Balasaheb Thorat | संयमी वाटणाऱ्या बाळासाहेब थोरातांनी सत्ताधाऱ्यांना भर सभागृहात सुनावलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มี.ค. 2023
- Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
====================================================================
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE
बाळासाहेब थोरात साहेब हे साध आणि सरळ नेतृत्व आहे. त्यांच्या पासून आदर्श घेण्यासारखा आहे.
आपण सगळ्यांनी एकदा चुकी केली ती पुन्हा करू नका..
मतदान करताना भविष्याचा विचार करून मतदान करा😢
Kiti pan jor lawa yeil tar bjp only bjp.jay hindurashtra
छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतीबा फुले यांचा अपमान झाला तेव्हाच का भाजप झोपले होते तेव्हा कायदा शिक्षा वैगरे नव्हता का
तेव्हा शिवाजी महाराज त्यांचा नसतो निवडणूक आली की महाराज आणि महात्मा यांचे, एकुणच काय की सोई नुसार राजकारण, एक पदाने प्रतिष्ठित व्यक्ती(फक्त पदाने) महाराष्ट्रात खुलेआम महाराजांचा अपमान करतो आणि काही नेते आणि भक्त मुग गिळून गप्प बसतात हे सोईनुसार राजकारण नाहितर काय आहे.
कोशारीचा देखील सर्व पक्षीय नेत्यांनी चप्पलेने निषेध केला पाहिजे होता सावित्रीबाई फुले महात्मा फुले छत्रपती शिवाजीराजे भोसले या महान थोरांचा अपमान केला होता.
थोरात साहेब अगदी बरोबर बोललात भाजप वाल्यांना चप्पल हानाला पाहिजे त्याच लायकीचे आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
Agree with thorat sir, law should be equal for everyone
tuzya aichi gand
पालघर साधू हत्याकांड, नेव्ही ऑफिसर मारहाण, आव्हाड करमुसेंना मारहाण प्रकरणात आपले काय मत आहे?
@@rajesh_1120 jativad varun hathars kad ase kiti tari ahet tumch mhanne kay ahe
बाळासाहेब थोरात साहेब जिंदाबाद काँग्रेस पक्षाचा विजय असो ✌🏻💯
🤣🤣🍌
एकदम बरोबर थोरात साहेब
तुम्हाला चोर म्हणणार्याला तुम्ही पाठिशी घालता
तुम्ही नका सांगु
तुमच्या भाच्याच्या ( सत्यजित तांबे ) कानाखाली का नाही लावली तुम्ही मोदीजी एक भारताचे पंतप्रधान आहेत त्याच्या चेहर्यावर काळे लावले त्यावेळी तुम्हाला नाही आठवले कि ते जेष्ठ आहे
.......खात होते
हे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असतात कायम 🙏
Adhaykshch satadhari yancha asto mitra
@@sharktank9हो माहीत आहे
पण ते निःपक्ष असावा लागतो
कारण इथ जनतेला न्याय देण्यासाठी अध्यक्ष असतात कोणत्या एका पक्षासाठी नाही
कारण हे एक संविधनिक पद आहे 🙏
@@jayshreeram7177 Baga deshat saglyala matdan krychi hak ahe mhntlya vr to kontya tr pakshala mat dan karto Ani to pakshala ch support krnar je pn adhyaksh Banel
अध्यक्ष खूप senior, अभ्यासू आणि अनुभवी असल्याचा आव आणतात, पण त्यांना काय कामकाज चालवणे जमत नाही.....
बरेच पावसाळी हिवाळी अधिवेशने पाहिलेल्या ज्येष्ठ सदस्याची नेमणूक करण्यात यावी....
आणि अध्यक्षांनी त्या आसनावर बसल्यावर आपला पक्ष विसरून जावा......निदान सभागृहात तरी....
भास्कर जाधव ' नाना पटोले यांच्याविषयी काय वाटत
बरोबर आहे घंटा ही समजत नाही
बुजगावणे
@@vitthaldalimbkar7710
त्यांच पण कामकाज पाहता त्यांना स्टंटबाजी करायला आवडते...गरम डोक्याची माणसं नकोत....शांत संयमी निग्रही माणूस हवा...
आपले वळसे पाटील साहेब, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांसारखे ....जे स्वपक्षीयांना पन गोंधळ घालू देणार नाहीत....
@@pratik9296 सर्व जनतेला माहित आहे ज्यांच सरकार आहे त्यांच्या बाजुचाच विधानसभा अध्यक्ष असतो व तो अनेक निर्णय हे सत्ताधारी पक्षाच्या बाजुने घेतो मग ते काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी भाजपा कोणताही पक्ष असो त्यामधे नवीन काय आहे
भास्कर जाधव ने काय केलं
आज जे काही चालले हे सर्व पाहून रस्त्याने चालायला सुद्धा भीती वाटते.....
