BJP ने 2014 ला दिलेली वागणूक आठवते ना की नाही😅...आणि पहाटेची शपथ आठवत असेलच...त्याला म्हणता विश्वास घात....एकीकडे शब्द वापरायचे आपद धर्म शाश्वत धर्म....बिन लग्नाचा राहिला....आणि दुसरीकडे त्यांच्या सोबत शपथ घ्यायची😅😅😅
@@Justfewminutes1 BJP बरोबर सरकारमध्ये असताना सतत खिशात राजीनामे ठेवून blackmail करत होते . आणि आपल्या साथीशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही हे लक्षात येताच BJP ला सोडून दुसर्या पक्षांबरोबर गेले , हे तुम्हीच विसरलात .
@@sushamanaik9997 2014 मधे राष्ट्र वादी चा प्रफुल्ल पटेल ची एक conference आणि शिवसेना ला भाव न देता शपथ .....आठवा जरा 6 महिने विरोधात कोणी बसवलेलं......132 होते तेव्हा तर असे दाखवत होते शिवसेनेची गरज नाही....105 वर आले तर मग मित्र पक्ष आठवायला लागले
कांग्रेस पक्ष हा सर्वांचा समतोल साधणारा आहे. भाजप हा हिंदुत्व च्या नावाखाली लोकांची पिळवणूक करणारा पक्ष आहे. उगाच नाही अयोध्या नगरी मध्ये लोकांनी भाजप ला पराभूत केले.
देवा मध्ये सुद्धा भेदभाव करणारा भाजप हा पक्ष आहे. अयोध्या मध्ये पराभूत झाले वर रामाच नाव न घेता जय जगन्नाथ सुरू केले. जणुकाही देव सुद्धा भाजप चे गुलाम आहेत.
विधनसभेला हिंदुत्व काय आहे ते हिंदु दाखवेल. सुठ्ठीच्या दिवशी लोकसभेच मतदान झाले. हिंदू भावावर विसंबून मज्या करत राहिला. % घसरला तो विधानसभेला भरुन काढनारच.
BJP has already lost the assembly election. It is impossible to divide INDI votes. And next to impossible to consolidate Hindu votes. Another aspect is that Maharashtra has always been a land of socialism and liberal culture..
अहो पत्रकार महोदय सूर्यवंशी साहेब जो भाजपा पहाटेचा शपथविधी कुणाबरोबर केला जो विरोधी पक्ष राष्ट्रवादी पक्ष समवेत राज्यपाल महोदयांनी रात्री बारा ते तीन या वेळेत काय दरवाजे उघडले आणि शपथ विधी झाला ठाऊक नाही का एकीकडे पहाटे शपथ विधी घ्यायचा आणि दुसरीकडे म्हणायचं की आमच्या समवेत निवडणुका लढवल्या आणि गद्दारी केली तिकडे शपथविधी चालतो नंतर म्हणायचे बिना पक्षाचा बिना चिन्हाचा पक्ष बाळासाहेबांच्या कर्तृत्वावर घर कोंबडा म्हणायचे अरे यानेच कुणाला कुणाला घाम फोडला रस्त्यावर आणलं हे ठाऊक नाही का पत्रकारिता करायची तर ती पारदर्शी करावी वनवे नको त्यांचा पक्ष त्यांचे अधिकार
जरांगे हे प्यादे तर होतेच, पण उध्दव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना, हे त्यापेक्षा मोठे प्यादे होते. काँग्रेस आणि शरद पवारांनी शिल्लक सेनेचा वापर करून स्वत:च्या जागा दुपटी तिपटीने वाढवल्या , पण शिल्लक सेनेने तेवीस जागा लढवल्या आणि त्यापैकी जिंकल्या फक्त नऊ. एवढं साधं गणित उधोजी यांच्या अजूनही लक्षात येत नाहीय्ये? की येत्या विधानसभा निवडणुकीत शिल्लक सेना पूर्ण नामशेष झाल्यावरच यांचे डोळे उघडणार आहेत?
उद्धवजी म्हणजे ग्रामीण भाषेत फुल्याबित्तू असल्याने आणि याची जाणीव राऊत व पवार साहेबांना आहे म्हणून ते त्यांच्याकडून अनेक कार्य करवून घेतात .यांना मात्र असे वाटते की ,मला मान ,सन्मान देतात .
