Ladki Bahin Yojana: अटी शर्तींमध्ये अडकली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Agrowon
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
- #ajitpawar #ladkibahinyojana #adhiveshan
सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सर्वच महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीत. सरकारने अटी आणि शर्ती घालून जास्तीत जास्त महिलांना कसे वगळता येईल, याची काळजी घेतलेली दिसते. आता हेच पाहा, सरकारने अट घातली की सर्व कुटुबाच्या नावावर एकत्रित ५ एकरपेक्षा जास्त शेती असली तर लाभ मिळणार नाही. कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशा अनेक अटी सरकारने घातल्या.
Not all women will get Rs 1500 per month from the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana announced by the government for women. The government seems to have taken care to exclude as many women as possible by imposing terms and conditions. Now look at this, the government has made it a condition that if all the families have more than 5 acres of land in their name, they will not get the benefit. The government imposed several conditions such that the family income should not exceed Rs 2.5 lakh.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
म्हणजे शहरी महिला पात्र आणि शेतकरी महिला अपात्र
😂😂👌
Barobar aahe
आम्हाला वाटत फडणविस आहेत तोपर्यंत काहीच मिळणार नाही शिवाय अटीशर्ती शिवाय
सर्व मंत्री यांनी आपापल्या घरच्यां महिलांना ही योजना द्या नका करू परेशान सर्व साधारण जेनतेला
आमच्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती आहे.
नवरा-बायको मुलगा आणि सून
प्रत्येकी तीन-तीन एकर जमीन आहे परंतु आम्ही स्वतंत्र राहत आहोत आम्हाला लाभ मिळेल का?
काठी शर्ती मध्ये आमचे 12:00 वाजणार?
@@SanjayJadhav-hj7ri हो
मतं मिळवण्यासाठी हे सगळे चालले आहे.... हे फक्त गरीब महिलांचेच भाऊ आहेत.... इतर महिलांकडून मताची अपेक्षा करु नका....केली तर अपेक्षा भंग होईल.
काय दुर्दैव म्हणायचं महाराष्ट्राचं......
लाडकी बहीण योजनेची घोषणा करणारे अर्थमंत्री,गेल्याच महिन्यात आपल्या बहिणीच्या पराभवासाठी सभा घेऊन भाषण ठोकत होते 😊😊
💯
😂
आधी पीएम किसान योजना सुरळीत करा, भरपूर प्रमाणात खरे लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत
बरोबर आहे भाऊ
फसवनीसांच्य आती आणि शर्थी सोडुन गाजरे पण मिलनार नाही.....
मुख्यमंत्री शिंदे अर्थमंत्री अजित पवार आणि फडणवीस च्या नावाने काहून खडे फोडतो रे बाबा
@@govinddandwate7423 तुला काय दिल असेल तर तू घे दंडवत दंडवत्या का त्या तिघाचा कोतवाल आहे तू उगीच आग आग करूं घेउ नको
@@govinddandwate7423 tu ghe re baba dandwat-tya tighanpudhe an ugich ka kotwalki kartoy tyanchi
ज्यांना मिळणार नाही ते मत देणार नाहीत...
अशीच अटी राजकीय पुढाऱ्याना पण असावी... फुकट ची पेंशन मिळते, ती मिळणार नाही...
🙏
60 वर्षा नंतर तर खरी गरज आहे
Correct 💯
Ha na
Barobar
बरोबर आहे
ज्या महिला वारीला गेलेल्या आहेत त्यांना लाभ नाही
60 वर्षांच्या महिलांना नाही
शाळा शिकणारे मुली त्यांना नाही
महाराष्ट्र सरकार हुशार आहे
घोषणांचा पाऊस पडायचा आणि अटी शर्तीच्या इतक्यात टाकायच्या खात्यात कोणीच बसलं नाही पाहिजे.
