोकांना परत एंट्री नका देऊ कोणीही भरोसा नाही यांचा जय वंचीत बहुजन आघाडी विजयी असो बाळासाहेब आंबेडकर साहेब झिंदाबाद
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
सवारथा साठी आला होता तो. फायदा झाला नाही म्हणून वापस.
आम्ही वसंत मोरे यांना एक निष्ठ म्हणून बघत होतो पण बेडूक उड्या मारणारा तात्या आयुष्यात आमदार आणि खासदार होऊ शकत नाही जी 30,000 मत मिळाली ती वंचित बहुजन आघाडी ची आहेत पुण्यात वसंत मोरे यांना कोण्ही मानत नाही कोण ही लोकसभेला तिकीट देत न्हवत वंचित बहुजन आघाडी ने दिलं आणि आता कुठे जातोय साईनाथ बाबर यांना बरोबर वसंत मोरे बरोबर केलं
Gu kha tyatyyacha., 😂 जर 600 बापाचा असलास तरच रिप्लाय कर.
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
पायाला फ्रॅक्चर असताना देखील मो-या ला मतदान करायला गेले, आणि म्हणतोय गद्दार वंचित च्या लोकांनी मतदान केलं नाही. ते का नाही सांगत 50 लाखाची कार कुठून आली एका दूधवाल्याकडं🤔🤔🤔🤔.
तात्यांची हवा थंड झाली...म्हणून पक्ष सोडून पळा पळ सुरू....😂😂😂😂
तात्याला किती खोके दिले? 😂😂😂
@@ManoharMorajkarमो-या नी 50 लाखाची कार घेतली, खर्चापानी साठी करोड़ों भेटले ते वेगळ।
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
जाणाऱ्याला जाऊ द्यावे. हे आपले वंचित चे खरे कार्यकर्ते नव्हतेच.त्यांचा वंचित ने नाद सोडणे योग्य राहील. शेवटी हे मराठे आहेत.त्यांना आपल्या समाजाशी घेणे देणे नाही. शेवटी आपल्याच नेतृत्वाचे कुठेतरी चुकले असावे असे मला वाटते.☺️😊☺️
वांचीतला कोणताही धोरण नाही नाहीतर माहविका स आघाडी बरोबर राहिले आस्ते तर आज स्वतः खासदार आणि पक्षाचे खासदार निवडून आले आस्ते
तात्या मराठा आहे का?
मी एक मराठा पण वंचित ने अश्या आयरामांन तिकीट दिल्यापेक्षा पक्षातील जुन्या कार्यकर्त्याला तिकीट दिले असते तर बरं झालं असत
Perfect💯
Karykarteana tikit deawet
वश्या मोऱ्या, 😂 आधी मनसे, नंतर वंचित अन् आता ठाकरे ची भेट, अरे काय तू, 😂😂😂
आत्ता तरबतो येणारच नाही.राज साहेबांनी याला.बरोबर साईड केला.स्वार्थी.
कटि पतंग🤣🤣🤣
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
@@Nnkkssbsआरे हाड. आमदार होतोय म्हणे. लाव चैलेंज आमदार काय तो नगरसेवक पण होणार नाही.
@@Nnkkssbs अक्कल गहान पडली होती का मग?? लढायच होतं ना अपक्ष म्हणून. पण सुपारी नसती भेटली मग तुझ्या तात्या विंचूला. विंचवाला विचार दूधवाल्याकडं 50 लाखाची कार कुठून आली🤔🤔🤔🤔
काय मागे लागलात त्याच्या काय लॉजिक आसेल त्यांचे मतदाराचे काय कोणती विचार धारा घेवून मतदार मतदान करतील माणसाला विचारधारा असली पाहिजे
वसंत मोरे हे पळकुटे आणि स्वतःची पोळी भाजण्या करीता लोकांना खोटेनाटे वचन देवून मी एकनिष्ठ आहे. असे बोलणारा माणूस म्हणजे वसंत मोरे अशी त्यांची छबी आहे.हे लोकांनी वोळखले आहे. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोण कुठे जात इकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षाला मजबूत कसं करता आणि पक्षाची बाजू इतर लोकांना कसे समजावून सांगता येईल त्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान
राजकारण हे राजकारण असतं कोणीही भावनिक होऊन नको ते करु नये.