ते काही सुधारणारे नाहीत ते जेत्याच्या मस्तीत आहेत ते जावू द्या पण आज आत्ता हा व्हीडिओ पाहताना, ऐकताना मला तुमचा शिण गेलाय व पुन्हा जोमाने बोलताय असं वाटलं जिते रहिये प्रभाकरजी 🚩👌🏻👌🏻👌🏻
सूर्यवंशी सर, मी तुमचा पेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान आहे. पण माविआ चा हलचलींकडे पाहता व ग्राउंड रिॲलिटी पाहता लक्षात येतंय की मविआ कठीण जाणार. मग हे तुमचाही लक्षात नक्कीच येत असणार. पण तरीही तुमचा बातम्यांमधून असं जाणवतं की तुम्ही जाणीपूर्वक माविआ ला कमी समजता किंवा नगण्य समजता. हे सगळं आमची दिशा भूल करण्यासाठी तर नाही ना?? तस असेल तर थोड थांबा. तुम्ही एक चांगले पत्रकार जे राजकारणातली सध्याची खरी परिस्थिती लोकांसमोर मांडतात अशा नजरेने आम्ही तुमच्याकडे पाहतो. कृपया याची नोंद घ्यावी आणि लोकांना अभासापासून दूर ठेवावं ही अपेक्षा.
अजित पवार ला शरद पवारला राजकारणातून उठवण्यासाठी घेतले आहे निवडणूक जिंकण्यासाठी नाही. कारण शरद पवारने मोदीला दिलेला शब्द मोडला, अमित शहा ने सहकारिता मंत्रालय उगीच नवीन तयार नाही केले.
विधानसभेसाठी भाजप ने अजित दादांना बरोबर घेऊ नये. माझे स्वतः चे बारामतीत खूप संबंध आहेत. भाजपने स्वतःच्या बळावर विधानसभा लढवावी. चांगल्या लोकांना तिकीट द्यावे.
माननीय फडणवीस यांनी अजित पवारांना आपल्या महायुतीत घेऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला त्यामुळे लोकसभेला महायुतीला अपयश आले त्यामुळे भाजपचा मतदार नाराज झाले.
घेतलंय की.घातलाय हे समजलं नाय काय अजून.. अहो bjp ला पार येड केलंय किंवा ते झाले चा फायदा अन्य घेत आहेत हे समजून येत नय अजून bjp ला मगरुरी न माज अशे अजून bjp चा.😂😂😂😂
राजकारणांत रस नसला तरी, खोऱ्यानी पैसा ओढायचं सोयीचं, सोपं आणि बिन कष्टाचं साधन म्हणून, पटकावलं. आणि घरांत बसून, कुठे न जाता, माज पण दाखवता येतो. सगळं आरामांत पटकावलं. जय श्रीराम!
एकंदरीत महाराष्ट्रातल्या राजकारणाचा गेली साडेचार वर्षे विचका करुन ठेवलाय्, सत्ता मिळवण्यासाठी!! आणि विधानसभा निवडणुकीसाठी ५ गट एकमेकांविरुद्ध लढतील असं वाटायला लागलय्! 🤔🤔🤔
सर आपणास राजकारण किती समजत मला माहित नाही पण एक गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाही ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेत पण आहे आणि विरोधी पक्षात पण आहे मग सर्वांत मोठा पक्ष भाजप पुर्ण पणे सत्तेत पण नाही आणि विरोधी पक्षात तर नाहीच ❓
नमस्कार प्रभाकरजी साहेब , तुम्ही काहीही म्हणा , माझ्या मनात कुठे तरी पाल चुकचूकते आहे , की या सोरोस गँगने महायुतीच्या बूथ कार्यकर्त्याना खरेदी तर केले नसेल ना ? मला असे कुठेतरी असेच वाटतेय. सर्वच कार्यकर्ते असे करणार नाहीतच पण कुठेतरी असे झाले आहे. असे मला वयक्तिक वटते. मी निष्ठावान कार्यकर्ते असे करणार नाहीत हे ही मला ठाऊक आहे. आदरणीय देवेंद्रजी जरा या विषयाकडे लक्ष द्या .🙏🙏🚩🚩
मी यावेळेला खास करून गुजराती समाजाला सांगितले होते महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 30 जागा आणि महायुतीच्या 18 जागा येणार आहे .निकाल लागल्यानंतर त्यांनी माझी वाहवा केली❤❤
Wake Up Hindus Wake Up. Always & Forever Stay With Modi, BJP, RSS, Bajrag Dal, VHP & All Other Hindu Organisations Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
ज्यांनी विश्वासघात करून भाजपाला आपले रंग दाखवून दिले , त्यांना आता काँग्रेस आपले रंग दाखवून देईल.
