@@rebelgamingzone2884gunhegaranchi jamat marathyan shi panga ghetla aahe tumhala tya sarpanch hatech sukh vatat aahe khup nich samaj aahe amhi hindu mhanun vote dil tithech ghar zala
तालिबानची गोष्ट ऐकतोय की काय... महाराष्ट्रच आहे ना...हा.. यशवंतराव चव्हाण चा..... 🤷🤷 देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी वाढली आहे...बीड कडे लक्ष. द्यावे ... जनता आपणाकडून अपेक्षा ठेवून आहे. खात्री आहे तुम्ही पूर्ण कराल...
विलास बडे साहेब बीड जिल्ह्यातीलच नाही महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात हेच चाललं आहे.आपण सर्व जिल्ह्यात आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती घ्यावी ही विनंती.आपण एक निर्भीड पत्रकार आहात.🙏🏻🙏🏻
धन्यवाद श्री विलास बढे आपण अतिशय वस्तूनिष्ठ परखड गंभीर विषयी चर्चा करता आहेत. आपले धाडसी पत्रकारीतेत आपल्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी चर्चा घडवून आणली आपले खुप खुप अभिनंदन.😢
ज्या ज्या जिल्ह्यात घराणे शाही आहे म्हणजेच मागील २० ते २५ वर्षापासून एकच घर एकच कुटुंब (आमदार,खासदार,ZP, पंचायत समिती कारखाने,शैक्षणिक संस्था, पतसंस्था,दूध डेअरी) एकाच घरात आहेत.. त्या ठिकाणी हेच होणार...त्यामुळे घराणेशाही मोडली पाहिजे मग ती कोणत्याही पक्षाची का असेनात..
जसा लातूर ची वेगळी ओळख ही लातूर पॅटर्न म्हणून ..विलासराव देशमुख यांनी तयार केली तशी बीड चा बिहार बनवण्याचे काम कोणत्या घराण्याने केले ते सर्वांना माहिती आहे....कमीत कमी आता तरी यांना आवर घालणे आवश्यक आहे....
बीडमध्ये डायरेक्ट आयपीएस अधिकारी आईएएस अधिकारी येणे खूप गरजेचे आह क ड क शासन करणारे इमानदार अधिकारी पाहिजेत माननीय केंद्रे कर साहेबां सारखे कोणाचे न ऐकणारे खंबीर अधिकारी यांची आवश्यकता आहे
विलास जी आपण पत्रकारिता करीत आहात पण संपूर्ण बीड जिल्ह्यातच आपण इतिहास मांडला महाराष्ट्रातील अजूनही काही असे जिल्हे आहेत फक्त बीड जिल्ह्यात आपण बदनाम करत आहात
तीन हजार मॅजिस्ट्रेट कोर्ट मागे केवळ २००ते ३०० नियमित सरकारी वकील आहेत फक्त.. लोकसेवा आयोगाने ५३१ उमेदवाराची शिफारस करून दीड वर्ष उलटले तरी नियुक्त्या नाहीत त्यामुळे criminal justice system प्रभावित झालेली आहे हे फक्त सभागृहात मोठ मोठ्या गप्पा मारतात...
बडे फारच innocent आहे. सरळ सरळ भाजप मूंडे नाव न घेता ज्ञानेश्वरी सांगत बसला आहे. धस हा वाल्मिक मूंडे नाव न घेता कोड्यात बोलतो . कठोर कारवाई नाही झाली नाही तर हतबल होवून धसने राजीनामा द्यावा
बिहारलाही लाजवेल असा बीड जिल्हा आहे. धन्यवाद न्युज 18 लोकमत आणि विलास बडे सर
बिहार cha अपमान करू नका
रोखठोक निर्भीड विचार खूप छान पत्रकार साहेब
मुंडे ... च मुख्य आरोपी आहेत 💯
Haa mgg 😂
@@rebelgamingzone2884हसतोय काय गुन्हेगाराला पाठीशी घालणारा दलाल दिसतोय तू धन्याचा
@@rebelgamingzone2884gunhegaranchi jamat marathyan shi panga ghetla aahe tumhala tya sarpanch hatech sukh vatat aahe khup nich samaj aahe amhi hindu mhanun vote dil tithech ghar zala
एक दिवस ही मग्रुरी, मस्ती नियती च संपवेल.
@@jayhind1280 Ghule la trr shiksha honarch na amhi pnn mantoy pnn tumhi rajkaran karyle tya jarange ann sandip ch aikun
मुंडे आणि ताई गप का आणि राजीनामा द्या
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणुन ओळख आहे हे पुसण्याच्या ऐवजी गुंडगिरीचा जिल्हा ओळख होत आहे
या जिल्ह्यात या गोष्टी ला प्रशासन जबाबदार आहे..