अगदी बरोबर बोललात 👍👍👍👍
बरोबर
थोरात साहेब हा अध्यक्ष काही कारवाई करणारं नाही, म्हणून थोरात साहेब यांनी कारवाई नाही केली तर तुम्ही पण जशास तसे उत्तर द्या, तुम्ही पण मोदींच्या फोटोला जोडे मारा,
tuzya aaila jode martil
जिल्हापरिषद , तलाठी , ग्रामसेवक , नगरपालिका नौकर भरती कधी होणार आहे ?
थोरात साहेब एक सच्चा माणूस आहे अगदी बरोबर बोललात 🙏🙏🙏🙏
ज्यानि चप्पला मारल्या त्यांच्यावर कारवाई करावी.
कशाला साहेब ... काँग्रेस नेत्यांमध्ये पहिली एकी आहे का हे बघा 🙏🙏
कारवाई कशाला मोदीला पण जोडे मारा फिटमफाट
सगळं गुंडाळून बसलेत.आता जशास तसे वागणे गरजेचे आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ठोश्यास ठोसा गरजेचं आहे. पैश्याचा, सत्तेचा माज उतरायला च पाहिजे, धसता सर्वांना हे आज नाही ऊध्या हे भोगावे लागल.
जिल्हापरिषद , तलाठी , ग्रामसेवक , नगरपालिका नौकर भरती कधी होणार आहे ?
@@gopalkadam9046 नौकरी विसरून अंधभक्त बना तोच एक रोजगार चालू आहे. हींदूमुस्लीम, गायगोबर बाकी सार सोडा.सगळं जूमलेबाजी मधे राहील.
विधानसभेचा सभापती कुठल्याही पक्षाचा नसला पाहिजे.
Thorat saheb! You are 1000time better leader than ShriRahul Gandhiji.
हॅहॅहॅ
And also better than Fadnvis...
Narendra Modi पेक्षा सुद्धा
@अब्दुल पंक्चरवाला मोदी शहा चा गुलाम नाही .
@अब्दुल पंक्चरवाला tuzya aicha bhosada. Tuzy
Aila jaun vichar modi sodun kiti navre ahet
बालासाहेब ठाकरे यांना किती वर्षे बंद मतदना.पासूनवंचित.ठेवले. कुठे गेला होतात
बाळासाहेब थोरात ✌️✌️✌️
लोकसाहि आहे थोरात साहेब लोकशाहीत टिका टीपनी होत राहते राहुल गांधींचे खाजादारकी जान हि दुरदवी बाब आहे
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना पाठीशी घालणे हे महाराष्ट्रातील लोकांचेच दुदैव अशी लोक यापुढे निवडणूकीत निवडून येणार नाही याची काळजी महाराष्ट्रातील बारा कोटी जनता नक्की करेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा विजय असो. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलले त्या वेळी कान गहाण ठेवले होते का.आम्हाला sawarkaranvishyi कमालीचा अभिमान आहे.तुम्ही तर सावित्रीबाई फुले यांच्या विषयी काय वक्तव्य केली ती आठवा
सावरकरानी माफी मागितली च आहे त्यावर शंका नको
अध्यक्ष पक्षपाती आहे भाजपाचा
केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना Romesh भंडारी नावाचे राज्यपाल होते,त्यांच्या पराक्रमाचा इतिहास वाचा. राज्यात सत्ताधारी पक्षाचे सदस्य हा विधान सभेचा अध्यक्ष असतो.गेल्या ४० वर्षांचा इतिहास जरा नजरेखालून घाला.
हा अध्यक्ष काय निर्णय घेणार
आज मानलं तुम्हाला
अध्यक्ष महोदय कधीतरी योग्य निर्णय घेण्याची इच्छा असू दया. वरती विचारून निर्णय देताय का?कधी असं झालं नाही आहे असा प्रकार झाला नाही.
माननीय श्री थोरात साहेब यांनी बरोबर सुनावले.
मा ना आ श्री श्री बाळासाहेब थोरात
तुमचं बोलणं अतिशय समर्पक आहे
पण आपलेच नेते दुसऱ्या ची इज्जत काढतात ते योग्य आहे का
विरोधकांनी काही केलं असतं तर लगेच एकटा नार्वेकर निर्णय घेतला असता
अरे शेतकऱ्यांच्या मालाच्य भावा विषय बोला अरे शेतकरी मरतात तेव्हा कोण नाही बोलत वा महाराष्ट्र माझा
सत्ताधारी तुम्ही बोला, विरोधक तुम्ही खाली बसा, हे काय चाललंय????????????