बरोबर ❤
सरकारने या अटी घातल्या अगदी बरोबर आहे जे गरजू आहे यांनाच या योजनेचा लाभ मिळावा
देण्याचे नाही फक्त घोषणाबाजी पाहिजे
लबाडाचे जेवण जेवुसतर काही सांगता येत नाही
गरीब जनतेची चेष्टा लावली या सरकारने यांची लोकसमे पेक्ष। वाईट अवस्था होणार यातकाही रांका नाही
कोण गरीब कोण श्रीमंत हे पाहण्यासाठीच अटी व शर्ती लावल्या जातात
द्यायची ईच्छाच नाही
काही कामाची योजना नाही, फक्त 🥕 गाजर वाटप जोरात सुरू आहे
निवडणुकीपूर्वी ची घोषणा. 🥕
पोट भरण्याकरता गरीब माणसाकडे सुद्धा चार चाकी वाहन आहे तरी सरकारने त्या महिलांना लाडकी बहीण या योजनेचे पात्रता ठरवावे
कोणाकडे आटाचक्की तर कोणाकडे काँक्रिट मशीन तर कोणाकडे अजून दुसऱ्या प्रकारच्या मशिन्स हे सर्व प्रकार criteria मध्ये बसतात पण एखाद्याने पोट भरण्यासाठी छोटीसी एखादी चार चाकी गाडी घेतली तर ती criteria madhye बसत नाही
वाह रे सरकार
फसवी योजना आहे...खूप अटी घातल्या मुद्दाम.....
पटलं भाऊ
रहिवासी प्रमाणपत्राची अट वगळण्यात यावी ज्या महिले कडे रेशन कार्ड आहे व तिच्याकडे महाराष्ट्रातले आधार कार्ड आहे अशा सर्व महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळावा
अहो ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा रेशनकार्ड आहे आधारकार्ड आहे अजून कोणता पुरावा पाहिजे या राज्य सरकारला महाराष्ट्राचे रहिवासी असण्याचा
सरकारने कुणालाही फुकट पैशे देऊन लोकांना आळशी करू नाही.
जोपर्यंत फडवणीस आहे तोपर्यंत अटी राहणार कर्जमाफीला पण अटी होत्या
दादा काय लाडकी बहिण योजना आणतील बहिणी विरोधात बायको उभी केली बिन लाजी
साठ वर्षे पूर्ण झाली त्या महिलेला का नाही
जन्म दाखल्याची अट रद्द करायला पाहिजे
Abe the proof ahe be band nahi karta yet
योजना काढून काढून देशाला भिकारी व कर्ज बाजरी करून ठेवा इकडे बेरोजगार तरुण आत्महत्या वर येऊ द्या असेच चालत राहील तर शेतकर्या नंतर बेरोजगार आत्महत्या राहील धंदे कोना कोणाचे चालेल सारेच गुजराती , मारवाडी होणार नाही 1 दुकान तेथे 10 दुकान उभे झाले काय करणार
त्याच्यापेक्षा शिक्षण फ्री द्या चांगलं शिक्षण द्या
60 वर्ष नंतर महिलेचे काय वारेवर का
खरोखरच योजना खुप चांगली आहे.पण यासाठी अटी शर्ती च्या कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसीलदार , तलाठी या कार्यालयात चपला घासाव्या लागणार.म्हणून म्हणतो गॅस सबसिडी सारखी सरकारने चेष्टा मात्र करू नये.जय महाराष्ट्र
रेशन कार्डावर चे नाव नाही,आणि सासरचे नाव वेगळं माहेरचं नाव वेगळं,अशा बऱ्याच महिला महाराष्ट्रामध्ये आहे, महिलांना परेशानी होणार आणि वगळल्या जाणार ,खूप जास्त अटी टाकल्या आहेत.
चार चाकी वाहने वगळता कारण लोडीग गाडी ची अट नको होती कारण लोडीग गाडी ही बेरोजगार युवकांना रोजगार संधी आहे
बहुतांश नाही जवळपास 60%महीला वगळतील.
60 वर्षाच्या पुढील महिलांना ह्या योजनेचा लाभ का नाही? याचं उत्तर कोणाकडून मिळेल.
