मराठवाडा, विदर्भ यांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राचा विकास का होतो ते सांगणारा हा किस्सा | Bol Bhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #BolBhidu #Marathwada #Vidarbha #Maharashtra
Marathwada, Vidarbha, Konkan, Khandesh अशा भागांपेक्षा पश्चिम महाराष्ट्राचा विकास अधिक झाला ही वस्तुस्थिती आहे. हा विकास घडवून येण्यात अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. तसाच हा किस्सा १९९५ साली झालेली ही राजकीय घडामोड आपणाला दाखवून देते की पश्चिम महाराष्ट्राचा विकास अधिक का होतो.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
खुप आवडलं, पश्चिम महाराष्ट्राचा विकास कसा झाला याबद्दल अनेक कथा आहे. त्यापैकी ही कथा जाणुन घ्यायला मिळाली
🚩 पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच शिवरायांची (सह्याद्री घाटी) आहे 🚩
जय महाराष्ट्र 🚩
जय मल्हार 🚩
विदर्भ म्हणजे आई जिजाऊ च माहेर ❤
Chh.Shivaji Maharaj hyanche Bhosale kutumb he Verul che , tyanche kuldaivat he Tuljapurche ata bol
आई अंबाबाई ची कृपा आहे आमच्या पश्चिम महाराष्ट्र वर
Amhi kay magh Asur ahot.
Yevdach ahe ki Bhamtya Rashtravadi ani Congress ni paschim maharashtra che nete vari aanle.
Aani yach Bhadkau Lande nete swatacha poth fhutus tar khala.
Amcha Marathwada fakirach rahila.
@@mogambochamchokaabaap7262 तुमचे नेते काय उपटायला गेले होते का? (कांग्रेस)
भाजप तर विदर्भ मराठवाड्याच्या इशाऱ्यावर चालायचा. मग पश्चिम महाराष्ट्र ने त्यांच्याकडूनच प्रकल्प बनवून घेतले ना. तुमच्या लोकांना काय लग्नात हुंडा भेटला की झाले. रेट कॉर्ड घेऊनच फिरतात हुंड्याच. अरे घरात लक्ष्मी नवरीच्या बापाचे शेत विकून येताना पैसा घेणारे. कशी लक्ष्मी नांदेल अश्याठीकानी?
हुंडा बंद करा नाही विकास झालं तर बोला
पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सगळ्यात मोठ महत्त्व सहकार क्षेत्राचे आहे.
😂😂😂
सहकार क्षेत्र काँग्रेस राष्ट्रवादी मुळे टिकून आहे..हे ही तितकंच खरं
@@socialwork262 उलट बोलतोय मित्रा!!!सहकार क्षेत्रामुळे काँग्रेस राष्ट्रवादी टिकून आहे!!!😂😂😂😂 जगातील सर्वात जास्त भ्रष्टाचार असलेलं क्षेत्र अशी ओळख आहे सहकार क्षेत्राची!!!
@@Mrunals_santosh तुजा अभ्यास कमी आहे सहकार कांग्रेस राष्ट्रवादी मुळे टिकून आहे.आणि सहकारामुळे शेतकरी टिकून आहे..त्यामुळे शेतकरी विचार करतात साखर कारखाना फक्त चालू राहिला पाहिजे तो कुणी चालवो याला महत्व नसते ..फक्त कारखाना चांगला चालवला पाहिजे..
@@socialwork262 बरोबर आमच्या सारख्या शेतकऱ्यांचा अभ्यास कमीच असणार !!! कारण अजून आम्ही लोकांना लुटून स्वतःच घर भरायला नाही शिकलो ना!!!!
शेतकरी विचार करतो ऊसाला योग्य भाव कधी मिळेल आणि आमचे पैसे वेळेवर कसे मिळतील!!!!
बोलण्याची कला उत्तम 👌
खूप नाव कमवाल 💐💐
साधी गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्र हा मिनी पंजाब आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून कृष्णा, कोयना, वेण्णा, पंचगंगा, वारणा, गायत्री अशा 5-6 नद्या वाहतात. अगदी पुणे जिल्ह्यातही भिमा, इंद्रायणी, मुळा-मुठा अशा नद्या आहेत. कसदार पठारी शेतजमीन आणी मुबलक पाणी या पश्चिम महाराष्ट्राच्या जमेच्या बाजू.
भाऊ हे सगळं विदर्भात पण आहे पण आमचे नेते नुसते हरामखोर आहेत काम नाही करत. पछिम महाराष्ट्रात ले कसे ही असले तरी लोकांचा काही का होईना विचार करतात . आमच्या नेत्यांना त्याची अलार्जी आहे😔😔😔
फक्त हे तीनच जिल्हे नाही नाशिक आणि अहमदनगर पुणे हे पण येतात
आमच्या मराठवाड्याच्या हक्काच पाणी पवारांनी पळवलं.
