सोयाबीन कापूस अनुदान जमा | महायुती सरकारने शब्द पाळला | Dnyaneshwar Kharat Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- #soybean #cotton #devendrafadanvis #eknathshinde #mahayuti #ajitpawar #dnyaneshwarkharatpatil #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #vijaywadettiwar #dhananjaymundhe
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर) - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
कुठे जमा झाले ९०% शेतकरी नाही म्हणतात ( लातूर जळकोट)
बरोबर
Jyana bhetate te youtube var wel waya ghalat nahi.
Chup bastat.
एकदम बरोबर बोललो या सरकारकडे फक्त लाडकी बहिणीसाठी पैसे आहेत
भाऊ नाही आले बऱ्याच शेतकऱ्यांना. फक्त काही शेतकऱ्यांना कापसाचे आलेत.
उगाच सरकार चा बोलबाला नका करू.
सोयाबीन कापूस अनुदान च्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा लावली
पैसे जमा झाले नाही सर अजून
खरे आहे
सरकार ची पैसै टाकायची बटण बोगस आहे का काल पासुन पैसे जमा नाही झाले वारे डी. बी. टी
हो ना 😊
ज्ञानेश्वर खरात पाटील आपण सरकारचे प्रवक्ते कधीपासून बनलात ?
प्रेशर आले ka भाऊंवर
एकाचे च नाही तर पूर्ण गावाचे पैसे आले नाहीत.. मग आता कृषी सहाय्यक झोपले की शेतकरी कळतच नाही...
पैसे कुठे जमा झाली आहे भाऊ तुमच्या खात्यात जमा झाले का कमेंट मध्ये नक्की सांगा
नाही झाले जमा लोणार ता.
Ajun jama nahi jhale re Mitra
कधीपर्यंत जमा होईल
नाही झाले.
सरकार पण तेल आयात करात आहे काय घंटा भाव वाढलं
कोणाचेच आले नाहीत MH26
या गोष्टी ला केवळ आपल्या गावचा कृषी सहायक जबाबदार आहे, कारण त्याने शेतकऱ्यांचे हमीपत्र व आधार कार्ड घेऊन शेतकरयांची केवायसी केली नाही आणि वर यादी पाठवली नाही, आपापल्या गावचा कृषी सहायक जिथे दिसेल तिथेच... बाकी सांगायची गरज नाही 😂😂😂
वेळ आली फसव्या सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकर्यांनी त्याची जागा दाखविण्याची अरे यार नाही आले हो पाटील
कापसाचे अनुदान दिले सोयाबीनचे काय झाले
पैसे जमा झाले नाही सर अजून
भाऊ कर्ज माफी झाली पाहिजे सरकार चे प्रवक्ते बनू नका आणि 90 टक्के लोकांना पैसे आले नाहीत अजून
खरात पाटील pn खरीदले गेले as दिसत आहे... सरकार सर्व काहि kru shkte he tumich bolt होते bi बियाणं खते औषधं कीटकनाशक याचं भाव कसे वाढते
2023 रब्बी हरबरा पोस्ट हार्वेस्टिंग विमा कधी मिळणार
GM सोयाबीन परवानगी पाहिजे तुम्ही व्हिडीओ बनवून शेतकऱ्यांत सतर्क करा
आम्हाला नाही आले भाऊ अजून पैसे
पूर्ण लातूर जिल्हा पैसे आले नाहीत
@@Vidyadharshelke ho sir amche pan ale nahit
लातूर च काय 95 टक्के महाराष्टातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत
@@Vidyadharshelke bhava ajun parbhani jilhache pan 1 hi jama jhale nahit re
@@adityadeshmukh9011 labadach amntran jevlyashivay khar nahi sir
साहेब माझे नाव तर नाही पण अनेक शेतकरी यांचे जी यादी तयार केली आहे अनेक शेतकरी यांचे नांव नाही त्यांना काय लाभ निवडणूक जवळपास आल्या मुळे आपल्या विचार बदलेला वाटतो अहो जे शेतकरी या अनुदानापासून वंचित नांदेड च्या कार्यक्रमापासून आपली विचारसरणी बदलत चालली
भाऊ 5000 हजार रुपये दिल बराबर आहे त्याचान शेतकऱ्याची कर्ज कमी होत काय त्याचा साठी कर्ज माफी झालीच पाहिजे सिंदे सरकार तुम जर कर्ज माफी केली तर तुमची सरकार येईल
कर्ज माफी च काय झाला सर. होणार का नाहीं.