BJP ने 2014 ला दिलेली वागणूक आठवते ना की नाही😅...आणि पहाटेची शपथ आठवत असेलच...त्याला म्हणता विश्वास घात....एकीकडे शब्द वापरायचे आपद धर्म शाश्वत धर्म....बिन लग्नाचा राहिला....आणि दुसरीकडे त्यांच्या सोबत शपथ घ्यायची😅😅😅
मुस्लिम reservation च समर्थन करणाऱ्या चंद्राबाबू नायडू च्या पाठिंब्याने हे हिंदुत्वाच सरकार भक्कम उभ आहे😂😂😂
@@Justfewminutes1 BJP बरोबर सरकारमध्ये असताना सतत खिशात राजीनामे ठेवून blackmail करत होते . आणि आपल्या साथीशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही हे लक्षात येताच BJP ला सोडून दुसर्या पक्षांबरोबर गेले , हे तुम्हीच विसरलात .
@@sushamanaik9997 2014 मधे राष्ट्र वादी चा प्रफुल्ल पटेल ची एक conference आणि शिवसेना ला भाव न देता शपथ .....आठवा जरा 6 महिने विरोधात कोणी बसवलेलं......132 होते तेव्हा तर असे दाखवत होते शिवसेनेची गरज नाही....105 वर आले तर मग मित्र पक्ष आठवायला लागले
आता काँग्रेस काय आहे हे कळेल लवकरच ......
तो फोन आता लाल राहिला नसून फक्त "हिरवा आवाज" ऐकणारा हिरवट झाला आहे.
Right💯😂
Ky andbhkat ajit sobat namaj padale nistish chndrababu sobat namaj padnaryani hindutwa war bolu naye😂😂
ज्यांनी खोलीतून बाहेर जायला सांगून अपमान केला त्यांच्या विरोधात चकार शब्द काढला नाही . उलट आज्ञा शिरसावंद्य मानत होत जोडत मागे फिरले .....
😂😂
तुम्ही तुमच्या खोलीत थांबा, तुम्हाला परत एकदा मविआचा मुख्यमंत्री व्हायचे आहे ना 😅 तर
हो हो तुम्ही म्हणाल तसेच मी बाहेर थांबतो
😂😂
हो एकदम बरोबर त्यावेळी उध्वस्त ठाकरे निमूटपणे हो मी बाहेर थांबतो म्हणाला स्वाभिमान अभिमान भगवा सोडून हिरवं पकडलं तेव्हाच सोडला.
आता कदाचित कळले असेल की ...घाघरी एवढे झाले तरी खालीच लटकणार, आंत जायला मिळणार नाही
लाचारासारखे
मुस्लिम हृदय सम्राट, उधोजी....
Bjp ne स्वतंत्र लढावे
माकडाने कितीही माणूस बनण्याचा प्रयत्न केला तरी माकड ते माकडचं रहाते.😅😂
बरोबर मोदी माकड😂😂
म्हणजे उबाठा का?
@@Narendra-z6p नाही तू माकड🤣🤣
@@Narendra-z6p भाजप आणि शिंदे बद्दल बोलतात ते
@@babasahebgund413 बरोबर🤣🤣
ज्या पक्षाला ह्यांनी संजीवनी दिली तोच पक्ष आता ह्यांना जीव नकोसा करेल .....
Yes Absolutely Right sushma ji.
कांग्रेस पक्ष हा सर्वांचा समतोल साधणारा आहे. भाजप हा हिंदुत्व च्या नावाखाली लोकांची पिळवणूक करणारा पक्ष आहे. उगाच नाही अयोध्या नगरी मध्ये लोकांनी भाजप ला पराभूत केले.
देवा मध्ये सुद्धा भेदभाव करणारा भाजप हा पक्ष आहे. अयोध्या मध्ये पराभूत झाले वर रामाच नाव न घेता जय जगन्नाथ सुरू केले. जणुकाही देव सुद्धा भाजप चे गुलाम आहेत.