@DILIP B kay boltaye bhau samjat aahe kay
@@dbb7148oye zattu
सातारा , सांगली , कोल्हापूर 💖💖
🙌🏻✨♥️😇
Are solapur la pan ghya ki 😁😂
पुण्याला विसरला का रे 😂😂 पुणे तर सगळयात विकसित आहे
आवाजात जादू आहे म्याडम तुमच्या ,पूर्ण ऐकावं वाटतं....💐😊👌👍
I feel Proud to be a Phaltankr ...
Well done Ram Raje Naik Nimbalkar ❤️
We need this kind of Politician who give an Importance to Devlopment more than Money
❤️❤️❤️
Has a murder case registered against him
पश्चिम महाराष्ट्राचा नेहमीच विषय हार्ड असतो
खूपच छान...पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी पुढारी आपला मतदारसंघ, आपला विभागात पायाभूत सुविधा जास्तीत जास्त कशा होतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात....खूप मोठे विचारांचे लोक आहेत ..🙏🙏✌️👌
🤣🤣🤣🤣
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात हुशार नेता शिवाजीराव नाईक साहेब 🔥🔥🔥
महाराष्ट्रातील सर्व लोक्कांना विनंती प्रत्येकाने आपल्या आमदाराला प्रश्न विचारावा विकास का होत नाही म्हणून !!!
कुठे? आणि सुट्टी काढून? भेटेल याची खात्री आहे का?
सर्व जण मोदी प्रमाणे प्रश टाळायला शिकले आता.
@@vaibhavgrd
Modi la tevdech kama nahit.
Fhaltu patrakaranache prashna mahitit saglyana.
Shabda var nahi karya var tiklay Modi.
Nahitar kahi astet vakde gaichaap
Jaundya aplyala kay
बरोबर आहे तुमचं.
पश्चिम महाराष्ट्र सातारा , सांगली , कोल्हापूर शुरविरांची नगरी 🚩
मुंढे साहेब. जोशीसाहेब. व अपक्ष आमदार यांच्यासह दुष्काळी तालुक्यातील जनतेची टेंभू योजनां पुर्ण झालीय. त्यामुळेच आशा विचारांमुळे पश्चिम महाराष्ट्र पुढे आहेत.
Solapur bihar madhye ahe ka bhau
@@Demon_Slayer_010fkta ujani kadcha bhaag ahe tumhi lok marathwada madhe ahe mitra
@@Demon_Slayer_010tumcha paschim maharastra shi kay ghen den nahi
Anant kadam bala pune satara sangali kolhapur he paschim maharastra ahe
पश्चिम महाराष्ट्र आमचा खूप भारी ...आणि नेतेही
आमच्या विदर्भातील काहीच नेते जस की वसंतराव नाईक,जांबुवंतराव धोटे गडकरी साहेब अशी लोक सोडली तर विदर्भातील सर्वच नेते आमदार सर्वच पक्षाचे नालायक आणि स्वतः च घर भरणारे आहेत।म्हणून विदर्भाचा विकास झाला नाही आणि होणार पण नाही...
तुमच्या पश्चिम महाराष्ट्र मधल्या कंपन्या widbhrtall
बोलण्याची लखब स्पष्टीकरण संकलन छान ताई👍❤️
निस्वार्थी नेतृत्व मा.आ. शिवाजीराव नाईक ✌🏻
🙏
Niswarth ..? Mg BJP madhe ka gele...?
मि पश्चिम महाराष्ट्रातुन् आहे कोल्हापूर बरोबर आहे सर्वांचा विकास झ्हाला पाहिजे
MH 50
आपल्या बोलभिडू चँनल वर खूप दुर्मिळ माहीती, महत्त्वाची माहिती, योग्य माहिती मिळते
धन्यवाद
I am from bengaluru karnataka after spending more time in crowded metro cities i stayed in nashik for 3 years. Nashik is highly deserving city in maharashtra. Best climate, Morden agricultural, abundant water sources, highest number of dams and natural beauty and many more. The best city of maharashtra.
आपली निवेदन शैली उत्तम आहे स्नेहलताई. शुभेच्छांसह.
पश्चिम महाराष्ट्र हाच महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा कणा आहे, पश्चिम महाराष्ट्रानेच मुस्लिम आक्रमणे रोखली आणि चिरडली, स्वराज्य स्थापन केले
हे जरी खरे असले तरी मुस्लिमांची संख्या मराठवाढयात ही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमी आहे
@@dnyaneshk8863 साखरेला मुंग्या चिकटणार च , त्याप्रमाणे ज्या शहरात पैसा आहे तिकडे लोक धाव घेणारच!!!! मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत!!! पश्चिम महाराष्ट्रात "त्या" लोकांची संख्या जास्त असण्याचं कारण म्हणजे पैसा कमावण्यासाठी संपूर्ण भारतातून आलेले परप्रांतीय लोंढे!!!!
@@dnyaneshk8863 sankhya jast asli tari takkewari kami ahe....
Ma mi ky mhntoi ghya vegla rajya krun... Konkan vegla kara amcha jara bhala houde 🙏
@@AndheronKeRaaz कोकण जर वेगळं केलं तर विजेचं संकट कोकणापुढे उभं राहिलं!!!!
वयाच्या तुलनेत राजकीय जण,निवेदन उत्तम!
खूपच उज्ज्वल भवितव्य!
