Malvan Statue Collapse : पुतळा पडल्यानंतर राडा, राजकारण! ; मालवणकरांना काय वाटतं? : गजाली भाग : 5
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #ShivajiMaharaj #Malvan #MaharashtraPolitics #ABPMajha
#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #rajkotfortrada #thackerayvsrane #shivajimaharajstatue #rajkotfort #malvan #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse | Malvan Statue Collapse | Rajkot Fort | Sindhudurg | Raj Thackeray | MNS | Raj Thackeray Badlapur Visit | Badlapur School Case | NCP Morcha | Sharad Pawar | Jayant Patil | MVA | Shiv Sena | Shinde vs Thackeray | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Maharashtra Politics | Devendra Fadnavis | Nana Patole | Maharashtra Vidhan Sabha | Maharashtra Assembly Election | Maharashtra Rain | Mumbai Rain
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना |
काका च ऐकून डोळ्यात न पानी आला आणि खरा बोल ले 1000% सलाम तुम्हाला 🙏
लबाड ह्या शब्दांपेक्षा आणखी जड शब्द काकांनी वापरला पाहिजे होता..
काका बरोबर बोलताय
एकदम बरोबर पवन भाऊ
🚩🚩🚩🚩काका तुमचं अनुभव, तुमचं मत, मराठी माणसांकरिता तुमची तळमळ, राजकीय लोकां प्रति प्रखड व्यक्त होणं... प्रत्येक गोष्टीला मानाचा मुजरा ❤️🙏🚩
हिच खरी कोकणी माणसाची धमक इच्छा स्वाभिमान शिवरायांबद्दल आत्मीयता 🙏🙏
फक्त आपापल्या राजकारणच अस्तिव तिकवण्यासाठी केविलवानी धडपड आहे शिवाजीमहाराज्यांच्या नावावर दुकान कस चालवायचं ही धडपड आहे शिवाजी महाराज त्यांचे कार्य स्वराज निर्मितीसाठी झटले महाराष्ट्र निर्माण केले ह्या सर्वांनी ते धुळीस मिळवले
मी पहिल्याच दिवशी माझ्या 10-15 मित्रांना बोललो होतो ... पुतळा किती निष्कृष्ठ दर्जाचा आहे.... वेल्डिंग ने हात पाय जोडले होतें.... दुर्दैव आपले.... राजकारण्यांना याचा फटका बसणार
Haan zhatya tu khup motha engineer ahes baghunch tula welding chi quality kalte 😂 5₹ Vadapav cell comment 😂
खरंच बोलले काका...👌👌
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं कुणीही राजकारण करू नये..🙏
का राजकारण झालं पाहजे... राणे हिंदू मुस्लिम.. मराठी परप्रांतीय.. यात राजकारण करतो..
जेवढे खर्च पुतळ्याच त्याच्या पेक्षा मोदी च्या स्वागतासाठी जास्त खर्च केलं.. म्हणून हे सगळं झाल.
मालवण मधील शिक्षक यांनी दिलेली प्रतिक्रिया यांच्याशी मी सहमत आहे कारण हा पुतळा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा पुतळा दिसतच नव्हता कोणत्याही बाजूने छत्रपती शिवाजी महाराज हे वाटतच नव्हते
आता नवीन पुतळा बनवताना अभ्यासू आणि तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली तेथील ऊन वारा पाऊस या सर्व बाजूने अभ्यास करून अतिशय भक्कम व सुंदर पुतळा उभारण्यात यावा प्रतापगडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सारखा कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता राजकोट मालवण
येथे पुतळा उभारण्यात यावा🚩
काकांनी उत्तम प्रतिक्रिया दिली. त्याच प्रमाणे शिक्षकांची प्रतिक्रिया ही उत्तम.
पुतळ्याची क्वालिटी चांगली नव्हती हे सर्वसाधारण मालवणकर बोलताहेत. मग ह्या विषयी विरोधीपक्षाने सरकारला जाब विचारला यात राजकारण कसे काय ? सरकारने आपल्या मर्जीतले मुर्तीकार व काँट्रॅक्टर नेमून जबाबदार मात्र नेव्हीला ठरवले हे निंदनीय आहे .