अधिकाऱ्यांना नवीन धमकी ....पाठवू का बीड ला
संतोष देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे....
धन्यवाद विलास बडे आपले आभारी आहोत सत्य समोर आल्या बद्दल
परमिशन घेतल भाऊ बोलायचं साठी
बिहारलापण मागेटाकलय बीडनं
फक्त बीडच नाही, सर्व महाराष्ट्र हेच बऱ्याच वर्षापासून चालू आहे
खऱ्या गुन्हेगाराला तात्काळ अटक केली पाहिजे वाल्मीक कराड हाच खरा सूत्रधार आहे
Purava lagto. Tumhi jarange ch aikun sarkhe bomblat asta hee sarkar la mahit ahe manun tumhala koni seriously ghet nahi 😂😂
मग त्याला सांग पळू नको. समोर ये आणि पुरावे दे निर्दोष असल्याचे.@@rebelgamingzone2884
माननीय श्री.तुकाराम मुंडेना पाठवा बीड जिल्य्ह्यात,तरच सर्व सुखकर होईल
बीड चा कलेक्टर म्हणून.... तुकाराम मुंडे यांना करा
मग सरळ होईक बीड
गेल्या ३०वर्षा पासून मुंडे घराणे आहे मग यांना पोसले कुणी तर यांनीच हे सत्य आहे
टरबूज हे तो मुमकिन हे भाऊ
मुंढे जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टींना कारण त्यांची सत्ता आहे पूर्वी पासून
जरंगे टीम धस. सोनावणे जातीवादी नाही का
बरोबर मुद्यावर हात घातलाय #लय भारी या नेत्यांना त्यांची जागा दाखवा
तालिबानची गोष्ट ऐकतोय की काय...
महाराष्ट्रच आहे ना...हा.. यशवंतराव चव्हाण चा.....
🤷🤷
देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी वाढली आहे...बीड कडे लक्ष. द्यावे
... जनता आपणाकडून अपेक्षा ठेवून आहे.
खात्री आहे तुम्ही पूर्ण कराल...
बिहार पेक्षा डेंजर आहे 😮
बीड ❌
बिहार ✅
याला सगळ गोपीनाथ मुंडे पासून सगळ मुंडे कुटुंब जबाबदार आहे... सगळी पूर्ण वाट लावली यांनी बीड ची...आणि सगळ वंजारी समाज पण आता तशाच झालाय😡😡😡
आधी वाल्याचा वाल्मिकी झाला. आता वाल्मिकी चा वाल्या झालायं 😢
बीड ची खरी परीस्तीथी आहे काहीच शंका नाही
विलास बडे साहेब बीड जिल्ह्यातीलच नाही महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात हेच चाललं आहे.आपण सर्व जिल्ह्यात आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती घ्यावी ही विनंती.आपण एक निर्भीड पत्रकार आहात.🙏🏻🙏🏻
साफ खोट
फक्त बीड मध्येच 4,5 जण च गुंडाड
Amchya jilyat asla nahi vatavaran saheb
आमच्या साताऱ्यात असलं बिलकुल नाही.
Aamcha Latur nahi asla jilha
आज बरीच हिम्मत दाखवली
मुंडे फेडणार
Tuzya miaiche sadi 😂
@@rebelgamingzone2884tujhya maychi fedli vattay 😂😂
@@rebelgamingzone2884 panku chi sadi dhanya fetato an tuzy aaila walmik lagto😝
@ Tuzya pnn maiche fedli asnar tavach tula mirchi lagli ahe 😂 nizami bhesal kuthla
Bhau neet bol jara
बीडची खरीच परिस्थिती आहे मांडल्याबद्दल धन्यवाद बीडचा बिहार आहेच
धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,हे संतोष देशमुख अन्यायाबद्दल थोबाड का उचकत नाही काहीतरी बोला.
बीड मध्ये मोटार ड्रायव्हिंग लायसेन्स बिना ट्रायल चे दिले जाते! हा फॅक्ट आहे आणि तो वर्षानुवर्ष चालू आहे!!!
कोणच आशीर्वाद आहे प्रामाणिकपणे सांगा दादा.... इथ जात पात महत्वाची नाही.मी स्वतः obc माळी आहे... वाल्मीक कराड च प्रचंड त्रास आहे इथे...