मी मराठवाड्यातील मराठी मुलगा 🚩
पश्चिम महाराष्ट्र मध्ये काही दिवस राहून तिथल्या लोकांची सचेतता , जिवंतपणा, स्वभाव स्वाभिमान, अगदी सर्वकाही हृदयस्पर्शी
आणि आमच्या इकडे आम्ही फक्त मराठ +वाडा म्हणू शकतो. पण आमच्या मराठी राजा छत्रपती संभाजी महाराज यांची बेइमानी ने हत्या करणारा औरंगजेबाचे नाव सुद्धा बदलू शकत नाही. #खंत
जय शिवराय 🚩🇮🇳
एखाद्या शहराचे नामांतरन करणं हे तिकडच्या निवसिताच्या हाती नसतं... राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांच्या मर्जीवर असतं...
राहिली गोष्ट जिवंतपणा सचेत पणा तर...
मराठवाडा विदर्भात जास्त सोयी सुविधा उपलब्ध नाहीत त्याला जबाबदार राजकारण आहे...
काही शेतकऱ्यांच्या निसर्गाच्या च्या समोर हार मानून हजारों ने आत्महत्या होतात दर वर्षी ... कमी पाऊस असो किव्वा जास्त पाऊस असो लाखो मध्ये नुकसान सहन करून सुद्धा लाखो शेतकरी परत नव्या उमेदीने दर वर्षी शेती करतात मेहनत करतात... बाकी महाराष्ट्रा पेक्षा निसर्गाची कृपा दृष्टी तशी कमीच विदर्भ - मराठवाड्यावर... पण तरीही हताश न होता मेहनत करत राहतात इथले लोक...
खंत एवढीच की काही दिवस दुसऱ्या ठिकाणी राहून लोक तिकडच्या लोकांना चांगल्या प्रकारे ओळखतात पण ज्या भूमीत जन्माला आलो तिला समजू शकत नाही....
@S.R.H पुणे (SRH) congratulations 👏🎉
छान बोललीस, ताई!
नैसर्गिक वाटलं!
अशीच अकृत्रिम रहा!
कधी आव आणण्याचा प्रयत्न करू नकोस!
जे साधं ते सुंदर!
God bless you!
पश्चिम महाराष्ट्र देशातील समृद्ध प्रदेश आहे कारण स्थानिक राजकीय इच्छाशक्ती व स्थानिक लोकांची नवनवीन योजनांमध्ये सहभाग, लोकांची मेहनत
उत्तम मी विदर्भातील आहे आमचे नेते 3rd क्लास आहेत म्हणून आमचा विकास नाही
तर पश्चिम महाराष्ट्र मधील नेते स्वतःच्या भागासाठी झटणारे आहेत
भाऊ तुम्ही विदर्भ स्वतंत्र राज्य करण्यासाठी आंदोलन करायला पाहिजे त्या शिवाय विदर्भ स्वयम् पूर्ण होणार नाही आता मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्ग होतोय पण याचा लाभ मराठी लोकांसाठी होयाला पाहिजे असे नको वायला याचा लाभ पर प्रांतीय लोकांनी नको घ्यायला पश्चिम महाराष्ट्र तील मराठी नेते आपला विकास हा मुंबई नवी मुंबईतील पैश्याचे जोरावर करत आहेत
@@prabhakarnaik2457 पश्चिम महाराष्ट्रातील नेते मुंबई चा पैसे त्याच्याकडे वळवत आहेत ना?
मग विदर्भाचे नेते का नाही वळवत पैसे?
प्रॉब्लेम आहे विदर्भातील नालायक नेत्यांचा त्यांना विदर्भ विकसित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत तर हे आमचे नालायक नेते विधानसभा किंवा संसद कुठेही साधा प्रश्नही विचारताना दिसत नाही
असले नालायक नेते घेऊन राज्य सोडा देश जरी निर्माण केला तरी प्रगती होणे नाही
आम्ही महारास6 राज्याचे आहोत आणि आम्हाला गर्व आहे त्याचस
@@prabhakarnaik2457 कशाला पाहिजे वेगळा विदर्भ अखंड महाराष्ट्र बघवत नाही का?
Ho bhau tumche nete jast Shane ahet स्वतंत्र मागणी साठी bhndat बसतात
@@nakulpatil3303 नेत्यांच्या बंडलबाजी ला बळी पडलेले नागपूर मधले काही मराठी व जास्त परप्रांतीय ही मागणी करतात
सगळा निधी पश्चिम महाराष्ट्रमध्ये नेल्यावर काय होणार.. कोकण मराठवाडा विदर्भ उपेक्षितच राहणार ना..