Chal faltu tula aami changle olkhto tula rajkaran karun aapla dhanda mota kara cha aahe 😂😂
Tuji layki tech aahe fukat khane 😂
जाब विचारणं आणि राजकारण करणं यातला फरक समजतो का
राजकारणामुळे आम्ही च आमच्या छत्रपतींचा नकळतपणे अपमानाच करत आहोत
@@sanjaygawade8079 हि भाजप ची अंध भक्ती बोलतेय, यात धडधडीत भ्रष्टाचार भाजपने केलाय जगाच्या पातळीवर आशी एक तरी घटना दाखवा जीथे 1 वर्षात पुतळा पडला पण भाजप ने महाकाळ येथे बांधलेले सप्तर्षिंचे सात पुतळे आणि आणि मालवणचा पुतळा एक वर्षाच्या आत पडले, हे काय आहे भ्रष्टाचारी भाजप आणि त्यांचे अंध भक्त म्हणतात राजकारण करू नका व्वा यांनी चोर्या करायच्या आणि त्यावर कोणी बोलू नका,
Bhava apli janta chu he...Jar virodhakani jaab vicharla nasta tar hich apli nich janta bolli Asti ki virodhkana kahi padli nahi maharajanchi..aata last one year pasun virodhi paksh centre ani state level strongly changal kaam kartoy tar Yana rajkaran watatay...are tya feku modi ani fugya ne LS election chya adhi ghai karun ha poor quality cha statue banvun ghetla te rajkaran disat nai ya tuthlya local selfish jantela...nalayak janta aslyawar, Yana nalayakch sarkar awadte...jashi praja tasa Raja ..
़काका छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा लाख तोफांची सलामी तुम्हाला..... छत्रपती शिवाजी महाराज कि जय....❤
तुम्ही बोलता बरोबर.. पण पुन्हा त्याच त्याच लोकांना निवडून पण देऊ नका.. जे पुतळ्याच राजकारण करायला आले होते. 🙄
पुतळा घाईत का तयार केला? वाऱ्याने पुतळा पडला हे मनाला पटत नाही. वारा फक्त राजकोट मध्ये होता काय? जवळपास नुकसान झालं हे बातम्या वर किंवा वर्तमानपत्रात छापून आले नाही. राजकारण करत आहेत, पण घाईत पुतळा तयार करून घाईत उद्घाटन करण्यात पण राजकारण मतांची भीक मागण्यासाठी. एकाच वेळी राजकोट मध्ये ठाकरे, शरद पवार आणि राणे समर्थक का जमा झाले? पोलिस परवानगी कोणत्या गटाला होती? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
सु.रा. रेडकर
पोलादी पुरुष,सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनविणारा कोण आहे त्याचे कडून,महाराजांचा पुतळा बनवायला पाहिजे....
आपल्या कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मोठं भव्य दिव्य मंदिर व्हावं अशी इच्छा आहे
आता राजकारण कोणी केलं,....??.....८ महिन्यात पुतळा मत मिळवण्याची घाई नडली.....मग आता विरोधकांना का दोष द्यायचा...
Are balish sainik ubhatha roj roj rajkaran kartoy mg te balatkar aso ki putla padan
पुतळा उभारला त्यात काय राजकारण केलं. बंवणाऱ्याने जर सांगितला की पुतळा बनवायला अजून वेळ लागेल तर अजून उशिरा का होईना पुतळा उभारला आता
@@sachinkolgaonkar8936 Aplya buddhine prakash naka padu 😅
राजकारण कोणीही करीत नाही, फक्त पैसे खाऊन निकृष्ट बांधकाम करणाऱ्या सरकारचा निषेध नको का करायला,3000/--करोड रुपयांचा पुतळा,पैसे जनतेचे मोदी,शिंदे, राणेंचे नव्हते.तयात कसले राजकारण,खरे पुतळा निकृष्ट घाईघाईत बनवून मतांसाठी राजकारण मिंधे सरकारने च केले आहे.
Uddhav thakrey dhanda kartoy 😂😂
राजकारन नको बरोबर आहे पन दोषीनवर कार्यवाही करण्यासाठी आवाज हा उठवलाच पाहीजे सरकार दोषीना पाठीशी घालतय
Tumcha juna dhanda aahe to lokanna gyan nako deu 😂😂tu
Karnataka madhe putla JCB ne padla tevha vote cha dhanda navta ka bc 😂😂😂😂
काका तुम्ही सुंदर फारच छान बोललात माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार
काकांची प्रतिक्रिया एकदम साजेशी ❤
Hats off Salute to the mazagon dock person who spoke fearlessly on the hot topic.