True I experienced this
बीड जिल्ह्यात मटका जुगार खुले आम सुरु आहेत
एवढं सगळं होऊनही धनंजय मान हलवून डुलवून नाटक करून हात जोडून म्हणतात, कृपया करून माझ्या बीडला बदनाम करू नका.😂😂
कराड घूले आणखी कोनी राहूदे मंत्री पण आरोपी ला शिक्षा दया
धन्यवाद श्री विलास बढे आपण अतिशय वस्तूनिष्ठ परखड गंभीर विषयी चर्चा करता आहेत. आपले धाडसी पत्रकारीतेत आपल्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी चर्चा घडवून आणली आपले खुप खुप अभिनंदन.😢
याला बीड चे सर्व पक्षीय नेते जबाबदार आहेत
धन्यवाद बडे साहेब सत्य परिस्थिती मांडली
धन्यवाद पत्रकार संपादक साहेब धन्यवाद खऱोखर सत्य घटना सांगितली जाते
बीडची बिहारकडे खरी वाटचाल ही 1990 नंतर चालू झाली.
महाराष्ट्र मधील न्यूज चॅनेलवर दबाव अजून आला नाही की आला तरी तुम्ही घेतला नाहीं तस असेल तर तुमचे आभार. निर्भिड पत्रकारिता करण्या साठी .
विलास फक्त आजचा विषय अन् पत्रकारिता आवडली ❤❤ छान
विलास भाऊ तुम्ही मांडलेले सगळे वास्तव एकंदरीत खरंच कौतुकास्पद आहे भीषण वास्तव तुमच्याकडून नेहमी अपेक्षित राहील सदैव धन्यवाद विलास भैया ❤
बिहार उघाच बदनाम आहे😂😂😂 बीड पहा
मी महाराष्ट्रात च राहतोय, चिमटा घेवून खात्री करून घेतली.
महाराष्ट्रात सर्वाधिक दहावी, बारावी, परिक्षेत सामुहिक काॅपी प्रकरणे बीड जिल्यात आहे.
करुणा मुंडे सारखं सांगत होत्या
मी बीड चाच आहे आणि तुम्ही उगाच बिहार च नाव घराब करू नका
गुन्हेगार,गुंड ठराविक समाजाचे च कसे, कोण आमदार मंत्री त्यांना पोसत आहे, गुन्हेगार कोणाचे समर्थक आहे हे जनतेला सरकार ला माहित आहे
बीड जिल्हा च 20 ते 25 वर्षा पासून नेत्रुव कोण करत आहे गुन्हेगार यांना कोण पाठीशी घालत आहे याचा कुठे तरी विचार झाला पाहिजे
अगोदर शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे इथले शिक्षण संपले आहे . जिथे शिक्षण संपते तेव्हा गुन्हेगार सुरू होतो
अगदी बरोबर.
🎉 अगदी बरोबर सत्ता आणि पैसा कमावणे🎉 सर
विलास सर सलाम आपल्या प्रामाणिक पत्रकारीतेला असाच सत्याचा आवाज उठवत राहा महाराष्ट्रातील सामान्य जनता सदैव आपल्या पाठीशी असेल
पाठीशी राहून काय त्याला आमदार करणार आहेस काय😂😂
ज्या ज्या जिल्ह्यात घराणे शाही आहे म्हणजेच मागील २० ते २५ वर्षापासून एकच घर एकच कुटुंब (आमदार,खासदार,ZP, पंचायत समिती कारखाने,शैक्षणिक संस्था, पतसंस्था,दूध डेअरी) एकाच घरात आहेत.. त्या ठिकाणी हेच होणार...त्यामुळे घराणेशाही मोडली पाहिजे मग ती कोणत्याही पक्षाची का असेनात..
हे सदानंद कोचे साहेब आणी लोकमत अंकर याचे आभिनंदन 🎉🎉.आपल्या बीड ची राजकीय लोक गुन्हेगाराचे हस्तक..
ऊस तोडणी कामगारांपासून तर
माणसं तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख झाली.
सदर ठिकाणची विधानसभेची निवडणूक पुन्हा परत बॅलेट पेपरवर घ्यावी असं म्हटलं तर वावगं ठरू नये
जसा लातूर ची वेगळी ओळख ही लातूर पॅटर्न म्हणून ..विलासराव देशमुख यांनी तयार केली तशी बीड चा बिहार बनवण्याचे काम कोणत्या घराण्याने केले ते सर्वांना माहिती आहे....कमीत कमी आता तरी यांना आवर घालणे आवश्यक आहे....
Good vilash sir
बिहार पेक्षा डेंजर आहे..
आम्ही पण बीड जिल्ह्य़ातील च आहोत पण परळी तालुक्यामुळे सर्व जिल्हा बदनाम होतोय ,या मुंडे कंपनीमुळे😢
बडेजी , आपण बिड ची खरी व्यवस्था दाखविलीत .