हो आहोत आम्ही आजही आग्रही पश्चिम महाराष्ट्रा साठी. कारण हेच महाराष्ट्रच्या विकासाचं इंजिन आहे. आम्हांला याचा अभिमान आहे 👍
पश्चिम महाराष्ट्र - पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली 🚩
सोलापूर पण येतं
@@maheshshendage6110 exact nahi pn yeta
@@maheshshendage6110 सांगली कोल्हापूर सातारा पुणे
@somnath shinde मग कोणत्या विभागात येत सोलापूर
@@maheshshendage6110 solapur yete pan aamhi nahi bolat
⛳⛳बरोबर आहे आज पश्चिम महाराष्टचा
खुप विकास झाला
पश्चिम महाराष्ट हिरवा शालु झाला
कारण नेते हे भाग्यवान होत आमचा मराढवाडा बारा महिने दुष्यकाळ
⛳⛳⛳⛳
आपल्या मराठवाड्यातील नेत्यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला (7पिढ्यांची सोय) 🤦♂️🤦♂️🤦♂️
😂😂😂😂
👑पश्चिम महाराष्ट्र किंगमेकर👑
❤️ आदरणीय.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
(महाराजसाहेब)❤️
पण आजकाल चे पश्चिम महाराष्ट्रातील नेते खुप फालतु आहेत.
कृष्णा खोरे विकासाचे खरे जनक सन्मानीय श्री रामराजे नाईकनिंबाळकर ( महाराजसाहेब)
काय बडबडत आहेत काळे साहेब?
Mhaswad ani man khatav la geli 30 vershe pani / irrigation nahi, Ya mantraya ni kay dive lavle ???
@@sanjayvhawal2404 गुलामांना काय कळणार या गोष्टी
मराठवाड्याच्या वाटणीचे 21 टिमसी पाणी कधीच मिळू दिले नाही
@@rahulmaindarge2097 मराठवाड्याचे नेते काय करतायत.
पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमाने सहकार व सहकारी संस्था कोकण, विदर्भ व मराठवाड्यात वाढवण्यात स्थानिक नेतृत्व कमी पडलं ही वस्तुस्थिती आहे.त्याच बरोबर इस्राएल सारखं आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्षात विकसित करायला पाहिजे होतं.
महाराष्ट्राचे हृदय ❤आहे पश्चिम महाराष्ट्र, Heart ❤️ of Maharashtra.
पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा/विदर्भ ही तुलनाच मुळात चुकीची आहे
पश्चिम महाराष्ट्र च्या विकासासाठी या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे
1.मुबलक प्रमाणात पाऊस
2.मुंबई नाशिक पुणे ह्या triangle मुळे विकासाचं केंद्रीकरण झालं आहे
3.राष्ट्रीय महामार्ग 4 मुंबई बंगलोर
आणि जर पश्चिम महाराष्ट्र चा विकास झाला नसता तर आमच्यासकट(पश्चिम महाराष्ट्रात राहणारे) मराठवाडा/विदर्भातील लोकांना पोट भरण्यासाठी इतर राज्यांत भटकंती करायला लागली असती.
Video पेक्षा पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी तू सांगितलेले कारण जास्त Logical आहे.
Paschim mharashtra peksha vidarbha srimant hota
Varhad sonyachi kurhad mhan Prachalit hoti pahele
@@dhawald680 agadi barobar👍ya pachim maharshtra chya netyani..vidarbh madhil..sinchan prakalpa che paise..tyanchya kela..ani..vidarbh la..korad theval
@@pushprajsinghrajput9168 Mitra vidharbha aani marathwada che lok tyanchya netyana ka jababdar dharat nhit tikadchya aarthik pragati sathi mazya mahiti pramane 3-4 pidhya ek gharat Satta asun marathwada vidharbha magaslela rahila example latur che deshmukh family
Aniket aankhi ek kolhapur pan industrial development changali aahe
कोणी माना अगर मानू नका( पुणे विभाग) पश्चिम महाराष्ट्र प्रदेश शिवाय महाराष्ट्राचा गाडा हकन
भारतातील शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आत्तापर्यंत कुठल्याच सरकारला शक्य झालं नाही.
याचे संपुर्ण महाराष्ट्राला अनुभव आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा सिंचन टेम्भू (कराड ) चे जनक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, व मंत्री स्व. पतंगरावजी कदम साहेब यांचे खूप खूप आभार.
ताकारी, मैसाळ उपसा सिंचन कृती समिती सांगली 🙏🙏🙏
सातारा जिल्ह्यातील पाणी पण सांगली जिल्ह्यात नेलं आहे
वाकुर्डे जलसिंचन योजना देशातील पहिला नदीजोड प्रकल्प विलासकाका उंडाळकर यांच्या पुढाकाराने
@@vikramvikram8987 सांगली जिल्हा पूर्वी सातारा होता
कस्ट करण्यात पुढे आणी डेअरीग या मुळे पश्चिम महाराष्ट्र पुढे आहे
आपले स्पष्टीकरण सुंदर आहे छान व आवाज हे छान आहे
१९९५ला माढा विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी भिमा सिना नदी जोड प्रकल्प ची मागणी केली मंत्री पद नको पण ही योजना सुरू करा आसा त्याचा आठ्ठास होता आज त्या योजने मुळे माढा तालुका सुजलम सुफलम झालाच आणि बार्शी मोहोळ परंडा तालुका पण बर्यापैकी पाणी प्रश्न सुटले
असा नेता पाहिजे
भाऊ माढा पश्चिम महाराष्ट्र मध्येच आहे.अशा हरहुन्नरी लोकनेत्यांमुळेच आज आपला पश्चिम महाराष्ट आघाडीवर आहे नाहीतर आपली पण गत मराठवाडा विदर्भ सारखी झाली असती.