सिव्हिल वर्क / फॅब्रिकेशन वर्क यांचा गाढा अभ्यास व अनुभव याचे जोरावर माझगाव डॉकच्या काकांनी घडलेल्या घटनेचे वास्तव व कटू सत्य निपक्षपातिपने पोटतिडकीने सांगितले आहे.
काका खरे खूरे शिवरायांचे मावळे आहेत.
बाकी सर्व शिवरायांचे नावावर स्वतःची पोळी भाजणारे.
काकांना कडक सलाम . 🙏
आजोबांनी मुळ मुद्दा धरला. अभ्यासू पणे दिलेली मुलाखत.
खरं आहे... राजकारणाने सामान्य नागरिकांची दुकान बंद राहतात आणि रोजिरोटीची समस्या निर्माण होते! लोकांना वेठीस धरणं बंद झालं पाहिजे कार्यकर्ते काय सुधारत नाहीत!
काकाचा ऐकून डोळ्यात पाणी आलं, काका खरे बोलले सलाम तुम्हाला
माझे मित्र, माझगांव डॉकचे सहकारी जे कांही बोलले ते १०० टक्के खरं आहेच, ह्रदयापासून केलेल्या कामाची गुणवत्ता मोजण्याची गरजच नसते.
Gap re shemdya layki aahe ka 😂😂😂
यांचा रिक्षा नवा घेतला वर्षातच खराब निघाला तर यांनी नवा घ्यावा भांडायचं कशाला शांत पणे घरी जायच.अस होईल का.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
रिक्षावाला त्याच्या पैशातून घेईल.सरकार हे त्याच्या खिशातून देणार आहे का?
@@niranjangiri6197 नवीन रिक्षा घ्यायला त्यांना त्यांच्या कष्टाची कमाई खर्ची घालावी लागते आणि राजकारणामुळे बंद, संप हाणामाऱ्या झाल्या तर कष्टाची कमाई पण मिळायची नाही! लोकशाही मध्ये विविध मार्ग आहेत न्याय मिळवायचे फक्त राजकरण हा नाही!
Niranjan raav Ekdam uttam Jawaab surekh waahhhhh
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले पण आजही तटस्थ आहेत. पुतळा आठ महिने पडणं लज्जास्पद. पुतळा बांधणे पेक्षा महाराजांचे किल्ले सांभाळा.
आता तरी पुतळा बनवताना वारा,खारी हवा व भौगोलिक परिस्थितीचा मुद्या लक्षात घ्यावी. धन्यवाद मालवन कराना.
खुप सुंदर ABP माझा.....तुम्ही सामान्य लोकांची प्रतिक्रिया दाखवली..... कंटाळा आला या राजकारण्यांची भाषा आणि कृती ऐकून....लाज वाटत असेल कोकणातल्या स्वर्गीय समाजसुधारक मंडळींन आजची परिस्थिती बघून
Gap jop uddhav thakrey ni Natak kele aahe na mag he Natak toch sampvile tu kashala madhi madhi fugdi ghaltoy je kele aahe te bhoga che aahe bhava kon nahi yenar madatila 😂😂😂
राणे बापलेक ठाकरेला नडले तर सर्वसामान्यांच काय? कोण कॕमेरावर बोलेल? 4:00 फक्त या साहेबांनी आणि गुरूजींनी हिम्मत दाखवली
यामध्ये राजकारण नाही पुतळा व हेलीपड रक्कमेची चौकशी झाली पाहिजे व ती योग्य कि अयोग्य माहीती पडली पाहिजे
आज अतीशय सुंदर अनुभव बर्याच दिवसाने ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद आजोबां अंतःकरणपूर्वक नमस्कार
काकांच्या प्रचंड अनुभवाचे बोल आहेत, सर्वांच्या मनातले बोललात तुम्ही, अशी पिढी पुन्हा होणे नाही, काका मनापासून मुजरा तुम्हाला.