शरद पवार हयात आहेत तोवर महाराष्ट्रातील राजकारण निरोगी होण्याची सुतराम शक्यता नाही.एकमेकांवर कुरघोडी एवढेच करत रहाणार.
खरं आहे मला असं नेहमी वाटतं 🙏
दोघी ही घरचा संसार बघा
उंटाच्या डांगीचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नका
पुडणवीस खुप गंगे सारख करतात का राजकारण
Ani maharastr shant ani vikasabhimukh honar nahi
😂😂😂😂mamu😅😅 नवाब ठाकरे😅😅😅नमाज पठण करण्यासाठी मशिदी मध्ये जातात 😂😂😂त्यावरही बोला😢😢😮
अंधभक्त 😂
@@Unicorndash555लं.भक्त
तुला फोटो दाखवू का फडणवीस चे मग मशीद मधले 😂😂
मुस्लिम reservation च बोलणाऱ्या चंद्राबाबू च्या सर्मथनाने हे तुमचं बेगडी हिंदुत्वाच सरकर कणखर उभ आहे😂😂😂...
कोण अंध भक्त ?
उत्तम विषय मांडणी
ह्या घरकोम्बड्यानेच कोन्ग्रेसला संजीवनी दिली.
😂😂😂😂😂
💯😂
या महापाताकाची परतफेड निश्चित होणार.हळूहळू पक्षातील लोकप्रतीनिधीची संख्या.कमी होत आहे
मविआ मध्ये धुसफूस आहे असे दाखवतात व त्यावर महायुतीवाले समाधान मानून गाफील राहतात. हा कात्रजचा घाट आहे
वेळीच ओळखा
महायुती सुद्धा अभेद्य राहिल.. विधानसभा निवडणुकीत 😊
नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार यांचा महायुती ला खंबीर पाठिंबा आहे.
हो महायुती ने सावध रहावे .शरद पवार कोणती कट कारस्थान करतील याचा नेम नाही
कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षांनी स्वबळावरच सर्व निवडणुका लढविल्या पाहिजेत. लोकसभा निवडणुकीचा अनुभव निश्चित कामाला येईल
आणि प्रादेशिक पक्ष संपवला पाहिजे, जे भविष्यात फार गरजेचे आहे.
उध्दव ने जे bjp. सोबत केले तेच आत्ता काँग.सोबत करणार.
विधनसभेला हिंदुत्व काय आहे ते हिंदु दाखवेल. सुठ्ठीच्या दिवशी लोकसभेच मतदान झाले. हिंदू भावावर विसंबून मज्या करत राहिला. % घसरला तो विधानसभेला भरुन काढनारच.
न बोलता करून दाखवू
हिंदू मतदार संघटित नाही हे सत्य नाकारता येत नाही.
खेडोपाडी मराठा, शेतकरी,दलित यांनी महा विकास आघाडी ला भरघोस मतांनी विजयी केले.
@@rahulphapale407 nakkicg
BJP has already lost the assembly election. It is impossible to divide INDI votes. And next to impossible to consolidate Hindu votes. Another aspect is that Maharashtra has always been a land of socialism and liberal culture..
शरदाजी उद्धवाजिना वापरत आहे.
हे मोठे पक्ष लोकांच्या मनात काय आहे ते त्यांच्या प्रतिक्रिया पाहूनही ओळखू शकत नाहीत. फडणवीसांनी तरी ओळखायला हवं आहे.बुद्धिमान आहेत ते.
कोणी काही टिप्प्णी करू द्या सत्य पत्रकारी अशीच मांडत चला . धन्यवाद सर
हिरव्या सेनेवर कधीच विश्वास ठेवु नका.
🙏🏿🇮🇳🙏🏿🌹जें पेराल तेच उगवणार 👏🏿👏🏿🌺👏🏿🌺👏🏿 भोगा कर्माची फळे 😭😭😭
काँग्रेस ला उद्धव साहेब ठाकरे आणि पवार साहेब यांच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे महविकास आघाडी टिकेल आणि पुन्हा एकदा यश मिळवेल...
प्रभाकरजी, आपले विश्लेषण आवडले.धन्यवाद.
फार आवडले.