जाऊदया साहेब सगळे.खुर्ची साठी.हाप.हापाप.लेले.आहेत.जय.भिम जय.संविधान
प्रकाश आंबेडकर यांनी मुळ वंचित च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायला हवी. बरेच उमेदवार जसे पडळकर, मोरे अजुनही अनेक वंचित च्या टीकीटावर लढले. निवडणूकीनंतर वंचित शी यांनी काडीमोड घेतला. आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा विचार करावा.
Vele var yetat v vanchit la sodun jatat ase barech sodun gele ashana 3 varshe kam karu ghetalyavar umedwari dyala pahije
वंचित ने आधी भाजप ची सुपारी घेणे बंद करून स्वतः चा पक्ष बळकट करावा,
"तळ्यात मळ्यात " करत बसले तर पक्ष कधी संपुष्टात येईल ते समजणार पण नाही
आता फक्त काँग्रेस वंचित मुळे BJP ला फायदा होतो... मराठा मुस्लिम एकत्र करुन लढू... एकट लढलो तर नक्की हरणार आपण... विचार करा
तुझा पक्या भाजपकडून पैसे घेऊन गब्बर झाला. तू झोपडपट्टीत राहिला. तुम्ही कायम मागास राहणार 😂😂😂
@@vasantkamable159 Pakistan banvaychay kay
वंचीत च्या कार्यकर्त्यांनी त्यांचा राग मतदान करून व्यक्त करा. फोडा फोडी नको 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फोडाफोडीच राजकारण उद्धव & शरद करतोय. टिवी आहे कि नाही तुझ्या घरी??
गेला तर गेला ..... हवेत गोळीबार करणारे नकोत वंचित मद्ये.... VBA jindabad ❤
वंचित चे काय चुकले तर निवडणूक आली कि आयाराम लोकांना तिकिट देणे..हेच आयाराम निवडणूक झाली कि गयाराम होतात.....व वंचित वंचित च राहाते...हा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे
पुण्यात वंचितची ताकत नही. एक लाख पण मतदार नाही. हेच्याकडं 3 लाख मतदार आहेत म्हणून ह्याने सांगितले. पण त्याच्याच लोकांनी त्याला मतदान केलं नाही. त्यात वंचित चा काय दोष??. आमचे जेवढे होते तेवढ्यानी मतदान केलं।
कोण कोणाच्या पोटात जाऊन नाही बघत. ज्याला बेईमानी करायची तो करतोच. सोलापुर च्या राहुल गायकवाड़ ने नाही केली का बेईमानी???
ज्याची त्याची मर्जी
मा. वसंत मोरे (तात्या ) आम्ही वंचित चा पुण्याचा वाघ म्हणत होतो, आपण पळपुटे मांजर निघाला. असो, सर्व वंचित कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी , आणि सर्व एकनिष्ठ वंचित बहुजन आघाडी यांना विनंती करतो की, येथून पुढे असेच होणार आहे आपण लांडग्याच्या मागे वेळ घालावीन्यापेक्षा विधानसभा निवडणुकीसाठी वेळ घालवू आणि आपला पक्ष आणि उमेदवार कसे निवडून येतील यासाठी कामाला लागू. जय वंचित 🌹💐
तमाम वंचित समाजाला विनंती आहे
तमाम वंचित समाजाला विनंती आहे शांत राहायचं
लोकशाहीत प्रत्येकाला महत्वकांक्षा असते. वंचीतचे नेते आदर्श व विचारी आहेत. कोणताही गैर निर्णय घेणे ची आवश्यकता नाही.
