जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या व जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याच्या सात पद्धती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • जमिनीची सुपीकता म्हणजे काय?
    जमिनीची सुपीकता म्हणजे पिकांना किंवा वनस्पतींना आवश्यक असणारे अन्नद्रव्य पुरविण्याची क्षमता म्हणजे जमिनीचे सुपीकता.
    नापीक जमिनीकडून सुपीक जमिनीकडे जाण्याचा मार्ग,जमिनीची सुपीकता वाढवण्याचा सोपा मार्ग ,जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या सात पद्धती,जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याच्या सात पद्धती,जमिनीची सुपीकता वाढवण्याची योग्य पद्धत,सावधान !!,माती वाचवा,मातीची सुपीकता टिकवण्या साठी हाच एक शेवटचा पर्याय,अवलंब करा आणि सुपीकता टिकवा माती वाचवा, जमीन नापीक होण्यापासून वाचवा.
    ,नापिक चिबाड शारिरुक्त जमीन असेल तर
    , मातीचा पोत खराब
    ,कार्यक्षम मार्ग
    ,शेतीसुपी करायचा असेल तर वापरावे......
    ,सावधान !!
    मातीची सुपीकता टिकवण्या साठी हाच एक शेवटचा पर्याय.जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणेजमिनीची सुपीकता, उत्पादकता म्हणजे काय?
    जमिनीची सुपीकता, उत्पादकता म्हणजे काय? जमिनीची सुपीकता म्हणजे काय? जमिनीची उत्पादकता म्हणजे काय? जमिनीची सुपीकता कशावरून अवलंबून असते? सुपीकता वाढवण्यासाठी लागणारे महत्त्वाचे घटक. जमिनीचे गुणधर्म. भौतिक गुणधर्म. जैविक गुणधर्म. रासायनिक गुणधर्म.मस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत. जमिनीची सुपीकता म्हणजे काय? जमिनीची उत्पादकता म्हणजे काय? जमिनीची सुपीकता कशावरून अवलंबून असते? सुपीकता वाढवण्यासाठी लागणारे महत्त्वाचे घटक. जमिनीचे गुणधर्म. भौतिक गुणधर्म,जैविक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचावा ही विनंती.
    Table of Contents
    पूर्वीच्या पारंपरिक शेती आणि आत्ताच्या आधुनिक शेतीतील फरक आणि नुकसान.
    जमिनीची सुपीकता, सेंद्रिय खते आणि सूक्ष्मजीवाणू.
    जमिनीची सुपीकता म्हणजे काय?
    जमिनीची उत्पादकता म्हणजे काय?
    जमिनीच्या सुपीकतेचे प्रकार
    रासायनिक सुपीकता
    भौतिक सुपीकता
    जैविक सुपीकता
    जमिनीतील सेंद्रिय कर्बांची पातळी वाढण्यासाठी व जिवाणूची वाढ होण्यासाठी फायद्याचे उपाय.
    जमिनीच्या सुपीकतेसाठी मातीचे गुणधर्म कोणते असावेत
    भौतिक गुणधर्म
    जैविक गुणधर्म
    जमिनीची उत्पादकता म्हणजे काय?
    जमिनीचे उत्पादकता म्हणजे जमिनीतून एका वेळेस मिळालेले सरासरी उत्पन्न होय.
    शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे. जमिनीची सुपीकतेवरती जमिनीचे उत्पन्न अवलंबून असते. सुपीकता आणि उत्पादकता या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गंमत म्हणजे जास्त उत्पादन देणारी जमीन ही सुपीकच असते परंतु सुपीक जमीन मात्र जास्त उत्पन्न देईलच असे नाही. त्याच्यामागे खूप कारणे आहेत जसे की सुपीक जमीन असली तरी जास्त उत्पन्न घेण्यासाठी जमिनीचे पायाभूत गुणधर्म पाण
    रासायनिक गुणधर्मपूर्वीच्या पारंपरिक शेती आणि आत्ताच्या आधुनिक शेतीतील फरक आणि नुकसान.