कोकणातील माणसे स्वाभिमानी असतात अशी त्यांची ओळख आहे पण काही काळात निवडणूक आली की 500 rs मत विकतात मग अशे राडे बघायला मिळतात.
ही परिस्थिति सगळीकडेच आहे.जोपर्यंत पैसे घेऊन मतदान करणे हे पुर्णपणे थांबत नाही तोपर्यंत भारत हा लोकशाहीप्रिय देश आहे असे मला वाटत नाही.
पैस्यातून सत्ता---सत्तेतुन पैसा----परत पैस्यातून सत्ता.
हे दृष्टचक्र जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत हे असच चालणार.
परखड सत्य
Khare aahe bhava kokni lok khup hawrt pana kartat yana ky bolun ky fayda nahi aaje aaple gujrati marwadi bare aahet 😂😂😂😂
रिक्षावाले राणेंच्या दहशतीला किती घाबरतात हे त्यांच्या बोलण्यातून दिसते
शाब्बास काकाजी !!
मालवणचे सुपुत्र शोभताय !!
अभिमान वाटाक लागलो आसा !!
ह्या जा घडला ता मालवणच्या च न्हय शिवाजी महाराजांचो आणि जनतेचो सुद्दा अपमान झालोहा !!
काका १००,% खर बोलले
काकांनी पार करून टाकली.. धन्य तो मालवणी माणूस..खरा बाणा..
बाळासाहेब ठाकरे आज असते तर सर्वांना जोड्याने मारा असा आदेश आपल्या शिव सैनिक मावळ्यांना दिला असता पण आमचं दुर्दैव राज कारणं केले गेले महाराज माफी असावी
राजकारण करू नये म्हणजे काय? झालेली गोष्ट बघून काही ना बोलता मूग गिळून बसून राहायचे का? मग हे लोक का बोलतात पुतळा पडला याचे दुःख आहे. दुःख झाले तरी गप्प बसायचे का?
मग लोकसभा निवडणूक लक्षात ठेवून घाई गडबडीत पुतळा उभारला हे राजकारण नाही का?
Tumcha dhanda aahe bc 😂😂😂 maharaj yancha nava var vote jama karacha aata tu lokana Gyan deto ka re 😂😂😂
Karnataka madhe putla JCB ne padla teva ka mela hota ka re mc😂😂😂
शिवाजीमहाराजांनी अपार कष्ट करुन मराठी, हिंदु माणसाला उभा केला, त्याचा दबदबा निर्माण केला त्याबदल्यात मराठी माणसांनी अत्यंत स्वस्तात, कमी कष्टात माहराजांनाच पाडून दाखवले
काका व शिक्षक यांचे statement पाहा. आज वाढवणं मधून याबाबत उत्तर आले नाहीं.NAVY is great. म्हणून म्हणतो संरक्षण मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी एकत्र उत्तर द्या. मूर्तिकार, NAVY, Police, मीडिया यांना नाव ठेवू नका. काका व शिक्षक यांना सलाम
व्वा दादा क्या बात है
आयुष्यभर जे काम केले ते छान पध्दतीने सांगितले
राजकारण करणाऱ्यांची तळघरातील तिजो-या रिकाम्या होत असलेल्या पाहून विरोधकांचा धीर सुटत आहे. म्हणून हे राजकारण!
पुतळ्यात कुठेही छत्रपती शिवाजी महाराज दिसत नव्हते...शिक्षकाने बरोबर प्रश्न उपस्थित केला आहे.
काका सलाम तुम्हाला तुमचे विचार ऐकून बर वाटल.
काका खूप छान बोलले धन्यवाद तुम्हाला
निर्लज्ज किळसवाणे राजकारण आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
❤ kharaj kaka vicharvant
राजकरण नकोच... मालवणकर खूप भावनिक असतात. त्यांना राजकारणाशी मतलब नसत. त्यांना रिझल्ट हवा असतो.
नेव्ही मध्ये काम केले ते काका सांगितले ते ऐकून डोळ्यात पाणी येते सरकार किती मलयी खावून काम केले राणेंनी किती खाल्ले
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवताना योग्य ती काळजी घेण्याची गरज होती,वाऱ्याचा वेग तासी वेगाने पावसाळ्यात किती वेगाने वाहतो, हे आधी विचारात घेण्याची गरज आहे,अशा ठिकाणी किती उंच पुतळा उभारला पाहिजे हे ही लक्षात घेऊन काम करावे,त्याच बरोबर क्वालिटी चांगली असावी, छत्रपती शिवाजी महाराज हिंदू तसेच देशाची अस्मिता आहे याची काळजी घ्यावी,शक्यतो पुतळा पंचधातूचा असावा.