तात्या मोरे जात असेल तर जाऊ द्या ना, विरोध करण्याचे काहीही कारण नाही प्रत्येक माणूस हा विचाराने स्वतंत्र असतो प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. जय भीम जय क्रांती.जय शिवराय जय संविधान. धन्यवाद 👍
ऑफिस कशाला फोडायचे....आयाराम हे कुणाचेच एकनिष्ठ नसतात....तात्या सध्या दारोदारी फिरत आहेत 🤔
वंचित बहुजन आघाडी ने ऑफिस तोडाच त्याच बरोबर वसंत मोरे यालाही फोडा फिरायलाही देऊ नका रस्त्यावर पुन्हा असे कोणीही धाडस करणार नाही या पक्षातून त्या पक्षात जायचं
वंचित मधे राहुन तरी काय करतील कोणीच निवडून येईन झाल न
@@pkstuts4466 हा वसंत मोरे स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात जात आहे मनसे ने अठरा वर्षात भरपूर दिले खासदारकिची निवडणूक लढवण्यासाठि सगळे पक्ष फिरून शेवटी वंचित बहुजन आघाडी मध्ये गेला खासदारकि उमेदवारी दिली डॉ प्रकाश आंबेडकर साहेब यांनी हरले डिपाॅझीट जप्त झाले,, वंचित मध्ये राहिला पाहिजे होता, नाही राहिला कारण सांगितले वंचित बहुजन जनतेने मला साथ नाही दिली,,पुढे विधानसभा येते म्हणून ऊ बा ठा मध्ये गेले पण याला मतदान न करता पुन्हा डिपाॅझीट जप्त झाले पाहिजे,ना खासदार ना आमदार,ना नगरसेवक इकडून तिकडे फिरणाऱ्याना जागा लायकी दाखविली पाहिजे मग कोणीही असोत कुठल्याही पक्षाचा असुंदे
Tumcha paksycha adyhkya nivdun ana natr pudche
येणाऱ्या विधानसभेत आम्ही पण बघतो वसंत मोरे कसा निवडून येतो ते जय वंचित बहुजन आघाडी
तुमाला बगायलाच येत नाही म्हणून तर वसंत तात्या ने वंचित सोडून गेली नां? 🤦♀️😁😁😁
अरे त्या पक्ष प्रमुख ल नगरसेवक च्या हाताखाली तर ठेवा😅😂
🤣🤣🤣 औरंगजेबच उदो उदो करा.....
Mi rahu ka tujya bahini pashi mala thev 😂@@avinashkodag1415
@@avinashkodag1415तूझी आई आहे का नगर सेवक
Shivsena aani वंचित मित्र पक्ष आहेत !
मनसे मधून Direct शिवसेनेत जाणे योग्य नव्हते !
म्हणून त्यांनी मनसे - शिवसेना via वंचित!
बघा भावांनो जे गेले ते गेले, इतर पक्षांच्या नादी न लागता वंचित ला मतदान करा, विधानसभेला तरी एकजुट व्हा, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जय भीम, जय संविधान
आता वसंत मोरे वर कोणीही विश्वास ठेवणार नाही झालं त्यांचं आता संपल्याल्या लोकांन बद्दल वंचित पदाधिकाऱ्यांनी आता काही बोलूनाही वसंत मोरे सारख्या लोकं ते आता संपल्याले आहेत
लोकशाही आहे ज्याला जिथे जायचे त्याना जाऊ दया पण आपण आपल्या पक्ष पुढे नेऊ
वंचित पक्ष तसा हि संपल्यात जमा आहे
जिकड खोबर तिकड चांगभलं
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
पक्ष सोडणे सर्वांचा अधिकार
वंचितची चूक आहे
कारण मोरे लगेचच आला अन् लगेचच विश्वास ठेवून उमेदवारी दिली...हे चुकीचे आहे.. मोरेने शेवटी विश्वास घात केला
पक्या भौ स्वतः निवडूण येत नाही तो काय कुणाला निवडूण आणेल 😂😂😂😂
Tujha Myla Vichara😂😂😂
@@SunnDehde-jz4so तुझ्या घरी चढून गेला का की खानदान वर 😂😂🤣🍌
आंबेडकर साहेब दोन वेळेस खासदार झालेत, उग आपली लायकी दाखवू नये 😅😅
वसंत तात्या यांच्या आफिस ला हातही लावू शकत नाही
Challenge karat ahe ka vanchit la..police wale hatav...police walyanchya aad khup bolat ahe...
