रझाकार कासिम रझवीचे पुढे काय झाले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- . हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कासीम रझवी .हा मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी असून लातूरमध्ये काही कालखंड त्याचे वास्तव्य होते, 1946 ते 48 दरम्यान रझाकार संघटनेच्या माध्यमातून या माणसाने हैदराबाद संस्थान मध्ये अक्षरशः हैदोस घातला होता आजही रझाकार म्हटले की लोकांच्या अंगाचा थरकाप उडतो. हैदराबाद संस्थांच्या स्वातंत्र्यानंतर कासिम रजविला सात वर्षाची शिक्षा झाली ती शिक्षा त्यांनी येरवड्याच्या तुरुंगामध्ये भोगली. त्यानंतर 18 सप्टेंबर 1957 ला तो पाकिस्तानला गेला. त्या ठिकाणी 1970 साली त्.याचे निधन झाले कासिम रजवी ची मुलगी फौजीया एजाज खान पाकिस्तान मध्ये खासदार आहेत.
सर अतिशय उपयुक्त आणि नवीन माहिती आपण दिलीत. अतिशय शांत संयत विश्लेषण केले. आणि सर्व महत्वाच्या गोष्टींना स्पर्श केला. ह्या व्हिडिओ साठी धन्यवाद👍
निझामाची शासन व्यवस्था कशी होती त्यात मुस्लीमांचा सहभाग कीती होता व गावातील गढी वाढे व गावकी कुणाची होती ह्याची माहीती द्यावी 🙏
कासिम रझवी बाबत आपण दिलेली माहिती अत्यंत चांगली व अभ्यासपूर्ण वाटली. कासिम रझवीचा खरा जीवनपट कळला.
माझ्या आईचे वय 90 च्या जवळपास आहे. मी 57 चा आहे. आई मला नेहमी रजाकार बद्दल सांगत असे.. त्याचा उलगडा आज आपल्या सांगितलेल्या माहीतीमुळे झाली. खुप छान माहीती सांगितली धन्यवाद ! सर.
Tq
माझ्या वडिलांनी मला लहान असताना कासीम रजवी बद्दल सगितली माहिती खरी निघाली. माझे गव लातूर पासून 15km बोरी येथे आहे. माझ्या गावात कोर्ट होते कासिम रजवी बोरीत घोड्या वर वकिलाला येत असे. माझे वडील मनाचे त्याच्या भाषणं मध्ये खूप दम रहाचा. ट्यावेळे ची musalim खूप भडकत असे तो भाषण केली की. माझे वडील मनाचे तो दिसला 5 फुत कला लहान होता. त्या वेळीच माझ्या गावातील तरुण मुलांनी याला माझ्या गावात रस्ता आडून मारले होते. काही काळ नंतर हा खूप मोठा person माणूस झाला.main निजाम राजा वर चड झाला हा.1940 ते 1947 काळा मध्ये.but सुरवातीला बोरी लातूर तालुका मध्ये याला आमच्या गावात मारले होते तरुण मुलांनी.
मराठवाडा व हैद्राबाद मुक्ती संग्राम याची महत्त्वाची माहिती आपण देत आहात आपले अभिनंदन
No no no
सरदार वल्लभभाई पटेल ह्यांना श्रेय जाते ते संस्थानिकांचे विलिनीकरणाचे! आज रझाकारांचे अस्तित्व नसले तरी "सुंभ जळाला तरी पीळ मात्र कायम आहे". हे मात्र खरे!
Pil mhanje MIM party
मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण रझाकारांच्या दिशेने वाटचाल करतोय..😢
मूळात हिंदू संस्थानिक हिंदू राष्ट्राला अनुकूल होते वल्लभ पटेलला श्रेय देवू नका
7
खूप छान! ही माहिती फार कमी लोकांकडे उपलब्ध आहे खूप खूप आभार.
खुप पारदर्शक माहिती दिली साहेब
सर, खुप महत्वाची माहिती दिली.यामध्ये माहिती वर्णन करताना पाठीमागे संदर्भ चित्रे,नकाशा, दाखविले,हे फार आकलनासाठी उपयुक्त ठरले.सर,तुमच्या व्याख्यानात सरलता,वेग,स्पष्ट आवाज,बैठक,नजर,हे खुप आवडले व मार्गदर्शन मिळाले.धन्यवाद सर!!