अध्यक्ष हा 🍉🍉🍉 चेला आहे यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा करणार आज जनतेला गोड वाटत असेल पण भविष अवघड आहे ही अराजक ते कडे वाटचाल आहे
थोरात जी तुमच्या काळा तुमी काय दिवे लावले
अगदी बरोबर साहेब
Balasaheb Thorat Sir is Right 👍👍
त्या आमदारांना निलंबित केले पाहिजे ...
कांग्रेस वाले सुद्धा चपला मारू शकतात पीएम ला पण विचारी नेते अविचारी नेते हा यातला फरक आहे
शिक्षा द्यायची झाली,तर ज्यांनी मोदीजी ना मौत के सौदागर म्हटले होते,तिथपासून सुरुवात करायला हवी.
@@jayantgarde4297 विधवा बाईला बोलतो हा फेकू 🤣🤣
साहेब खरोखर संयमी आहेत ते हुशार वेक्ती महत्त्वाचे आहेत
जनतेचा अनुभव पण नऊ वर्षात दांडगा झाला ....😊😊
स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या कडून काय अपेक्षा करत आहात, थोरात साहेब.
Balasaheb thorat saheb barobar ahe
स्वतंत्र वीर सावरकर साहेब तुमचे आदरणीय नाही का?
अध्यक्ष.... शिवसेना....NCP .... BJP.. next election कुठे असतील he also don't know
थोरात साहेब बरोबर आहे
You are right sir I agree.👍
लोकानो आपल काम धंदा करा नका या राजकारणी लोकांच्या नाधी नका लागु
बरोबर बोलत आहेत थोरात साहेब
थोरात साहेब भावी मुख्यमंत्री पाहिजे
हात अजून पिशवीत आहे ना ?
अध्यक्ष साहेब जरा ऐकून तरी घ्या. चांगले लोकांचे प्रश्न आहेत ते तरी ऐका .
राहूल बद्दल खुप वाइट वाटते, कुठे इंदिरा गांधी, कुठे राहूल, इंदिराजी नी परत पक्ष उभा करून निवडून येवून जगाला दाखवलं की त्या किती संयमित, उत्तम राजकारणी होत्या ते, आणि त्यांचा नातू आपल्याच नेत्याचे पेपर फाडतो,
भारत देशाला पंडित जवाहरलाल नेहरू , सरदार वल्लभभाई पटेल , लालबहादूर शास्त्री , इंदिरा गांधी , इंद्रकुमार गुजराल , अटलबिहारी वाजपेयी , मनमोहनसिंग आशा अभ्यासू उच्चविद्याविभूषित थोर नेत्यांची परंपरा लाभली आहे त्यामुळे केजरीवाल जे बोलले बरोबरच आहे , असे जनतेचे मत झाले आहे .
Kadak uater saheb
साहेबानचे विचार चांगले आहे.
अशा लोकांना निवडून दिलं तीच मोठी चूक झाली. जनतेच्या तोंडावर काळ फसणार का आध्यक्ष साहेब. आपण नेत्यांचं म्हणणं हे आमच्यासाठी योग्य नाही. जनतेनी कोणावर भरवसा करायचा
Balasaheb🌹🌹
अध्यक्ष महोदय पक्षपाती आहेत.
हे विधीमंडळ नियमानुसार चालते फक्त विरोधकांनाच, सत्ताधाऱ्यांना नाही हे विशेष.
खूप योग्य बोलतात बाळासाहेब हुशार नेते आहेत
विधान सभेचा अध्यक्ष हा त्या पदासाठी प्रामाणिक असला पाहिजे, विधान सभेच्या अध्यक्ष यांनी कुठलाही पक्ष पाती पणा करू नये हिच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
निलंबित करण्यात आला phijel
अध्यक्ष यांच्या कडून काही न्याय मिळेल याची अपेक्षा करू नका थोरात साहेब, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालणारे आहेत ते.
जिल्हापरिषद , तलाठी , ग्रामसेवक , नगरपालिका नौकर भरती कधी होणार आहे ?
जिल्हापरिषद , तलाठी , ग्रामसेवक , नगरपालिका नौकर भरती कधी होणार आहे ?
U r right thorat sir 👌 congratulations 💐🎉 india alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🎉
💯💯💯💯👌👌👌👌👌👌
आता जळजळ झाली वाटत.