तात्या काय लय भारी आहे का, मोबाईल मधला कार्टुन
काम करताना कशाला लाईव्ह करतात,टकले
तुझा राजकारण खेळ संपला
@@archanagaikwad1407 थंड घ्या माजोरी पणा करू नये.धमकी देऊ नका.आमचे पण हात बांधलेले नाही. ढुंगणावर फटके मारण्यात येथील.लोकशाही आहे.मोरे शिवसेनेत गेले कारण तुमच्या वंचित मध्ये भविष्य नाही 😂😂😀😁😂😂😀😁😁😂😀😀
अबे ही जमात कोनती आहे माहीत आहे का तूला चंप्या सारखे हाल नाही केले ना मग म्हनसील तू लिहून ठेव
नाराज व्हायच कारन नाही.दुसरे 10 नेते घ्यावेत पक्ष बळकट करावा.जय सवीधान .स्वतंत्रता आहे...
Fayda kay 2004 pasun koni tumhala vicharat nahi ani mate hi dwt nahi. Konitari young neta ubha kara mag bagha
@@rajendraghag3038हो का??? मग तूच उभा रहा, नाही तर तुझ्या पोराला उभ कर. बघू तुला कोणी कुत्र तरी विचारत का ते. जातीच राजकारण दिसत नाही का?? लोक जात बघून मतदान करतात. जवान किंवा बुढ्ढा बघून नाही. नाही तर शरद पवार तर प्रकाश आंबेडकरजीं पेक्षा जास्त म्हातारा आहे. पण मराठा असल्याने त्याला मतदान केलं जातं।
भाई तु संविधान लिहायला शिक..
हे चूकीच आहे. कुठे जायचं ते त्यांचा निर्णय ते स्वता बोलले आहेत वंचित च्या मतदाराने त्यना स्वीकारले नाही असे त्यांचा मत आहे . पण जे मतदान त्यना मिळाले हे सर्व वंचितच आहे. आणि अपल्या समाजाला समजला पाहिजे की जो आपल्या बाजूने असेल त्याला त्यांचा समाज स्वीकारत नाही मग आपण का वंचित सोडून दुसऱ्याला मतदान करायचं
वसंत मोरे राजकारणातुन संपले आहे
हा माणूस स्वतचं फायदा होईल तिथेच जाणार
आहो दादा कशाला फोडा फोडि,,,
असे किती तरी लोक वंचित ला रामराम ठोकुन निघुन गेले,,कांहि तर आमदार होउन पळाले,
@@shamraodhupe2978 आमदार नाही मंत्री बनवून सुद्धा निघून गेले
शेवटी प्रत्येकाला अधिकार आहे त्यानी कुठल्या पक्षात जायचं हा त्यांचा प्रश्न आहे आपणं कोण समोरच्या व्यक्तीला आडवे येणारे बरोबर ना
वंचित चे खरे वाटोळे केले बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी
वंचित ला सुधा गरज नाही असल्या लोकांची तुला पण काय मत पडली नाही जा राम राम
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
Acha kiya tatya ne shiv sena is the best party for u tatya❤
काय फरक पडतो यांच्या जाण्याने ? उगाच वाद वाढवू नये🙏
मोरें ना त्यांच्या समाजाने मतदान केलं नाही कारण ते वंचित मध्ये गेले असे किती तरी उमेदवार असतील ज्यांना वंचित मध्ये गेल्यावर मतदान केल नाही म्हणून यावेळी देखील पराभव झाला.. अजून ही जातीवाद जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही.. असं प्रत्येक निवडणूकीत होऊ नये म्हणून वंचित ने हुशारीने पुढचं पाऊल टाकलं पाहिजे.
संविधान मध्ये अधिकार आहे आपलं मत मांडा याच कोणी कोणा वर जबरदस्ती करू शकत नाही ....जय संविधान
ही काय दादागिरी आहे वंचित पक्षाची एवढं सोपं नसतं
वंचित कार्यकर्त्यांना विनंती आहे असे काहीच करू नका
फोडा त्याच आफिस....!!!