या सर्वांनी १० पिढ्यांना पुरेल एवढी तरतूद करुन ठेवली आहे, त्यामुळे चर्चा करण्याशिवाय व एकण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. 😡
अहो पत्रकार महोदय सूर्यवंशी साहेब जो भाजपा पहाटेचा शपथविधी कुणाबरोबर केला जो विरोधी पक्ष राष्ट्रवादी पक्ष समवेत राज्यपाल महोदयांनी रात्री बारा ते तीन या वेळेत काय दरवाजे उघडले आणि शपथ विधी झाला ठाऊक नाही का एकीकडे पहाटे शपथ विधी घ्यायचा आणि दुसरीकडे म्हणायचं की आमच्या समवेत निवडणुका लढवल्या आणि गद्दारी केली तिकडे शपथविधी चालतो नंतर म्हणायचे बिना पक्षाचा बिना चिन्हाचा पक्ष बाळासाहेबांच्या कर्तृत्वावर घर कोंबडा म्हणायचे अरे यानेच कुणाला कुणाला घाम फोडला रस्त्यावर आणलं हे ठाऊक नाही का पत्रकारिता करायची तर ती पारदर्शी करावी वनवे नको त्यांचा पक्ष त्यांचे अधिकार
प्रभाकर जी महत्त्वाचे म्हणजे काका पवार यांनी जरांगे नावाचा प्यादे वापरून
८०/-टक्के यश मविआ चे सगळे उमेदवार निवडून येण्यासाठी वापरले
जरांगे हे प्यादे तर होतेच, पण उध्दव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना, हे त्यापेक्षा मोठे प्यादे होते. काँग्रेस आणि शरद पवारांनी शिल्लक सेनेचा वापर करून स्वत:च्या जागा दुपटी तिपटीने वाढवल्या , पण शिल्लक सेनेने तेवीस जागा लढवल्या आणि त्यापैकी जिंकल्या फक्त नऊ. एवढं साधं गणित उधोजी यांच्या अजूनही लक्षात येत नाहीय्ये? की येत्या विधानसभा निवडणुकीत शिल्लक सेना पूर्ण नामशेष झाल्यावरच यांचे डोळे उघडणार आहेत?
Right💯
केस नसतांना सुंदर व्यक्तिमत्व दिसणाऱ्या व्यक्तींपैकी नंबर एकचा माणूस म्हणजे प्रभाकर सुर्यवंशी.
Jai Shri ram
उध्दव ठाकरे जर पुन्हा महायुती मध्ये आले आणि त्यात जर BJP असेल तर आम्ही मतदान वर बहिष्कार घालू.
येणारचनाहीत असंवाटतं
Chor bhrashtaachaari ghotaalebaz khandanikhor vasulibaz takkewari haptakhor janabali Uddhavoddin khan buddhyala BJP madhe no entry
BJP घेईल पण त्यांचा अजितदादा पवार होईल अश्या रंग बदलू लोकांचा BJP correct कार्यक्रम करते .🌹🙏
@@dakshtachoudhari3616आणून शोकेस मध्ये ठेवतील.
मस्त विश्लेषण सर. व्हीडिओ वर अजितदादा यांना घेतल्याबद्दल नाराजीच्या भरपूर कॉमेंट्स दिसतात. त्याचे काय.
उद्धवजी म्हणजे ग्रामीण भाषेत फुल्याबित्तू असल्याने आणि याची जाणीव राऊत व पवार साहेबांना आहे म्हणून ते त्यांच्याकडून अनेक कार्य करवून घेतात .यांना मात्र असे वाटते की ,मला मान ,सन्मान देतात .
😊😊😊😊
Super !!!sir...
Right ❤ Right ❤ Right ❤ Right ❤ Right ❤ Right ❤
Great
अजून थोडे दिवस थांबा उद्धव ठाकरे काय चीज आहे हे तुम्हाला कळेल नाही हे काय त्याला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही याच क्षणाची वाट पहा
विधान सभा निवडणुका होऊन निकाल लागतील तो पर्यंत यांना तयारच होऊ द्या.
एवढे हाणतात होय?उधोजीला
बावळट उध्दव
Aaknambr dada
ते काही सुधारणारे नाहीत ते जेत्याच्या मस्तीत आहेत ते जावू द्या पण आज आत्ता हा व्हीडिओ पाहताना, ऐकताना मला तुमचा शिण गेलाय व पुन्हा जोमाने बोलताय असं वाटलं जिते रहिये प्रभाकरजी 🚩👌🏻👌🏻👌🏻
निलेश ओझा कुठे आहेत? परत एकदा समोर आणा. जुन्या फाईल वर काढा.