सामान्य माणसाला वाटतंय राजकारण होऊ नये, पण तुम्ही चॅनल वाले अशा विषयाला जास्तीत जास्त खत पाणी घालता, सर्व मराठी वाहिन्यांची हिच गत आहे.
मित्रा प्रभावी माणस भेटली तुला आमच्या पिंपळपार वर आणि तू नबोलनाऱ्या व्यक्तीकडून वधउन घेतलंस,,,, एकदम बोलक्या प्रतिक्रिया दिल्या लोकांनी
राजकारण होणारच कारण पुतळा बांधताना पण मतासाठी बांधला होता म्हणून आपल्या निकृष्ट दर्जाचा बांधला सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा केवढा मोठा आणि कसा बांधला आहे त्यातूनलेत शिवाजी महाराज कितीतरी महान आहेत मग त्यांचा पुतळा किती मोठा असायला हवा आणि किती उच्च दर्जाचा असायला हवा मग हा पुतळा मतासाठी बांधायचा म्हणून बांधायचा असं केलं होतं का
तरी आपण कोकणातील मराठी सभ्य माणसे राणे पिता पुत्रांना निवडून देता? वास्तविक मालवण हा सर्वात जास्त सुशिक्षित तालुका आहे. व रायगड जिल्हा सुद्धा सुशिक्षित असताना ही चूक आपण करत आहात.
छत्रपति शिवरायांचा अभिमान आपण सर्व मराठी बांधवांनी बाळगला पाहिजे 🙏
आता महाराजांचा पुतळा उभारताना महाराष्ट्रातील आमदार, खासदार व सर्व राजकीय पक्षांनी स्वतः कडचे पैसे द्यावीत व महाराजांचा ५० कोटींचा पुतळा पुन्हा उभा राहावा.. धन्यवाद
Pan garaj ky aahe tyat tar hospital school he pan tayar havu shakte na mag maharaj thodi ase bolle hote ki maja putla basva he tar Tumi ati karat aahet Natak 😂😂
Ha tumcha juna dhanda aahe lokana fasvacha 😂😂😂
झालं ते चूक झालं आणि तस कधीच होण्याची हिम्मत झाली नाही पाहिजे अस आंदोलन झालं पाहिजे
दुर्दैवी घटना.....
याची दखल सर्व आम जनतेनी
नक्कीच घेतली असेल...
जय शिवराय !!
आम्ही बी कोकण वाले आहोत आम्हाला बी शिवाजी महाराजांच्या याच्यात राजकारण आवडत नाही पण एवढे पैसे देऊन शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला कसा याची चौकशी व्हायला नको का शिवाजी महाराज कोणी सामान्य माणूस आहे का हेच हेच विरोधी पक्षांमध्ये असताना दुसऱ्याची माप काढत होते राजकारण करत होते तेव्हा यांना लाज वाटत नव्हती का आता हा जो पुतळा कोसळला आहे त्यामागे कसून चौकशी करा ईडी ला बोलवा आणि पहिला बनवणाऱ्याला पहिला आत मध्ये टाका पुतळा वापरताना जे मटेरियल वापरले आहे ते एवढं थडकलास आहे जे सामान्य लोकांना कळतं ते या सत्ताधारी चोरांना का कळत नाही अरे बाबांनो विरोधी पक्षाचं कामच आहे सरकारच्या चुका दाखवणे एवढे करोडो रुपये कोणी खाल्ले त्याची चौकशी नको का वूड सूट सर्वांना येडी लावणारे आपले पंतप्रधान महाशय आता गप्प का आता ही चौकशी ईडीच्या हातात का देत नाही आणि आरोपींना काय ईडीच्या मध्ये अटक होत आहे
*अहो हजारो करोडो रुपये खर्चून केलेला होता पण आठ महिन्यात पुतळा पडला हा महत्वाचा मुद्दा आहे यात राजकारण झाले नाही तर पुढे असच होणार..!!*
आठ महिन्यात पुतळा पडला पत्रकार बेधडक प्रश्न न विचारता मिळमिळीतपणे प्रश्न विचारत आहे.