आयात धोरण पूर्णपणे नाकारले पाहिजे........कुठल्याही शेतकर्यांचा मला आयात करून नये.....भाव आपोआप वाढतील
आम्हाला कापसाची भेटली सोयाबीनचे नाही भेटली सोयाबीन तुला भेटले काय म्हणून शासनाकडून एवढं तू आला
आम्हाला नाही आले अमरावती जिल्हा
अरे भावा कोणाचेच आले नाहीरे
सरकार निवळ बनवाबनवी करत आहे. दिशा भूल करत आहे.शेतकऱ्याची केवळ थटा करत आहे. भाऊ साहेब
Right
प्रत्याकाचे.फक्त.50%च.आले.ह्या.वर.विष्लेशण.करा
चिखली तालुखा कोणालाच आले नाही आजून, ह्या सरकार कडे पैसेचे नाहीत ,नुसतं बटन दाबलं पैसे काही मिळाले नाही शेतकऱ्यांना
कोणाच्याच खात्यावर आले नाहीत
Fek sangu nako ajun anudaan jama zale nahi dharashiv
पैसे आलेच नाहीत वाशिम जिल्हा...
पैसे आलेच नाही
शेतकऱ्यांना फेकु बातम्या करु नका अनुदान दिलेका आपल्या खांद्यावर जमा केलेकी
काय चालले नाही पैसे विषयी सर्व बोगस बनवाबनवी चा खेळ चालू आहे
आले नाहि पैसे अजुन
लातूर जिल्ह्यात कोणाचे पैसे आले आहेत याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दया,
पण मला अजून काही पैसे आले नाहीत.😂😂
कापसाचे ₹1300 आलीत सोयाबीनचे बाकी आहेत कशामुळे असतील बाकी यादीत नाव आलं होतं
@@KailasGaikwad-pg3lr Tumi kyc Kel hoti ka
आले नाही भाऊ बुलढाणा जिल्हा आहे आमचा, कागद देऊन, डिड महीना झाला
तेल वाढलं सोयाबीन भाव कूठे वाढल
पाटीलसाहेब, खरं तर शेतकऱ्यांना स्थानिक केंद्र योग्य पैसे देत नाहीत..त्यांना पक्क्या पावतीवर खरेदी करण्यासाठी आंदोलन करा..मगच शेतकऱ्यांना हमी भावाच्या आसपास भाव मिळेल..कच्च्या पावत्या बंद झाल्या पाहिजेत.
अमरावती जिल्ह्यात कोणाचेही पैसे जमा झाले नाही. या पूर्वी तारीख पे तारीख चालू होती आत्ता नवीन काय सांगणार काय माहित कृपया या बाबत काही माहिती असेल तर सांगावे 🙏
25000 Ch Nuksan 5000 Aanudan Ware Srkar 1Kivntl Mdhay 1500 Rupay Bhavkmi
Buldhana district shegaon che konachech ale nahit
मंत्री, खासदार,आमदार, सरकारी कर्मचारी यांचे पगारात 50% कपात केली तर सगळ गणीत बरोबर होतं
आम्हाला अजून मिळाले नाहीत, 10,000 मध्ये तीन एकर शेत सोंगणी होते
Nahi aale aajun.. Government upkar nahi karat... Soyabean cha bhav pahun thevale aahe... Bhav dya garaj nahi sarkari bheek chi... Tu bjp join kar baki kahi nako karu 😂😂
Yavatmal pandharakawada pm kisanche hafte regular miltat pn ajun paryant soyabean anudan mala milale nahi kay he sarkar khot bola rehtun bola
Bhava tu aata mahayuticha pra vakta vatat aahes
पाटील manage केले वाटते
99%lokanna peashy Aly nhi tu mi video kadun lokana chuthy banwa
कागदी मेळ आणि हाती केळ या सरकारला ही मन पूर्णपणे लागू होत आहे
खरात युतीकडून आपणास खोका मिळाला वाटत
आमचे सोयाबीनचे आले नाही
Aamche nhi aale bhau aajun
मालेगाव तालुका अद्याप कुणालाच अनुदान मिळाले नाही
जीएम सोयाबीन बियाणे वापरायला परवानगी द्या
Gm soyabean परवानगी पाहिजे हे शेतकऱ्यांना समजत नाही
आले नाही अजुन
जमा झाले नाहीत. आणि kyc ची गरज नाही म्हणत होते पण kyc compulsory आहे. Pm kisan चा ज्यांना हप्ता येतो त्यांना गरज नाही असं म्हणत होते पण ते साफ खोटं आहे.