पर्याय एक सुरेश आण्णा धस यांना पालकमंत्री करणे 🙏🙏
बीडमध्ये डायरेक्ट आयपीएस अधिकारी आईएएस अधिकारी येणे खूप गरजेचे आह क ड क शासन करणारे इमानदार अधिकारी पाहिजेत माननीय केंद्रे कर साहेबां सारखे कोणाचे न ऐकणारे खंबीर अधिकारी यांची आवश्यकता आहे
Saddhya धनु शेठ ल अटक करा ,काहीच होणार नाही
तुकाराम मुढे सर याना पाठवा हिम्मत असेल तर
खुप छान विश्लेषण
तुकाराम मुंढे सारखा कर्तव्यनिष्ठ जिल्हाधिकारी पाठवा विश्वास ठेवा
अती तिथे माती रोजगार नको बिहार पाहीजे यांना
धन्यवाद सर खूप छान कवर करत आहात पण बरोब्बर न्याय झाला पाहिजे आणि तुम्ही करून घ्याल हीच तुमच्या कडून अपेक्षा आहे
बीड च बिहार नाहीं आता मला पकिस्तान जलय अस वाटत
निःशब्द 😢
पोलिस साच्या बदल्या झाल्या पाहिजे गडचीलोरीला
विलास जी आपण पत्रकारिता करीत आहात पण संपूर्ण बीड जिल्ह्यातच आपण इतिहास मांडला महाराष्ट्रातील अजूनही काही असे जिल्हे आहेत फक्त बीड जिल्ह्यात आपण बदनाम करत आहात
देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे पालकमंत्री पद दिले तर 5 वर्षा मध्ये बीड मध्ये अमुलाग्र बदल होईल.
रोखठोक आणि निर्भीड पत्रकारिता धन्यवाद विलास बडे सर 🙏फक्त न्याय मिळाला पाहिजे
विलासराव
फडणवीस साहेबांनी या जिल्ह्याचं पालक मंत्री पद स्वीकारा गडचिरोली तसा तसा सावकाश जिल्हा आहे
युती झाली आहे पोलिसांची
तीन हजार मॅजिस्ट्रेट कोर्ट मागे केवळ २००ते ३०० नियमित सरकारी वकील आहेत फक्त.. लोकसेवा आयोगाने ५३१ उमेदवाराची शिफारस करून दीड वर्ष उलटले तरी नियुक्त्या नाहीत त्यामुळे criminal justice system प्रभावित झालेली आहे हे फक्त सभागृहात मोठ मोठ्या गप्पा मारतात...
Dhanya
Gret mnus कुचे साहेब
महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात बीड सारखा गटारछाप जिल्हा अस्तित्वात आहे याच वाईट वाटतं.
गुन्हेगारीचा बनत चालेल किल्ला आमचा बिड जिल्हा 😢😢😢😢
राजकीय वारसा मुळे हा
खूपच भयंकर आहे बीड असं दिसतंय
तुमच्या बातमी मधून
राजकारण-न करता सर्व सामन्यांनाही न्याय मिळावा; तसेच सर्वसामान्य मानस कायमच भयमुक्त झाले पाहिजे
पत्रकार ❤जय शिवराय 🚩
धन्यवाद❤😂
बिहार पेक्षा वाईट आवस्था
बिड चा बिहार झाला आहे
बातम्या कितीही दाखवा काही फरक पडत नाही
विलास बडे सर आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.
बडे सर खुप छान विषय घेतला तुमचा विश्वास आहे की तुम्ही जे विषय घेतला की त्यांचा निर्णय लवकरच लावतात
पुन्हा. पुन्हा ...., त्याच नेत.
धन्या आहे इथ 😂
वास्तव आणि परखड मत मांडा मांडायला तुम्ही व्यासपीठ मिळून दिलं त्याबद्दल आपल्याला मानाचा सलाम
असे इतके ऐकल्यावर असे वाटत नाही हे पाच सहा वर्षात सुरू झाले असेल
झा....ला एकदाचा बिहार
बडे फारच innocent आहे. सरळ सरळ भाजप मूंडे नाव न घेता ज्ञानेश्वरी सांगत बसला आहे. धस हा वाल्मिक मूंडे नाव न घेता कोड्यात बोलतो . कठोर कारवाई नाही झाली नाही तर हतबल होवून धसने राजीनामा द्यावा
ह्या घटने नंतर बीड जिल्ह्यात कोणीही उद्योग धंदे टाकणार नाही, ऐत्या काही दिवसात बीड भिकारी होईल.
धन्यवाद विलास बडे सर
देवा भाऊने पालक मंत्री होणं आता गरजेचे आहे
बीड मध्ये ओबीसी वाले sc,st certificate आधार कार्ड सारखा काढतात😂 4:48
इतर जिल्ह्यात जे 10 वी 12 वीची परीक्षा दोन-दोन वेळेस नापास होतात ते नंतर बीड जिल्ह्यात जाऊन परीक्षा देऊन 90% पाडून येतात😂😂😂
😂
एक पिक्चर लै निघळ त्यात करुणा मुंढे पासून ते अत्याचार पर्यंत पोलखोल करावी एखाद्या लेखकाने
Verygood pahuya