पाच एकर शेती असेल तरी पन नाही पाच एकरांवर असेल तरी पन नाही काय नियोजन हाय
ह्या योजना विधान सभेत निवडणुकीत दाखऊन देतील कर्जमाफी केली नाही अती शर्ती लाव म्हणा अजून तुम्हाला पण मतदान करताना दाखऊन देतील महिला😂
राजा ऊदार झाला आणी हाती भोपळा दिला😂😂😂😂😂
😂😂
सरकारला एवढा दानशूर पना दाखवायचा होता तर सरसकट महीलाना द्या की कशाला भेदभाव करता
कर्ज माफी करावी सरकारनी सरसगट
Sarkar kuthn maaf Karel karj
कर्ज तुम्ही कडा सरकार माफ कारेल 😅😅
@@nileshabari2888तुझ्या पोटात का कळ निघाली😅
सर विज बिल माफीची माहिती सविस्तरपणे सांगावी ही विनंती
5 एकर जमीन ऐवजी 6 किव्वा 7 एकर जमीन असलि तर तो का लखपती माणूस आहे का सरकार चि हि अट बरोबर नाही
1500 रुपये साठी एवढं कशाला तडफडत आहेस तू.
As kahi nahi bhau arj भरून टाका
1500 रुपये साठी एवढं कशाला तळमळतो.
महायुती सरकार नारी शक्तीला गाजर हलवाची नैवेद्य दाखवून मते मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.
ही योजना पुरुष वर्गाला पण मिळाली पाहिजे, अनेक गरीब मुले आहेत.
Kahikamachinahi
या योजनेच्या सर्व गरीब महिलांना नक्कीच लाभ होणार असा माझा नक्की विश्वास आहे
किती लाभ होणार आहे ते खेड्यात ऐऊन पाय त्याच अधिवास आणि जन्म प्रमाण पत्र मुळे लाभ कसा होत आहे ते
ज्या महिला आता पात्र नाही तेनी मतदान वेली मत देयाचि काय गरज नाही
आभाळा खालचं सर्व जरी दिलं तरी लोकांचं समाधान होणार नाही. वारे जनता.
जेवढ्या अटी शर्ती लावतील तेवढी नाराजी ओढवेल उलट योजना चालू न केलेली बरी असे वाटेल चालू करायची असेल तर अटी व शर्ती कमी कराव्या लागतील नाहीतर सरकारवर खुश लोकांचे प्रमाण कमी व नाराज लोकांचे प्रमाण जास्त होणार हे नक्की
ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कडे 5 एकर म्हणजे 2 हे शेत जमीन आहे ते बाद होणार आहे त्या लोकांचे उत्पन्न 2.5 लाख कसे झाले
Khup chhan samjaun sangitle...
सरकार तर आगणवाडी वार्यावर सोडलय जो येईल तो त्या सेविके कडुन काम करुन घेतोय त्याना मानधन वाढीच बट्या बोळ चाललय सरकारच
फेडणाविस ची जे भी schme असते तिया मध्ये कोणी बसत नाही तिचा उद्देशच हे असतो 😂
हे सरकार दिलदार पने काहीच देवू शकत नाही यांची ती आवकात नाही
या योजनेचा श्रीमंत जनता फायदा घेते आणि गरीबांची चेष्टा केली जाते तर सर्वे करणारी प्रामाणीक पाहिजे
सोपी गोष्ट कठीण करून सांगीतले भाऊ धन्यवाद 🙏
ही योजना साठ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना दयावी खरी गरज या महिलांना आहे सरकारच्या लक्षात का येत नाही काही अटी सरकारने काढून टाकायला हवेत मतदान करायला साठ वर्षे पूर्ण झालेली महिला चालते आता या योजनेला का नाही चालत परत येणार या मतदानावर परीणाम होऊ शकतो सरकारने लक्ष द्यावे
Khup cchan padhatine mhahiti sangitli
ह्या सर्व अटी आमदार खासदार यांना लागू करावी
अटी आणि नियम बराबर आहे.