तात्या लय मोठा नेता नही हे त्याला जास्त फेमस नका करू जय भिम 💙
जातीय vadi यांना वंचित pakhane मोठे करू नये
लोकशाही आहे. कोणीही कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. जसं मनसेतून वंचित मध्ये आला होता. तोडफोड करणे कायद्यात बसत नाही. तोडफोड करणे हे तर रानटी लोकांचे काम म्हणावे लागेल नाही का?
संविधानिक मार्गाने अद्दल घडवावी.. 💯
कोणी कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. हा त्यांचा संविधानाक अधिकार आहे.
गेले तर गेले काही फरक पडत नाही, पण ऑफिस फोडणे योग्य नाही
हेच वसंत मोरे लोकसभा निवडणुकीच तिकिट मागण्यासाठी सर्व पक्षांना भेटले पण कुणीच यांना ऊभे केले नाही अखेर वंचित ने यांना तिकिट दिले आणी वंचित वर आरोप टाकतात मला वंचित ने मतदान केले नाही हे चुकीच आहे अशे दल बदलू केव्हाच यशस्वी होत नाही म्हणून याच आँफिस फोडु नका
वंचितमधुन उभे राहिले 35000 फक्त मत पडली मग कुठे गेली वंचितची ताकद आणि जर नसेल ताकद तर कसं काय कोण पक्षात राहील कारण राजकारण हे उगावत्या सूर्यासारख आहे जिकडे तो उगावतो तेथेच राकारणी जातात
दादा ठीक आहे पण त्याच च तर मतदान दाखवा किती आहेत तर .. तात्या गेलेत त्यांचं दुःख नाही.. पण निदान तळ्यात मळ्यात केल्याने माणसाची किंमत कमी होते
अजून पण सुधारा फक्त वाफर करतात तुमचं
या बेडकाला पुन्हा पक्षात सामील करू नका.
वंचित न आत्म परीक्षण कराव , अरे किती दिवस बी टीम म्हणून काम करणार ?
आम्हाला असं वाटत होतं वसंत मोरे हे कधीच बयमान होणार नाही बाबाच्या रक्ताची जाण आहे परंतु इथे तर वेगळेच घडतंय वसंत मोरे हा फक्त स्वार्थासाठी पळतोय खुर्चीसाठी पळतोय मी म्हणते यायचंच कशाला वंचित बहुजन आघाडी मध्ये एक दिवस असं होईल जेव्हा तुम्ही बापाचं घर सोडून दुसऱ्या बापाला आपला बाप म्हणतात त्या वेळेस तुम्हाला त्या घरातून कधी ना कधी धक्के मारून बाहेर काढतील आणि मग ना घरचे ना धारचे
येणाऱ्या ना येऊ द्या जनारांना जाऊ द्या
अहो मोरे साहेब शहाणे असाल तर मा. राज साहेब ठाकरे यांची भेट घेऊन मी चुकलो म्हणा, माफ करतील व महाराष्ट्र जडण, घडणीत सामील व्हा. जय महाराष्ट्र.
मस्त काय बातम्या देताय, दुसरी कुठली बातमी नसली कि असे होते. किवा ......घेऊन अशी बातमी खुप मोठी निबंधा सारखी देणे .
नुसता पक्ष बदलायचा आमदार नाही झालो तर वारे पट्यानो 😂
वंचित कार्यकर्त्यांची भूमिका चुकिची आहे. वंचित बलकट होन्याचा साठी काम करावे.
हट्ट पूरवला गेला पाहीजे....पक्ष कोणताही का असेना
वसंत मोरैचे कौतूक ....
मी गरीब होतो पण मला तिकीट द्यायला पाहिजे होते पैसा नाही पण थांबायलही जागा कमी पडली असती
संविधाने आपल्याला अधिकार दिले आहे उमेदवार हा कोणत्याही पक्षात जाउ शकतो
तात्या सारखे आले किती गेले काही फरक पडत नाही वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार आहे
हाड ये हाड 😂😀😀😁😂😀😁😁
*वंचितांनो.*
*जाणाऱ्या ला कधीही आडवू नये.?*
*जे बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार असतात तेच टीकून राहतात.*
बाबासाहेब, नी आरक्षण यावरच दुकान चालतंय,,,,,,बाकी लोकसभेला डिपाॅझीट जप्तच,,,,,,,
सुपारी king बरोबर कोण राहणार म्हणुन सोडली
1 .शिवसेना ,,राष्ट्रवादी ,,काँग्रेस,,,, युती.