    शेतकरी मित्रांनो आपण ऐकून आहोत, की पूर्वीची शेती हे फक्त सेंद्रिय खतावर ती असायची त्यामुळे त्याच्यातून उत्पादनही भरपूर मिळत असे. शेतीतून सोन पिकवल जाते असे,अशी जुन्या लोकांची मन आहे. फक्त शेतकरीच हा जमिनीला तिचे माता मानतो. कारण त्याला माहित आहे जर आपण शेतीमध्ये जमिनीमध्ये व्यवस्थित सुपीकता ठेवली तर आपल्याला जमिनीतून भरपूर उत्पन्न मिळेल. परंतु आजकालची परिस्थिती वेगळीच आली आहे. लोक शेती करायला टाळतात कारण जमिनीतून हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही.
    तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का? जमिनीतून उत्पादन आता कमी का मिळत आहे. कधी तुम्ही जमिनीला समजून घेतला आहे का? जमिनीला काय हवे आहे काय नकोय. आपण याचा विचार कधीच केला नाही. आपल्याला पाहिजे कमी मेहनती मध्ये जास्त उत्पन्न परंतु. याच अट्टाहासपाई आपण शेतीची जमिनीची सुपीकता कमी करून बसलो आहोत. त्यामुळे उत्पादनावरती त्याचा फटका बसला आहे.जोपर्यंत आपण सेंद्रिय खते वापरणार नाही, तोपर्यंत जमिनी जमिनीची सुपीकता वाढणार नाही. त्यामुळे उत्पादनही वाढणार नाही. कारण जवळजवळ सर्वच शेतकरी हे आता रासायनिक खतांवरती अवलंबून आहेत.जमिनीची सुपीकता, सेंद्रिय खते आणि सूक्ष्मजीवाणू.
    शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे. उन्हाळ्यानंतरचा पडणारा पहिला पाऊस आणि त्या पावसामुळे येणाऱ्या मातीचा सुगंध आपण सर्वांनी अनुभवलेला आहेच. परंतु हे कधी आपल्या लक्षात आलं नाही की हा वास येतो कशामुळे.या वासाचं महत्त्व काय आहे. आता हल्ली पाऊस पडून गेल्यानंतर सुगंधित वासही कमी झाला आहे. पाऊस पडल्यामुळे येणारा मातीचा सुगंध हा उन्हाळ्यात तृप्ता अवस्थेत असलेल्या ऍक्टिनोमायसीट्स या सूक्ष्म जीवाणू मुळे येते.या सूक्ष्मजीवांना पावसाची ओल मिळाल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या कुजविण्याचे क्रिया सुरू करतात. त्यातून जिओसमीन 2 मिथिल आयसोबोर्निओल(Geosmin 2 methyl isoborneol) हा सुगंधित वायू उत्सर्जित होतो. जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे सूक्ष्म जीवाणू असतात. हे सूक्ष्मजीवाणू जमिनीमध्ये वेगवेगळे काम करतात ज्यांनी आपल्याला फायदा होतो. त्यातील महत्त्वाचे काम म्हणजे वनस्पतींना किंवा पिकांना मातीतील अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणे.
    या सूक्ष्मजीवांना जगण्यासाठी मुख्य अन्न म्हणजे सेंद्रिय पदार्थ आणि त्याचीच कमतरता त्यांना भासते. कारण आपण रासायनिक खत वापरतो रासायनिक खते वापरत असल्यामुळे अनेक जमिनी या जीवानूवरहीत म्हणजेच मृतप्राय अवस्थे कडे जात आहेत. परंतु आपण अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खते,पाणी यांचा अनियोजित पद्धतीने वापर करतो. सेंद्रिय खतांची वापर न करता केवळ रासायनिक खतांचा वापर आपण करत आहोत. सेंद्रिय खतांमध्ये अन्नद्रव्य ही अल्प प्रमाणात असतात तसेच कर्ब मोठे प्रमाणात असते
    जमीन नापीक होण्यापासून वाचवा.
    अवलंब करा हा,कार्यक्षम मार्ग
    नापिक चिबाड क्षार युक्त जमीन असेल तर
    ,सावधान
    जमीन नापीक होण्यापासून वाचवा.
    सुपीकता टिकवण्यासाठी, कार्यक्षम मार्ग.
    , सावधान
    जमीन नापीक होण्यापासून वाचवा.
    सुपीकता टिकवण्यासाठी, 100% कार्यक्षम मार्ग.
    , जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या व जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याच्या सात पद्धती

ความคิดเห็น • 21