@@user-ed1dy7hx3b ludadun gheta dusryacha hakka cha.. Mg pudhe janar nhi tr ky honar. Asa pn sagla marathwadycha udhar aahe tumcha ver Santan psun te bhosale gharanya prynt. Sagla amchch aahe mulch. Dynaneshwar mauli psun sagle sant aani shur vir lok marathwadayne dile ahet. Lutaru kurhle
@@rakeshnipanikar2316 लुबाडून नाही रे भावा आमच्या हक्काच आम्हाला मिळालं तेवढी पुण्याई आहे. आमच्या इथल्या लोकांची तुमच्या इथल्या जमीनी म्हणजे वाळवंट, काय उगवणार आमच्या जमिनी येऊन बघ आणि तुमच्या इथल्या जमिनी पन बघ. तुम्हाला मुळात आपली घर सोडायची नाहीत. आत्महत्या पलीकडे तुमच्या लोकांना काही जमत नाही.मेहनत करा रे आणि बोला. तुमचे ऊसतोड कामगार लोक आमच्या लोकांचे पैसे घेऊन परत ऊस तोडण्यासाठी आलेच नाहीत ही तुमची नियत शेवटी तुमच्या पापाची फळंच ही आणि सर्व अशोक चव्हाण, फडणवीस,सारखे चोर नेते तुमच्या भागातलेच आहेत मग करून घ्या कि विकास. आपल्या दुःखाचे खापर दुसऱ्यावर नाही फोडायचं असत
बार्शी सोडली की सगळे सरकार च काय येतय या वर टपुन असतेत विमा, रेशन, फुकट काय आहे. हे बघतात परत पाढरी पिऊन डाव खेळत बसायच आसले हारामी कसे सुधारनार
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे पहिले अध्यक्ष मा श्री. अजितराव घोरपडे सरकार 👑💪
सांगलीकर
आपल सरकार घोरपडे सरकार🤘🏾💪💪
महाराजांच्या सेनेत सर्वात जास्त मावळे हे पश्चिम महाराष्ट्रातील होते,आजही आर्मी मध्ये सगळ्यात जास्त याच भागातील तरुण आहेत.काही मूर्ख बोलतील हे पण नेत्यांनी पळवलेल्या निधीमुळे शक्य झाले 😂😂😂
आता मराठी गुजराती वरून पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरीत महाराष्ट्र अस मांडून राजकारण कार्यच का। पश्चिम महाराष्ट्र असेल पुढं तर मग काय झालं । तू शिवाजी महाराज मावळ जास्त पश्चिम महाराष्ट्र तील होते मणतोय ना गाढवा . शिवाजी महाराजच कुळ कुठलं आहे बग शहाजी राजे मराठवाडा चे होते। लक्षत ठेव आणि जिजाउ विदर्भातील होत्या।आता आह्मी म्हणायचं का आमचा माणसाने राज्य उभे केले। फडतूस विचारसरणी तुजी।
@@msd-ub8sz फडतूस विचारसरणी कोणाची आहे हे सगळ्यांना माहीत आहे,मी फक्त माहिती दिली येड्या😂😂
नितीन काळे काका भांडण लावायची काम बंद करा
@@nikhilkulkarni3858 यात काय भांडण लावले,भांडण लावणे ही तुमची जन्मजात कलाच आहे.मी फक्त आमच्या भागातील माणसांचा मोठेपणा सांगितला.तुमची जळत असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही.
@@nknnnn4977 kale Kaka mi swata paschim maharashtra cha ahe ,
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मराठी संस्कृतीचे माहेरघर,मुंबई पुणे नंतर फक्त पश्चिम महाराष्ट्र,विकासाच्या बाबतीत नाद खुळा,
पश्चिम महाराष्ट्र सहकाराच्या माध्यमातून प्रगत झालं.. आणि आज ही देशात पश्चिम महारष्ट्रातील सहकार ही अग्र स्थानी आहे.. आणि हो ह्या नेत्या मंडळींनी भागाच्या विकाससाठी जास्त भर दिला स्वतःचा विकास पेक्षा हे ही तितकंच खरं... आणि हो शाहू महाराजांची दूरदृष्टी मुले कोल्हापूर प्रगतीचा दिशेने अग्रेसर राहिला...
१ कोल्हापूरकर म्हणून हे मिळणं म्हणजे नशीबच म्हणायचं आमचा सारख्याच...
किती सुंदर पद्धत आहे सांगण्याची तुझी👌🏽👍🏻
मी पश्चिम महाराष्ट्रात राहतो. बरेच लोक अशा विडीओ मध्ये अकारण स्वतः 96 कुळी, पश्चिम महाराष्ट्रीय इत्यादी असल्याचे सांगतात. हे सर्व ठीक आहे. पण सर्वात आधी आपण मराठी आहोत हे लक्षात असल पाहिजे.