नाही आले आजून
हे बघा जे बोलले ते पैसे आलेले नाही ते हेक्टरी म्हटले होते त्याप्रमाणे आले नाही आमच्या गावामध्ये प्रत्येकाला चार-चार हजार आले तुम्ही त्यांना असा प्रश्न पडावा तुम्ही नक्की 4000 कशाचे दिले त्याचा उलगडा पण शेतकऱ्यांना समजून सांगावा की सोयाबीनचे दिल हे कपाशीचे थांबवले
कोणाच्या खात्यावर जमा झाले तुमच्या खात्यात जमा झाले का साहेब सोलापूर जिल्हा मधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत अजून
शेतकरी सोयाबीन घालत आहे शेतकऱ्या पासले सोयाबीन पार झाल्यानंतर भाव वाढून काही फायदा होणार नाही शेतकऱ्याचा मग विधानसभेला फटका बसणार नाही
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अग्रीम पिक विमा मिळाला नाही 2023चा. मिळणार का नाही मेसेज करा
शेतकरयांचया खात्यात पैसे न जाता 50खोकयाकडेच वर्ग झाले असून, गावात एका ही शेतकर्यांच्या बॅंकेत पैसे आले नाहीत..! 😂😂😂😂😂
एकही रुपया आला नाही kyc होऊन आहे एक तर सामाईक क्षेत्र नाही पोस्ट पेमेंट बैकेत आधार सिडिंग आहे
आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत तरी बोलावं कुठे पैसे टाकले एक रुपया जमा झाला नाही तुम्हाला त्याची यूट्यूब चे पैसे जमा झाले असतील शेतकऱ्याच्या हातात तर
Bhau paise ale nahi Washim district che
₹2 लाख वरील कर्जमाफीचे काय झाले
भाऊ माझा पीक पेरा. Csc केंद्र वर सोयघोषणा पत्र भरल होत आणि अनुदान मिळालं नाही पिक पेर्यावर नोंद झाली नाही काय करावं
पैसे काय अडकले काय रस्त्यामध्ये
भैया शेतक-यांना काय सोयाबीनचे अजुन पैसे आले नाहीत.नुसता बोलबाला करुन चालत नाही अगोदर खरंखोटं तपासूनच बोलताना केला पाहिजे
आमच्या कृषी सहायकाने कालच ई -केवायसी करण्यासाठी गावची शेतकऱ्यांची यादी CSC centre कडे दिली आहे , याच्या आगोदर हमीपत्र लिहून, आधार कार्ड घेतले होते त्यावर काहीच काम केले नव्हते. जिल्हा लातूर तालुका जळकोट . कृषी सहायकावर प्रशासनाचा काहीच धाक नाही राहीला..
आमच्या जवळ एकच उपाय आहे हे सरकार पाडा तरच सोयाबीन ला भाव मिळेल आणी शेतकरी जगेल नाही पाहिजे आम्हाला अच्छे दिन आम्हाला पाहिजे आमचे जुने दिवस जून ते सोन
शेतकऱ्याची जी थट्टा या सरकारने लावली आहे ह्याचें परिणाम विधान सभेला नक्की दिसतील.... अनुदान कोणाला मिळाले नाही आणि राहिला भवाच विषय तर सोयाबीन ला भाव काय देताय वारे वा सरकार 🙏🙏🙏
पाटील साहेब 1.55 hector soyabean ला 54 रू अनुदान मिळालं हे पण कौतुकास्पद च म्हणावं लागेल.
