दादा काही खरे नाही मि 3 वर्षे झाली जातोय या होस्पीटल मध्ये माझी दोन मुलं आजारी होती मि घेऊन गैलो होतो या होस्पीटल मध्ये. दोन्ही मूले या होस्पीटल मध्ये दारात मान खाली घालून पडले होते यांनी माझी दखल घेतली नाही तसीच दोन्ही मूले जधे होस्पीटल मध्ये ऐडमीट केली तिथे 70 हजार रुपये मि कर्ज काढून व्यवस्थीत झाली परत माझा ऐक्सिडेंट झाला मि गेलो पण तरीही माझी दखल घेतली नाही परत रौंड काडन्यासाठी मी आत्ता दोन वर्ष झाली जातोय गेल्या वर्षी काढायला गेलो चेकप रिपोर्ट काडले म्हणाले फोन केल्यावर या साधारण दिड वर्ष झाली फोन आला नाही मि परत आत्ता गेलो 15 दिवस झाले पण मला योग्य उत्तर मिळाले नाही मि सर्व सरकारी होस्पीटलचा चकरा मारून आलो आहे काही उपयोग नाही त्यापेक्षा private होस्पीटल चांगले आहे गेले कि स्टेटमेंट घेतात
मेडिकल कॉलेज कारण्याएवढं गाव तरी मोठ पाहिजे.... सामान्य माणसाचा पैसा वाया घालवायला काय जातंय.... जे काही आहे ते फक्त माझ्या गावात झाले पाहिजे ही मानसिकता सोडा
दादा काही खरे नाही मि 3 वर्षे झाली जातोय या होस्पीटल मध्ये माझी दोन मुलं आजारी होती मि घेऊन गैलो होतो या होस्पीटल मध्ये. दोन्ही मूले या होस्पीटल मध्ये दारात मान खाली घालून पडले होते यांनी माझी दखल घेतली नाही तसीच दोन्ही मूले जधे होस्पीटल मध्ये ऐडमीट केली तिथे 70 हजार रुपये मि कर्ज काढून व्यवस्थीत झाली परत माझा ऐक्सिडेंट झाला मि गेलो पण तरीही माझी दखल घेतली नाही परत रौंड काडन्यासाठी मी आत्ता दोन वर्ष झाली जातोय गेल्या वर्षी काढायला गेलो चेकप रिपोर्ट काडले म्हणाले फोन केल्यावर या साधारण दिड वर्ष झाली फोन आला नाही मि परत आत्ता गेलो 15 दिवस झाले पण मला योग्य उत्तर मिळाले नाही मि सर्व सरकारी होस्पीटलचा चकरा मारून आलो आहे काही उपयोग नाही त्यापेक्षा private होस्पीटल चांगले आहे गेले कि स्टेटमेंट घेतात
मेडिकल कॉलेज कारण्याएवढं गाव तरी मोठ पाहिजे.... सामान्य माणसाचा पैसा वाया घालवायला काय जातंय.... जे काही आहे ते फक्त माझ्या गावात झाले पाहिजे ही मानसिकता सोडा
काही नाही उपयोग या होस्पीटल चा हे फक्त ज्यांकडे वशीला आहे त्यासाठी आहे गोरगरीबांना काही नाही उपयोग फक्त हेलपाटे मारायला लागतात
@@TarachandBhapkar भिकारी साले
कायमचे उपमुख्यमंत्री
Punyashlok Ahilyadevi holkar medical college