बरोबर भाऊ. मी पण कोल्हापूरचा. पण अभिमान आहे संपूर्ण महाराष्ट्राचा.
@@narayanp4256अभिमान आहे मला भारतीय असल्याचा
मि पण पश्र्चिम महाराष्ट्रातील आहे पण आमचा खटाव माण कधी विकास झाला नाही
महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील आमदार खासदार निधी समांतर असतों पण विकास करण्यासाठी धमक पाहिजे
प्रभाकर देशमुख सारखा सुशिक्षित उमेदवार पाडला मान खटाव करांनी
माण खटाव मधील लोकं उद्योग धंद्यात पुढे गेली आहे.
हट्रिक आमदार आहेत ना तिकडचे
माण तालुका विकासापासून खूप दूर आहे, माण तालुका कायम दुष्काळी, दुर्लक्षित राहिलेला आहे....
@@kiranmenkudale5294 साहेब तिथल्या आमदारांना दिसत नाही का ते तुम्ही त्यांना 3 वेळा आमदार केले तुम्ही सर्व तरुणांनी एकत्र येऊन त्यांना प्रश्न विचारले पाहिजे
मला खूप अभिमान आहे मी पश्चिम महाराष्ट्र मधील आहे आणि जन्मो जन्मी इथेच जन्मा होवा
Ani amcha janmo jami marathwadya mdhech. Karan marathwada hi santanchi bhumi aahe. Mauli psun sagle sant aani bhosale gharane marathwada (Verul) mdhlech. Tumhi fkt luta
@@rakeshnipanikar2316 ky baraltay kalat ka pashchim maharashtra hi suddha sant bhumi ahe Jagadguru Sant Tukaram maharaj ithalech. Ani bhosale gharane he mulache karnatak mudhol madhun werul la sthaik jhale Chatrapati shivaji maharajancha janm paschim maharashtratala swarajyachi shapath ani swarajya sthapana paschim maharashtratach maharajnchi karmabhumi ani janmbhumi P.maharastrch ahe. Abyas kara nusta jalu naka Paschim MH. vr tya sarkh kartutva pn karun dakhva.
@@prathameshvov8511श्रीराम वंशज पूर्वी मराठवाडा विदर्भ सीमाभागात राहायला आले नंतर इथून वाकाटकांच्या काळात राजस्थानला गेले सिसोदीया हे मुळचे शिसोदे आहेत
👑श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर 👑
👑नाव विकासाच नात विश्वासाच👑
आग बाई पश्चिम महाराष्ट्र मुबलक पाणी उत्कृष्ट हवामान यामुळे चांगली शेती यामुळे विकास पावला,
आणि कुठल्याच नेत्याचं नाव विकासाला जोडू नको आजही सातारा सांगलीच्या लोकांना छोट्या मोठ्या नोकऱ्या शोधत पुण्याला यावं लागतं, इथे चांगले दवाखाने सुद्धा उभे नाही राहिलेत ना एकादी आर्थिक संधी आहे,
सहकार निर्माण करून कोणी उपकार नाही केला त्यातून त्यांच्या झोळ्या भरल्या सामान्यांना काहिही नाही
He mubalak pani kunachya ashirwadane aale he hi sangave...
Ulat mala vatte ki satara sangli vikasit aahe
Iakde marathvadyat peyala pani nahi
असा आशीर्वाद दहिवडी मान खटाव मध्ये का नाही देत,मग तिथे येऊ द्या
@@kishormane7303 Kay ?
बाई पुणे पण पश्चिम महाराष्ट्रच आहे 😂😂🔥🔥🔥👑👑👑
जबरदस्त इच्छा प्रगतीच गणित पश्चिम महाराष्ट्र.
योग्य मागणी करून आपल्या भागाचा विकास साधला या बद्दल त्या सर्व नेत्यांचे हार्दिक अभिनंदन अन् समजिक बांधिली साठी खूप खूप आभार आणि धन्यवाद
Right👍 🙌
कष्टाळू लोक आणि त्यांनी निवडलेले चांगले नेते हेच कारण आहे पश्चिम महाराष्ट्रच्या प्रगतीच.
लय धुर्त आहेत पश्चिम महाराष्ट्रातील नेते.. मंडळी...लय चलाख... पुढच्या सात पिढ्यांची मालमत्ता जमविली आहे...
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
मग काय बिघडलं ?
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी
पुढच्या पिढीचा थोडा तरी विचार केला .
बाकी राजकारण्यांनी पण त्यांच्या वैयक्तिक फायदा सोडून आपापल्या भागात चलाखी दाखवली तर संपूर्ण राज्यात घरोघरी समृद्धी येईल.
पश्चिम महाराष्ट्र जवळ बंदरे असल्याने, उदा़ मुंबई, JNPT, जयगड रत्नागिरी
त्यामुळे Export साठी सोईस्कर असल्याने
अनेक कंपन्यांनी पश्चिम महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे
मग कोकणचा विकास का नाही झाला😂😂😂
मुंबई ,ठाणे ,रायगड नवी मुंबई महाराष्ट्राच्या कोकण विभागात येत .कोकण विभागाला जंगल सुंदर समुद्र किनारपट्टी लाभली आहे ,सर
@@AS-rr8vy मग पश्चिम महाराष्ट्रात काय वाळवंट आहे का?