मात्र काकांनी बऱ्यापैकी चांगलच सुनावलं आहे...!
काकांची रिक्षा त्याच वादळीवाऱ्यात अजूनही सुस्थितीत आहे.
पण शिवरायांच्या पुतळा कसा पडला.?
एके बाजूस 3.5% वीदेशी यूरेशियन शासक त्यांच्या dna च्या आदी शंकराचार्याचा 108 फूट पूतळा उभारतात आणि 91% मूलनिवासियांचे बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवबांचा 43 फूट पूतळा निकृष्ट दर्जाचा 8 महीन्यात कोसळतो तरी वीदेशी शासक न कोसळता सत्तेवर कायम ????????
काका खरं बोललात .बाळासाहेबाची शीवसेना.
काका अगदी योग्यच बोलले जवळजवळ अडीच कोटी रुपये पुतळयासाठी व पंतप्रधान येणार म्हणून केलेले दोन कोटी खर्च हा खर्च काय पंतप्रधानानी स्वाताचया खिशातून ना मुख्यमंत्री साहेबांच्या खिशातून हा जनतेच्या खिशातून पैसा गेलाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर आठ महिन्यांत पडतो ईतर कामांची काय अवस्था असेल छत्रपतींचा पुतळा पडणे हेच महाराष्ट्रसाठी दुर्दैव आहे
पुतळ्याच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार भाजप पक्षाने केलेला आहे
दैवत म्हणतो आणि एकेली उल्लेख कतो,पुतळा व्हायलाच हवा पण त्या साठी वेळ लागला तर हरकत नाही परंतू पुतळा मजबुत व्हायला हवा.
Great malvankar kaka.....salaam...... उच्च विचार
काका हॅट्सऑफ
अरे रिपोर्टर नीट प्रश्न विचार की 😂😂
यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे बिनडोक माणसांना दिसत नाही
कोकणवासीयांना कालच्या निवडणुकीत ₹१०००/- मिळाले म्हणतात, उद्याच्या निवडणुकीत ₹२०००/- मिळतील आता स्वाभिमानाचा संबंध काय ?
नवीन पुतळा होनार पण पहिल्या झालेल्या खर्चाच काय जनतेच्या पैशाची उधळनच
मुळात पुतळा उभारणे हाच राजकारणाचा भाग होता.
पुतळा पडला झाली ती घटना होउन गेली आहे पोलीस चौकशी चालू आहे आता जे जे काय होईल ते कायदे नुसारच होईल उगेच कायदा कोणीही हातात घेऊ नये आणि राजकारण कोणत्याही प्रकारचे करु नये असे मला वाटते आता सणा वाराचे दिवस आहेत आणि मार्केटिंग भाव कसे कमी होतील ते बघा त्याच्यावर बोला
याला जिल्हा प्रशासनही जबाबदार आहे. त्यांचे यावर नियंत्रण असतेच ना.
नुसते राजकारण करतायत यांना पुतळ्याच काहीच पडलं नाही आहे
काका आणि शिक्षकांनी उत्तम प्रतिक्रिया दिल्या.
भाजप गुन्हेगारांना पाठीशी घालतंय...
गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी राजकारण केलेलं सुद्धा चांगलंच...
@@OnlyPayalto putla vaibhav Naik Ni tar nhi padla na 😂😂 Karan tumcha to juna dhanda aahe 😂😂😂
@@OnlyPayalkhare aahe ka 😂😂😂
@@OnlyPayalshivaji maharaj yancha nava var maharshtra lutun gela 😂😂😂aata he natak kona sathi mag 😂😂😂
काका तुमचा अभ्यास ,विचार सर्व नेत्यांनी ऐकावी तुमच्या पदावर असताना केल्याला कामाला नमस्कार
Hotel madhe kaka bole 1 number❤❤❤🎉
काय खरं बोलतोय महाराजांचा एकेरी उल्लेख केला
जाणकार माणूस काका❤
एकदम बरोबर आहे मालवणकरांच. महराजांनी नेहमीच रयतेला आणि रयतेचे प्रश्न सोडविण्याला महत्त्व दिलं. मालवणकरांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याचा कोणीच विचार करत नाही. आता गणपती सुरू होणार आहेत तर मुंबई गोवा हायवे कधी व्यवस्थितरित्या पूर्ण होणार? पुतळा परत कधी व्यवस्थित पणे ऊभा करता येईल यावर काम करायला पाहिजे. ऊगीचच राजकारण करून आता काय ऊपयोग?