भिडे नां मामु विरुद्ध लढाईत देवाभाऊ ने मदत केली नाही त्यांना एकटे पाडले
अगदी खरं!
फडणवीस यांना त्याची किंमत मोजावी लागली.
कोण भिडे??? फेसबुक वर बरेच अभय बिडे दाखवत आहे
सूर्यवंशी सर, मी तुमचा पेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान आहे. पण माविआ चा हलचलींकडे पाहता व ग्राउंड रिॲलिटी पाहता लक्षात येतंय की मविआ कठीण जाणार. मग हे तुमचाही लक्षात नक्कीच येत असणार. पण तरीही तुमचा बातम्यांमधून असं जाणवतं की तुम्ही जाणीपूर्वक माविआ ला कमी समजता किंवा नगण्य समजता. हे सगळं आमची दिशा भूल करण्यासाठी तर नाही ना?? तस असेल तर थोड थांबा. तुम्ही एक चांगले पत्रकार जे राजकारणातली सध्याची खरी परिस्थिती लोकांसमोर मांडतात अशा नजरेने आम्ही तुमच्याकडे पाहतो. कृपया याची नोंद घ्यावी आणि लोकांना अभासापासून दूर ठेवावं ही अपेक्षा.
सुर्यवंशी साहेब त्या नानाला विच्यारा पोस्टमध्ये खठाखठ खठाखठ पैसे कधी मिळणार
अजित दादा ना सोबत घ्यायला नको होतं.... भाजप ने.
त्यामुळे जनतेचा राजकारणातला रस निघून गेला. हे असेच चालू राहणार.
100% सहमत!
💯💯💯💯
Right💯
अजित पवार ला शरद पवारला राजकारणातून उठवण्यासाठी घेतले आहे निवडणूक जिंकण्यासाठी नाही. कारण शरद पवारने मोदीला दिलेला शब्द मोडला, अमित शहा ने सहकारिता मंत्रालय उगीच नवीन तयार नाही केले.
विधानसभेसाठी भाजप ने अजित दादांना बरोबर घेऊ नये. माझे स्वतः चे बारामतीत खूप संबंध आहेत. भाजपने स्वतःच्या बळावर विधानसभा लढवावी.
चांगल्या लोकांना तिकीट द्यावे.
बाळासाहेब ठाकरे काय बोलेत ते खोट नव्हत. आता तरी उबाठाला समजेल का......
मामु तयार आहे. विधानसभा साठी!
Very nice and perfect analysis of ubatha
शनिवार, सोमवारला मतदान नकोच.
🙏🙏🙏
बोलघेवडा सुध्रणार नाही. शिवसेनेची वाट लागल्या शिवाय. जय श्री राम.
सुंदर विश्लेषण सर.
माननीय फडणवीस यांनी अजित पवारांना आपल्या महायुतीत घेऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला त्यामुळे लोकसभेला महायुतीला अपयश आले त्यामुळे भाजपचा मतदार नाराज झाले.
नाराज असले तरी मतदान त्यांनाच केले.
घेतलंय की.घातलाय हे समजलं नाय काय अजून..
अहो bjp ला पार येड केलंय किंवा ते झाले चा फायदा अन्य घेत आहेत हे समजून येत नय अजून bjp ला
मगरुरी न माज अशे अजून bjp चा.😂😂😂😂
सहमत .
त्यांचे मतदान कोणाला झाले असेल?
Right💯
याच ठिकाणी जर शरद पवारांनी फोन केला असता तर उद्धव ठाकरेंनी पळु पळू फोन घेतला असता त्यावर आपलं मत काय
Sushama Naik ji you said it
अनुभव हिच खात्री
येईल प्रत्येकाला आप आपल्या कर्तृत्वाचे अनुभव येतात. 🙏
Tumche silent comedy solid ahe😂😂
18 जागा होत्या तेव्हा दिवे लावू शकले नाहीत तर 9 जागांवर कसल्या मशाली पेटवणार
Khup chan mitra
अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेत
Mahavikas आघाडीतील तिढा सुटला.
Dhanyawad-Namaskaar
नारायणराव राणे यांना प्रदेशाध्यक्ष करा BJP चे
😂😂😂
जय श्रीराम सर
BJP आणि सेनेने तरुण कार्यकर्त्यांना तिकीट द्यायला हवे. विधान सभेत मिश्र सरकारच येईल. यात कमी उमेवारवाले पक्ष जास्त पॉवरफुल ठरतात.