Great person
संजय राउत ,उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाही करा ते मंत्री व इतर लोकांचा वरवर अपमान करतात यांना राज्याने लायसन्स दिली का
जशे पेराल तशेच ऊगवनार
होय तुमच्या कडे चपला आहेत
त्या पायात नाही रोज हातात घालून फिरायची सवय झाली आहे
तुमच्या कार्यकर्त्याना काम नाही ते ही रोज उठून कोणाचे तरी पोस्टर घेऊन आपल्या मारीत हिंडत असतात
तुम्हीच रुजवलेली संस्कृती दुसऱ्या च्या माध्यमातून डोके वर काढू लागते तेंव्हा बोचण्या लागतात
स्वातंत्र्य वीर सावरकर सारख्या महान क्रांतिकारक यांच्या बद्दल बोलताना तुमच्या नेत्याला लाज नाही वाटली का त्याची लायकी तीच आहे आणि त्याची बाजू घेणारे तुम्ही,
महाराष्ट्राच्या सावरकर सारख्या नेत्याबद्दल असे अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नेत्याला जाब विचाराव वाटत नाही हा कसली गुलामगिरी , जरा मनाची नाही तर जणांची तरी बाळगा
ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्यासाठी पुन्हा जनते समोरच जावे लागते हे ध्यानात ठेवा
सत्तेचा माझ आला आहे भाजपच्या लोंकाना खरंच हे दुर्दव आहे की माहाराष्ट्राच्या राकाराणातिल पातळी खालच्या थराला चाली आहे अस वाटतं
हे विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय का देत नाही हे त्यांच्या मागे काय तरी दडतयं
नालायक सरकार
एकच नंबर थोरात साहेब
आपला देश हुकूमशाही कडे वाटचाल करत आहे. 2024 सामान्य जनतेनं मतदान विचार करून करणे नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
देशात हुकूमशाही लवकार येणार आहे
जिल्हापरिषद , तलाठी , ग्रामसेवक , नगरपालिका नौकर भरती कधी होणार आहे ?
खतम😂 टाटा 😂बाय 😂
Cp मुबई ला सगळा सावळा गोंधळ आहे पैसे घेऊन मार्क वाढवतात माझ्यासमोर एका मुलाचा गोळा 12 पडला तर out off दिला दोन no चालू आहे 100 मीटर ला पण असेच आहे 2 सेकण्ड चां फरक करत आहे यावर नियंत्रण ठेवले पाहिजे सरकारने नाहीतर गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय्य आहे
थोरात साहेब 2024 पर्यंत थाबा जनताच काम करणार आहे भाजप चा
Correct 💯
अध्यक्ष अनुभवी माणूस पाहिजे यांना काही जमत नाही अध्यक्ष दुसऱ्याच्या विचारां ने चालतात
अध्यक्षांना आपण एका पक्षाचे आहोत हे विसरून जायला पाहिजे.
राजकारण 😢
आयला यांच काय चाललय यांच यंना सुधरे ना तेव्हा जनतेशी काय घेन देन यांना जनतेला विनंती आहे 2024 ला मतदान करतांना यांच्या करतुती आठवा मग मतदान करा
बागडे नाना तरी पाहिजे होते अध्यक्ष साहेब हा राहुल्या काय निर्णय घेणाऊ
एक निष्ठ काँगेस नेते भावी मुख्यमंत्री
भाजप जे करतो ते सर्व न्यायाला धरून आहे फक्त विरोधी पक्षांनी केले तर ते गैर आहे हेच आता पर्यंत होत आहे
Good work saheb
अध्यक्ष पळवाट काढून मुख्य विषयाला बगल देत आहे.
Great Thorat Saheb
TRUE speech don't look this as anti bjp or shinde this is pro maharashtra speech if we don't act against it now we will be like finished. Like morarji desai wants and now modi shah.
आरे मिलिंद ऐडझव हा च मुळात घटना बाह्य आहे. हा अध्यक्ष च कसा असू शकतो पण आता काय झालं आहे आले मोदी च्या मना तिथे कोनाचे ही चालेना.
Ekdam khr bolle ek nishtha Thorat saheb
Balasaheb Thorat ekadam barabar Sahib dhanyvad
👍👍🙏🙏
👌👌👌👌👍👍
तुम्ही सत्तेत होता त्यावेळी किती जवाबदारी घेतली🤔😜🤤🤤
आता जसायचं जसं उत्तर द्यायला पाहिजे.
फक्त गोड बोलणे
काँग्रेस कडे चपला आहेत ... पण त्या आपआसतच हाणायला आहेत😀😀😂😂 कारण त्यांनी आतापर्यंत हेच केल म्हणुन अशी वेळ आली आहे 😀😂
देशाच्या विरोधी वक्तव्य कोणीही केल्यास हि वेळ कोणावरही येऊ शकते.
Sir good talk good gesture out spoken good these people are bad
हा 🙈 काय निर्णय देणार. ...
तुम्ही आधी इंदिरा गांधी कष्या वागल्या होत्या त्याची माहिती घ्या मग बोला