@@AS-rr8vy जमिनी विकून पैसा कमावणे म्हणजे विकास नाही,ग्रामीण भागातील आहेत त्या जमिनीवर स्वतःचे शाश्वत उत्पन्न मिळवणे म्हणजे विकास असतो.शहरी भाग तर सगळीकडेच विकसित असतो.
नाही पण ज्या भागात विकास झाला आहे तिथ पर्यावरण पण खराब झाले आहे,
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र म्हणू नका.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची दूरदृष्टी विकासाला कारणीभूत आहे, आज सोलापूर जिल्हा 45 साखर कारखान्याचा मालक आहे आणि 2021-22 या हंगामात 1 कोटी 32 लाख क्विंटल साखर उत्पादन करून राज्यात एक नंबर वर आहे.
दुष्काळी फोरम टीम ला मनःपूर्वक धन्यवाद... आज त्यांच्या एकजुटीमूळ कृष्णा खोरे म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालू आहे आणि आमचा संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम दिसत आहे...
धन्यवाद...
अजितराव नेता या भागाला.. 🚩
Amhi Phaltan, Satarkar.. 😍😘
पश्चिम महाराष्ट्राचा खरा विकास रात्रं दिवस कष्ट करणारा शेतकरी आहे
आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आणि मराठवाडा विदर्भ मधून ऊसतोड कामगारांना रोजगार मिळाला. राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व देणारे नेते आमच्या पश्चिम महाराष्ट्रात उदयाला आले. आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने पश्चिम महाराष्ट्रातील लोक रोजगारासाठी बाहेर न जाता इथेच स्तिर झाली. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर राबवून महाराष्ट्राला संपन्न करण्यासाठी लोकप्रतिनिधिनी पुढाकार घ्यावा.
कृष्णा नदी आमच्या गाव च्या बाजूने वाहते. वाई धोम बलकवडी.
Dilip sopal saheb......
Feeling always proud on him....
Most talented politician....
Proude from his city
Barshi.......
✌🏻✌🏻
Barshi cha vikas zala asa vatata tumhala???😜😃😅😀
आता निवडून आलेला भिकारचोड आमदार आहे बार्शीचा
Mag pade ka
पश्चिम महाराष्ट्र चा विकास झाला पण त्यातील सोलापूर जिल्ह्यातील माझा बार्शी तालुका मात्र राजकारणामुळे विकासात मागे राहिला.....
King of phaltan ✌️
Ramraje ❤️
ताई विदर्भ आणि मराठवाड्याचा निधी पळवायचा आणि तो कोकण पश्चिम महाराष्ट्रात नेउन ठेवायचा साधी एक मोठी कंपनी जर पवार साहेबांनी विदर्भात येउ दिला असता ना तरी विदर्भाचा विकास झाला असता.
अरे मग तुमचे नेते काय झाट काढत होते का जा जाऊन विचार त्यांना इतके मुख्यमंत्री झाले तुमचे नेते काय करत होते ते
@@ganeshpawar2497 आमच्या विदर्भातले नेते चोर नाहित ना रे पवार सारखे.
@@comedybablu6972 हो म्हणूच इतक्या घाण पद्धतीने मेले विचार मनाला
@@ganeshpawar2497 सध्या विदर्भातला नेता नितीन गडकरी आहे जो छाती ठोकुन हिसोब देतो. शरद पवार साहेबांसारख नाही सर्व पैसा घरात.
विदर्भ वाले नुसते पवार साहेबांच्या नावानी बोंबलणार 😄
फडणवीस होते कि 5 वर्ष मुख्यमंत्री का नहीं झाला विदर्भाचा विकास
जगात भारी आम्ही कोल्हापुरी(महाराष्ट्र ) 👍👍
जगात भारी आम्ही पुणेरी 🚩😎
@@mh1416 😂😂😂 गुजरात्यांनी घेतली पुणे 😂
मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे
अगदी बरोबर बोललात
येथील जनता खूप मेहनती आहेत.
Khup kamallllllll !!!!!
Keep making such unique and informative videos !
संपतराव देशमुख याच नाव तुम्ही घातला पाहिजे होत त्या काळात पलूस कडेगाव चे आमदार होते. टेंभू योजनेचे शिल्पकार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना ते बोले होते मंत्री पाद नको मजा भागाला पाणी द्या असे बोलले होते....
अगदी बरोबर
💯
टेंभू योजनेचे शिल्पकार संपतराव देशमुख
स्व.डॉ.पतंगराव कदम यांनी यासाठी खूप कष्ट घेतले
पश्चिम महाराष्ट्र निसर्गाने समृद्ध आहे म्हणून विकास होतो. बाकी सगळ्या अफवा. अंबानी च्या पोराचा विकास का होतो हे विचारणं जेवढं बालिश आहे तेवढंच पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राची तुलना करणे बालिश आहे.
U and your voice, both are beautiful
.