2..मनसे,, भाजप,, शिवसेना.. युती.
. 3.वंचित एकट्याने लढलीआणि 16 लाख मते घेतली विचार करा झटूनो विजय कोणाचा झालेला आहे एकटा भारी पडला वंचित बहुजन आघाडी विजय असो
Zopet aahes ka 16lakh are baba😂😂
ईथे एका एका खासदाराला ६-७ लाख मत आहेत, तुझी १६ ची अगरबत्ती कुठे लावतो चोंग्या😂😂😂
Tu nit बघ चेक कर@@JayHind-z4h
कुठून आणलाय हा कार्यकर्ता? कसा बोलतोय
कशाला फोडताय गेला तर बरा झाला तो टांग देनाराच होता
आ. वसंत मोरेंनी जेव्हा मनसे सोडली तेव्हाच आ.उध्दव साहेबांकडे यायला पाहिजे होते. दहा पक्ष फिरून येणाऱ्यांना संधी देण्यापेक्षा, एखाद्या कार्यकर्त्याला, नवीन लोकांना संधी द्यावी.
काय जाट उपटित नाहीत डॉ बाबा साहेब आंबेडकर यांचे थोडे तरी गुण आहेत का आणि निघालेत पक्ष स्थापन करायला ग्रामपंचायतीला निवडून या तुमचा सत्कार मी करतो, ही वंचितच राहणार आयुष्यभर
जय शिवराय.......🚩🚩🚩🚩🚩
वंचीतला मत कोन देते का. कशाला कोन राहील पक्षात.. वंचीत हे आपल्या मतावर ठाम असतात असे वाटत नाही. वंचीत ची मते मोरेना पडलीच नाहीत असे दिसत. मला अस वाटत मला तस मानावे लागते.. आपल्या भुमीकेवर ठाम रहावव! लागते भुमीका बदलत राहीले.. पक्षावरचा विस्वास कमी होतो. जनता मणावर घेत नाही.....
अरे जाऊदया भावांनो अशे तर खुप गेले काहीही फरक पडनार नाही.निवडुन आला असता तरी हा गेलाच असता
मनसे वंचित मधे जे एकनिष्ठ राहिल नाही ते शिवसेनेत काय राहणार एकनिष्ठ
तात्यांनी वंचीत ला कंडोम सारखे वापरले . . .
तात्या तुम्ही कधीच निवडुन येऊ शकतं नाही,
बरोबर आहे
वंचित कडे आहे काय?
एक खासदार निवडून आणू शकले नाही ते काय करणार
वंचित ची बदनामी करण्याचा डाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा वंचित असं करणार नाही
ही अफवा आहे. धमकी दयायला कोणाला वेळ आहे. हा मोरे स्वतः ला फोकस करण्यासाठी आटापिटा करत आहे. हा जर मनसे चा व
वंचितचा नाही झाला तर हा इतरांचा काय होणार?
वंचित आघाडी च खर आहे कडक मेसेज जाईल
तात्यासाहेब निवडून आले आसते तरी पण वंचितला सोडून गेले आसते 100% तात्या ला मराठा समाजाने मतदान केल नाही
वंचित च बरोबर आहे
वंचितमध्ये कोण कसं थांबायला तयार होत नाही. पक्ष प्रबळ होण्यापेक्षा काय म्हणाव. राजकारणापेक्षा सामाजिक दुर्बल घटकांची संघटना म्हणून प्रभावी काम केले तर, अनेक तरुणाई सामिल होईल. राजकारणाच्या जटील घडामोडी पेक्षा सामाजिक संघटनेच्या प्रयोजनाची बांधणी व्हावी.
तात्या मुळे वंचित किंचित झाली का म्हणुन कार्यालय फोडायला निघालात, तुमचे मालक प्रकाश आंबेडकर तरी विचारांवर एकनिष्ठ आहेत, कधी UBT तर कधी कॉंग्रेस, NCP करत शेवटी मनोज पाटील, काय ही अवस्था, काही समजत नाही