शासनाचे खूप खूप आभार
Kyc करून ही पैसै आले नाही.
पैसे आले नाही सोयाबीन आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाहिजे तुमच्या सरकार कोणत्याही पक्षाचे असो फडणवीस यांनी पाच वर्षे पूर्वी मागितला होता सहा हजार रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर करू नका भाव मिळाला पाहिजे सोयाबीन ऊस कापूस तूर हरभरा कांदा आणि इतर कर्ज माफी संपूर्ण
केवायसी केलेली आहे पैसे जमा झाले नाही
आधार कार्ड आणी फॉम वरचे नाव् सेम नाही म्हणून 1 गांवातील 90 टक्के शेतकरी वगळण्यात आले फक्त बोलबच्चन चालू आहे
Payasealenahit🎉epikpahanikeliahe🎉pmnmochalabathisahe🎉saravkagadpatraokahet🎉darapurtaluka🎉amaravotijila
भाऊचा ब्रैंड झालाआता,भाऊ निघाले आता उत्तर हिमालयावर स्वार व्हायला😅
Award milala na bhauna
जसे 7 वेतन आयोग लागू होतो महागाई मुळे,हिच महागाई शेतकरयला पन लागू होते..म्हणून त्या प्रमाणात भाव द्यायला पजिजे सपुर्न शेती पिकाला
मी वर्धा जिल्हातील आर्वी तहसील मधील शेतकरी आहे मला अजून पर्यंत अनुदान आले नाही
आली नाही भाऊ अजून पैसे
बुलढाणा जिल्ह्यात पण पैसे आले नाहीत .भाऊ .कोणते बटण दाबले साहेबांनी.
jyala पैसे आले नाही त्याने वाट पाहु नाही कारण ते पैसे महायुति चाy अकौडला gele
भाऊ माझ्याकडे १हेक्टरशेत आहे पन माझ्या खात्यात ३७०० रू च आले हे काही कळाले ना ही
आधी अदानी शेतकऱ्यांना लुटणार मग ते तूट तुटपुंजी सरकार भरपाई करणार.. मोडानि पॅटर्न
कुठे भाऊ जमा च झाले नाही
नुकसान भरपाई सोयाबीन कापुस ची आहे तेचतेच सांगु नये पैसे कधी पङणार किती पङले
शेतकरी हुशार आहे भाव सरकार ने कमी केले
इम्पोर्ट ड्युटी लावायचा अगोदरच तेलाचा भाव का वाढला? तेल भांडारजप्तकरा?
कर्जमाफीचे बोला ना
बीड जिल्हा अनुदान कधी जमा होनर का,योनर नाही तर ते सांग नाहीतर उगाच डोक्याला ताप कारु नाकं नाही तर ते बुला,खा
ज्ञानेश्वर भाऊ सोयाबीन ला सद्या भाव 3000 ते 3500 पर्यंत मिळत आहे
पैसे जमानाही झाले तर त्यासाठी काय ऊपाय सांगना बाकीचा फापटपसारा कशाला सांगायचा तो सर्वांच्या तोंडपाठ आहे
कर्ज माफी च काय होणार सर
ज्ञानेश्वर लोकांच्या कमेंट्स वर थोडं लक्ष द्या लोकं काय म्हणतात रिप्लाय द्यायला शीका
जमा झाले नाहीत पैसे
खरे आहे
भाऊ मला 2 हेक्टर ला 6200 रू. मिळाले हेक्टरी 5000 प्रमाणे 2 हेक्टरला 10000 हजार मिळायला पाहिजे होते.
कृषी मंत्र्यांच्या मतदार संघातून सोयाबीन कापूस अनुदान जमा झाले नाही
आम्हाला पैसे आले नाही ता. धडगांव जिल्हा नंदुरबार
आम्हाला पैसे आले नाही ता. धडगांव जिल्हा नंदुरबार
Doc एक्स्पोर्टला 20%insentive dya म्हणावं