बरोबर आहे
त्यांना वारसदार कै बाळासाहेब यांनी नेमलं , ही त्यांची चूक होती
राजकारणांत रस नसला तरी, खोऱ्यानी पैसा ओढायचं सोयीचं, सोपं आणि बिन कष्टाचं साधन म्हणून, पटकावलं. आणि घरांत बसून, कुठे न जाता, माज पण दाखवता येतो. सगळं आरामांत पटकावलं. जय श्रीराम!
ना नाची टांग!!!!!!!!!
एकंदरीत महाराष्ट्रातल्या राजकारणाचा गेली साडेचार वर्षे विचका करुन ठेवलाय्, सत्ता मिळवण्यासाठी!! आणि विधानसभा निवडणुकीसाठी ५ गट एकमेकांविरुद्ध लढतील असं वाटायला लागलय्! 🤔🤔🤔
Pappu Nana Patole Is Rahul Gandhi Of Maharashtra
Really great👏❤🎉 sir ji
मामु 😂😂😂😂😂.....म्हणजे माजी मुख्यमंत्री 😂😂.....एक नंबर प्रभाकरजी 😅😅
😂👌👌 एक ही मारा लेकीन सॉलिड मारा.....😅😅
घ्या नानाची डांग
Bhari perfect Prabhakarji
बढ़िया जानकारी
सर आपणास राजकारण किती समजत मला माहित नाही पण एक गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाही ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेत पण आहे आणि विरोधी पक्षात पण आहे मग सर्वांत मोठा पक्ष भाजप पुर्ण पणे सत्तेत पण नाही आणि विरोधी पक्षात तर नाहीच ❓
👍👌👌👌
Chan विश्लेषण
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat
काॅंग्रेसने स्वतंत्रच लढावे.
म्हणजेच, नॉन सेन्स, गेट आउट केले होते.
आपल्या सख्या बापाला मानलं नाही पण ह्या राजकीय बापाला घाबरावच लागेल.
नमस्कार प्रभाकरजी
साहेब , तुम्ही काहीही म्हणा , माझ्या मनात कुठे तरी पाल चुकचूकते आहे , की या सोरोस गँगने महायुतीच्या बूथ कार्यकर्त्याना खरेदी तर केले नसेल ना ?
मला असे कुठेतरी असेच वाटतेय. सर्वच कार्यकर्ते असे करणार नाहीतच पण कुठेतरी असे झाले आहे.
असे मला वयक्तिक वटते. मी निष्ठावान कार्यकर्ते असे करणार नाहीत हे ही मला ठाऊक आहे. आदरणीय देवेंद्रजी जरा या विषयाकडे लक्ष द्या .🙏🙏🚩🚩
फक्त उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत
साहेब गिरणी कामगारांच्या न्याय हक्काचे बोला कारण संघर्ष समिती सचिन अहिर आणि ऊबाठा या चोरांचे लालुल चांगुलपणा करत आहेत
मी यावेळेला खास करून गुजराती समाजाला सांगितले होते महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 30 जागा आणि महायुतीच्या 18 जागा येणार आहे .निकाल लागल्यानंतर त्यांनी माझी वाहवा केली❤❤
Special Vote Bankechya lokani tumhala sangital asel
तुमचा तर सत्कार करायला हवा जनतेने 😂
भाऊ सही आहे रे. आपलीच बांडगुळ
खतरनाक भाषाशैली! मजा वाटते तसेच खरी माहिती समजते आपल्या राजकीय विश्लेषणातुन, धन्यवाद प्रभाकर जी!
Wa prabhakar ji , you are back 😊
नाना पटोले यांनी हे आपलं गरान माध्यमातून बोलून दाखवल सुशील कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ बनवला आहे
👌👌
Jay Shree Ram *183*
Kdk❤
Mamu😂😂😂 epic
या धाब्यावरच कारस्थानी विश्लेषक फलतुगिरी करसतोय अक्कल समझली. 😂😂😂😂😂😂
Wake Up Hindus Wake Up. Always & Forever Stay With Modi, BJP, RSS, Bajrag Dal, VHP & All Other Hindu Organisations Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
Usman mamu
UBT Sena😅😅😅😅 Savayee Pramane Vagtay