अगदी बरोबर
मुंबई गोवा महामार्ग अजूनही होत नाही. निर्लज्ज किळसवाणे राजकारण आहे
लज्जास्पद वर्तन आहे. हा ब्राह्मण संघाच्या कारकीर्द आहे. संघ कधी पण् छत्रपति ला आवडत नाही.
राजकारण शिवाय बातम्या सुद्धा चालत नाहीत 😂🤣
रिक्षावाले बरोबर बोले हे राजकारण खेळत आहे प्रत्येक आपली पोळी भाजून घेत आहे महाराजांचा पुतळ्याबद्दल राजकारण खेळत आहे राजुर वाणी गोष्ट आहे ऍक्च्युली चूक झाली ती झाली पण परत दुरुस्त करता येते पण त्याचे राजकारण केले जाते पूर्ण दुनियाला महाराजांच्या बद्दल दाखवत आहे
भ्रस्टाचार बद्दल कोणालाच पडलेले नाही
पोलिसाना भयंकर त्रास झाला..होतोय..
काकांचं १००%बरोबर आहे हा महाराजांचा आणि पूर्ण देशाचा अपमान आहे
भावा आमच्या मनातील भावना, प्रतिक्रिया दिलीस अगदी निकृष्ट दर्जाचे काम आणि पुतळा बघुन हावभाव,महाराजांचा रुबाब, भावमुद्रा ,यांचा लवलेशही त्यात नव्हता. महाराजांचे , मावळ्यांचे पुतळे बघितले कि अंगात नवचैतन्य नवी प्रेरणा संचारते विशाल भव्य दिव्य गडकिल्ले आणि बुरुज बघितले कि पराक्रमांची यशोगाथा डोळ्यासमोर अंगार फुलवते. मिडियासमोर वाचाळवीर आहेत त्यांनी महाराजांच्या रायगडावर चढुन दाखवावे.....जय शिवराय ❤
नेव्ही जिम्मेदार आहे.
😂😂😂😂
काका तुम्ही बोलत नव्हता आदरणीय शिवसेनाप्रमुख बोलत होते.
मी या काका च्या मतांशी सहमत आहे,
सर्व राजकीय पक्ष महाराजांच्या अपमान करत आहेत,
या कार्यक्रमात शरद पवार यांचा हात असावा अस लोकांच मत आहे
Ajoban chi pratikriya kharokhar changli aahet teyanche vichar ani pratek mudda point nusar bole 🙏🏻🙏🏻
काका सरस, प्रतिक्रिया देताना वॉरंवार mazagon डॉक च्या प्रगतीचा उल्लेख केल्यामुळे मलापण एक माझगाव चा एम्प्लॉयी म्हणून आनंद झाला
काका तुमच्या प्रतिक्रियेला मानाचा मुजरा पुतळा बसविण्यात घाई झाली आहे तसेच त्यात भ्रष्ट्राचार झालाआहे हे निश्चित आहे
खर बोलेत हे बाबा. 👌
My beloved people from Kokan Malavanvasi are really goodhearted citizens Wholehearted greatest Salute to these people.
सोसाट्याचा वाऱ्यात फक्त शिवरायांच स्मारकच का पडलंय...
बाकी सर्व सुस्थितीत आहे..
काका एक नंबर बोलले
Hotel madhe basuslele kaka ekdam rokhtokh🙌🙌
पुतळा निकृष्ट दर्जाचा होता हे बोलण्यातुन समजते परंतु याला तृयानी निवडुन दिलेली लोक वशासनच जबाबदार आहेत. परंतु मालवणकरानी आपला उमेदवार बदलावा ते जर खरोखरच छत्रपती चे मावळे आसतील तर..
क्या बात है काका तुम्हाला सलाम आहे
अहो शिवाजी काय बोलता महाराज तरी बोला