रहिवासी प्रमाणपत्र साठी 10 ते 15 दिवस लागतात आणि सरकार ने अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 जुलै दिली काय फायदा अशी योजना काढून हे सरकार फक्त गाजर दाखवते अशा योजना आणता कशाला ज्याचा फायदा गरिबाला होत नाही
पाच एकर जमीनीची अट रद्द करावी.
शेतकरीवर्गाला कर्जमाफी,हमीभाव आपत्ती काळात नुकसानभरपाई, बेरोजगारांना नोकरीची हमी, मजुरांना राहणीमान उंचावण्यासाठी मदत सोडून सत्तेसाठी पोकळ मदत
खरी गरज राज्यत अनेक हुशार मुले आहेत त्त्यांच्या शिक्षणावर करायला पाहिजे ही रक्कम देऊन एकप्रकारे आळशी करण्याचा उपक्रम आहे.
शिवाय शेतकऱ्यांना त्यानंच्या मालाला हमी भाव द्यायला पाहिजे.
निवडणूकीपुरते गाजर दाखवले
अटी बरोबर आहे
शेती ची अठ रद्द करावी
Okay I like the government disijan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Thanks. Thanksssss
खरे गरीब वारकरी तर दिंडीत आहेत, त्यांची वारी पूर्ण होईपर्यंत तारीख संपणार.
अपत्याची अट का टाकली नाही.
लाडकी बहिण योजनेची ला संजय गांधींचे अनुदान मिळते त्या बहीणी कस बसतील या योजनेत सरकार जनतेच्या हिताचे असेल तरच डब्बल फायदा द्या त्याना आहे त्यातच वाढ करावे सरकार
बाकी महिला मतदान करणार नाही
Ekdam barobr ahe sir .. sarva la phukat nahi bhetl pahij...
Great
शेतीची अट काढून टाकावी
काहीही केलं तर हे सरकार येणार नाही या वर्षी. कारण इतक्या अटी टाकल्या तर कशाला योजना आणली या सरकारने ... फक्त अस पाहिजे 21to 60वर्ष सर्व मुली अँड महिला फक्त aadhan अँड पास बुक पाहिजे hot अशी अट पाहिजे होत तस उध्दव साहेबांनी केलं होत कर्ज माफ.... मला नाही झालं होत कर्ज माफ... तरी ती योजना chagli होती
😵💫 उध्वस्त ची योजना बोगस होती त्या पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना चांगली होती जवळपास सगळे कर्ज माफ झाले होते,माझे 1 लाख रुपये माफ झाले होते
दादा माझी लाडकी बहीण म्हणतो आणि माझ्या बहिणीचं लग्न झाल्यावर माझ्याकडे मागायला काहीच येऊ नये म्हणून अशी अट घालतो वारे माझा दादा असं दादाच बोलतो
बऱ्याच महिलांचे जन्म नोंद नाही म्हणून त्यांना जन्म प्रमाण पत्र काढण्यासाठी खुप परेशानी होते आणि खेड्यातील महिला अशिक्षित असल्यामुळे त्यांना कुठे टि सी पण मिळत नाही त्यामुळे त्यांच्या जवळ न जन्म प्रमाण पत्र न टि सी नसल्यामुळे त्यांना अधिवास काढणे पण खुप अवघड आहे त्यामुळे या योजनेचा लाभ गरजू आणि गरीब महिलांना होणार नाही याची खात्री मी देतो या योजनेची प्रकिया सोपी असावी नाही तर बंद करून टाका ही योजना काई गरज नाही.