Power of western maharashtra from pune
@@nitirajbabar3362 pune Baramati shard pawar aamche nete ahet
@@amarpatil1978 भावा पवार साहेब मूळचे सातारचे च आहेत
पश्चिम महाराष्ट्र चा विकास हा तेथील लोकांची मानसिकता, पर्यावरण ची साथ, सुरवातीपासून ची सहकारी कार्य पद्धती मुळे होतो, मंत्री ही त्याच मातीतले आहेत ते मंत्री झाले म्हणून विकास झाला असं नाही, तिथलं एकूण वातावरणच तस आहे.
Yes
Right
विदर्भाच्या डोक्यावर उभे राहून महाराष्ट्राचे बाकी नेते राजकारण चालवतात. विदर्भाचा विकास का होत नाही, याबाबत व्हिडिओ बनवा पण तो ही खरा. धन्यवाद
Pawar मुळे . तोह होऊ देत नाही
ज्यांना मतदान करता त्यांना विचारा विकास का होत नाही
@@Aditya-gm8uf पवार काय विदर्भातील नेत्यांच्या **** काय? उट सूट पवार . पावरांचीच चाटतात विदर्भातील आमदार खासदार
विदर्भातील एक पण मुख्यमंत्री नाही होऊन गेला का, कि नेते झोपले आहेत तिकडचे?
फडणवीस विदर्भातील आहेत त्यांचे पाय ओढत बसले होते का तुम्ही लोक?
Excellent... Explanation style is very good
Outstanding presentation !!
Anchoring छान आहे. हावभाव अतिशय सुंदर फक्त हसण्याच काही कारण नाहीये.
Ti hasat nahiye..tichi bolnyachi paddat tashi aahe
छान गं ताई.👌👍
कृष्णा खोऱ्याचे भगीरथ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
मित्रा कृष्णा खोरे मनोहर जोशीनी सुरु केले
@@samadhansuryawanshi9255 मनोहर जोशींनी महामंडळ स्थापन केले,
परंतु त्या महामंडळाला योग्य प्रकारे दिशा देऊन पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम केला हे श्रीमंत रामराजे याचें कार्य आहे भावा..👍
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
आम्ही सांगलीकर 😁(पाश्चिम महाराष्ट्र)
@Michael ended now
@Michael Are you from Sangli or Amravati??
@Michael नवीन इतिहास कळाला
👌🏼
अमरावती पटवर्धन बाबत काही link टाका जमल्यास
@Michael Sangli Pafrwardhan are from Kokan..peshawe relatives
उदव ठाकरेंना त्या वेळेस काय वांग कळत होत का तेव्हा
😅😅😅😆
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा मध्ये माण आणि खटाव तालुक्यात या ...राजस्थान पेक्षा भयानक चित्र आहे.
पण अधिकारी पण खटाव अन माण मधून होतात
Kharay mahatvachya shaharat vikas kartat ani baki chhoti gaav asanare talukyanna nusat amish dakhaval jaat vikasach
विदर्भ मराठवाडा फिर मित्रा, स्वर्गात राहतोय अस वाटेल…
Sanglikar RR patil, Rajrambapu patil, Yashvant rao chavan, jayant patil, Patangrao kadam💪🏻💪🏻💪🏻😎
Paschim maharashtra development = rashtrwadi dabadaba from last 20 years⏰⏰⏰❣️❣️🔥🔥🔥
शाहु महाराजांची दूरदृष्टी 😎
Kay samandh amchya chhatrapati shivray ani shambhuraje chi krupa
आता या पुढे मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वा नक्की विकास होईल अशी आशा आहे
याच कृष्णा खोरे महामंडळात कोटींची कंत्राट अविनाश भोसलेंना देण्यात आली.
आणि रीक्षाचालक अब्जोपती बनला.
असो. . . . . . .
हर्षवर्धन पाटील भाऊ 👌❤️.
भाग्यवान पश्चिम महाराष्ट्रीयन. पण खरच हे सत्य आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील नेते हुशार आहेत.
आमदारकी काही जनांनाच मिळणार हे माहीत असते. त्यामुळे इतर मित्र आमदारांची पण सोय म्हणून त्यांची वर्णी महामंडळांवर केली जाते. काही महामंडळांचे उपाध्यक्ष हे मंत्र्यांच्या दर्जाचे पद असते. विकास पण होतो महामंडळात वर्णी पण लागते. आणि ..
बरच काही.
छान महत्वपूर्ण माहिती दिली
Voice and expression
लय भारी 👍👍👍
कथा सार =पश्चिम महाराष्ट्राला देखील विकासासाठी शिवसेना भा ज पा सरकारची गरज पडली
भाजपा थू
proudly barshikar & Very proudly Hon. Dilipraoji Sopal Supporter.. nice video
काहीही म्हणा पण पछ्चिम महाराष्ट्र तडफदार नेतृत्व साठी जाणल जाते याची सुरवात यशवंतराव चव्हाण यांनी केली नाना पाटील असे बरेच पहायला मिळतील अणि विकास तो का मागे राहिल फक्त दिल्लीत मधे नाराजगी
आपलं मराठी TH-cam Channel 🙌🏾🚩