काही महिलांचे नाव रेशन कार्ड मध्ये नाही त्यांना मिळणार का लाभ
मोठ्या लोकांना कर्ज घेतलेल्या त्यांचा माफ करायचं गरिबांना काही द्यायचं नाही
योग्य निर्णय गरीब कुटुंबातील लोकांच्याच घरी पैसे मिळतील
शेती मालाला भाव जर योग्य दिला तर अश्या योजनांची जास्त गरज पडत नाही
बरोबर आहे
खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा.!! 🎉🎉
पाच एकर पेक्षा कमी शेती भरपूर शेतकरी लोकाकडे आहे पण चारचाकी मालवाहू छोटी गाडी जसे पिकप, टाटा एस सारखी गाडी भरपूर शेतकरी लोकाकडे आहे अशा महिला अपात्र होतील
एक प्रकारे अन्याय होणार आहे
विधानसभा निवडणूक जवळ आली म्हणून ही योजना सुरु केली त्यांनी, नाहीतर एवढे दिवस झोपले होते, आता त्यांना ही योजना दिसत आहेत
एवढ्या आठी घालून ठेवल्या म्हणजे ५% महिला या योजनेचा लाभ घेतील फक्त ,
कोणतीही अट न ठेवता सरसकट सर्व महिलांना ही योजना लागू करावी
सर्वच महिलांना लाभ मिळाला पाहिजे
म्हणजे शहरी महिला पात्र आणि शेतकरी गरीब महिला अपात्र हे कोणता स्कीम आहे😂
Apatra ka br ahet te
@@vinayshegokar4298 कारण पाच एकर पेक्षा जास्त जमीन एका नॉर्मल शेतकऱ्याकडे असते आणि शहरी भागातील महिलांना शेत नसतं त्यामुळे कोणत्याही शेतकरी महिलांना याचा लाभ भेटणार नाही फक्त शहरी भागातील महिलांना मिळेल
Good
काही महिलाचे नाव रेशनकार्ड मधील नाव नाही नविन लग्न असलेले
उत्पन्नाचा दाखला काढायला ₹500 लागतात ते सरकारच्या तिजोरीत जातात रहिवासी दाखला काढायला ₹500 म्हणजे ₹1000 सरकारच्या तिजोरीत काय फायदा
Khup changli yojana... Fkt garibala labh milnar...
ही योजना चांगली महिलांसाठी आहे परंतु ज्या काही तहसीलच्या प्रमाणपत्राच्या जाचक अटी आहेत त्या कमी करावेत अशी अपेक्षा महिला कडून होत आहे
अधिवास प्रमाण पत्र मिळवण कठीण आहे महिलांच्या आधार कार्ड वर पतीचे नाव असते TC वर वडिलांच बँक खात पती चे
रेशन कार्ड मध्ये कुटुंबाच्या ज्या ज्या व्यक्तींची नावे आहेत त्या त्या त्या व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक केल्यास त्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती आहे हे कळेल
सध्या रेशनिंग कार्ड साठी कुटुंबाचे उत्पन्न मर्यादा 50,000 दाखवली जाते तेच मुळात खोट आहे
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
रहिवाशी आणि जन्म दाखला ही अट रद्द करायला हवी .
हे कागदपत्र काढण्यासाठीच 1000/1500 घेतात आणि ते ग्रामीण भागातील महिला ज्यांचे वय 35/40/45 असे आहेत त्यांनी आता जन्म दाखला, रहिवाशी कागद काढायचं का ?
सर्व भांडे वाली महिला ni लाभ gayva अशांना लोकानी त्यांना मदत करायला हवी
Sir ya scheme sathi fees suddha aahe ka ? Karan 300 rupees ghetal aamchya kathun.reply
Regular income certificate chalel ka ,and domicile certificate sathi kiti divas lagtat kadhnyasathi
येवढ्या आठी असल्या तर याचा फैदा जास्त कोणाला होणार नाही .
दुसऱ्या राज्याची असेल महाराष्ट्र राज्यआतील व्यक्ती विवाह झाला असेल,त्यांना मुलंही असतील त्यांना मदत मिळाली पाहिजे.
अंगणवाडी सेविकांच्या पेन्शनचे काय झाले ते सांगा आधी आता विश्वास ठेवावा का नाही ठेवावा हा प्रश्न पडला आहे 60 वर्षाच्या पुढच्या महिलांचे काय ही महिला फक्त साठ वर्षापर्यंत आहे पण नंतरच्या पुढच्या महिलांचं काय
Okay I like the government disijan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Thanks. 5:30 Thanksssss
या योजनेचा लाभ सर्वात जास्त अतिशय शांतीप्रिय समुदायाच्या महिला घेणार हे नक्की.
👍
Very nice 👍 ladki bhahin Yojana