जर वल्लभाई पटेल ह्या काळात सक्रीय राजकारणात नसते तर ह्या देशाचे काय झाले असते ! कल्पना सुद्धा करवत नाही.
Kahi naste zale😂
सरदार पटेल यांच्या संशयास्पद मृत्यू वर देखिल प्रकाश टाकला गेला पाहिजे .
नका करु
Khup,chagli,mahati,delee,ata,aamala,maheetee,samajlee,thank,y0u
क्रुर गुन्हेगारांवर मवाळ कायद्यानुसार किरकोळ कारवाई हा भारतिय राजकारणात अजेंडा कसाबपर्यंंत वापरला हि देशाची शोकांतिकाच आहे
ह्याच मवाळ कायद्यामुळे माफीवीर आणि त्याचे संघोटी चेले चपाटे, दाभोळकरांचे खुनी, बॉम्बस्फोट घडवणारी साध्वी पण सुटली
😊
तरीही लोक काँग्रेसला मतदान करतात
Apla desh 2014 purvi USA RUSSIA ani ISI chalwat hote
@@dhanorilohegaon3472 क्या बात कर रहे हो. हमको तो आज पता चला.
शतशः नमन सरदार वल्लभभाई पटेल .
माझ्या आजोबांच्या पण जीवावर बेतले होते पण शिक्षक असल्यामुळेच कोणीतरी लक्षात आल्यावर वाचवले. त्याकाळात वडीलांना पण त्रास झाला होता
आमचा तर तालुकाच निजामाच्या राज्यात होता खूप त्रास दिलेला यांनी
अत्यंत महत्त्वाची आणि ज्ञानामध्ये भर घालणारे माहिती आपण दिली धन्यवाद
मराठवाडा व निझामशाही संबधी महत्वाची माहिती दिल्याबद्दल फार आभारी. !! उत्कृष्ठ संकलन
Sir congratulations very..very thank you.good.imformation.for.Razakar..Kasim.rajvi.presidennt
मेरा मराठवाडा महान हैं हमे गर्व हैं की हम भारतीय हैं
Kasim Rizvi and Razakars still exist in Congress, AAP, SP, NCP, TMC, CPI, AIMIM, IUML, Seculars, Liberals,Communists and peacefuls..
And Hindus have kept them alive by voting them..
फारच सुंदर माहिती मिळाली 🙏धन्यवाद औसा शहराच्या पच्चीमेंला रोड लगत एक घुमट आहे व त्याला लागून दोन जुन्या विहिरी आहेत त्या वेळी रजाकार यांच्या मूडदयांनी गच्च भरल्या होत्या
Bhada kde jatana
@@vaibhavjadhav9059 ho
@@shubham-oh4ki हो
@@shubham-oh4ki पोलिस अधिकारी कोठे होते माहित नाही पण जूने लोक सांगतात 50,50 चे त्यांचे ग्रुप होते आणि त्यांनी शांती दुत दिसले की पकडायचे ठरलेली गावे असत तेथे नेहून त्यांचा बळी दिला जात असे..! त्याच वेळी शांती दुत जवळ जवळ संपलेच होते पण छत्रपतींची शिकवण होती महिलांची अब्रू व हत्या निशेद आहे.म्ह्णुण त्या जिवंत राहील्या आणि काय गावा गणीक अंबट शौकीन असतातच त्यांना पण गरज होतीच म्ह्ंणा..! भोपळा विळीवर पड्ला काय किंवा विळी भोपळ्यावर पडली सारखेच..! जन्माला येणार तर शांती दुतच ना..? 😀👍
Atyachari Rizvi la jahir fasi dile pahije hoti, harami wachala.
Dhanyawad sir apan sunder mandni keli rajvi mule he sarv ghadle god bless you
खुप छान माहिती दिली सर आपण माहिती देताना फक्त व्यक्तिमत्त्व दिसत होत . धर्म नाही ,आज पण कासिम रिज्वी आहेत फरक फक्त धर्माचं आहे .शोधा म्हणजे सापडेल....... Thank you sir
रजाकार संघटनेची स्थापना करून मराठवाडा व हैदराबाद मधील अनेक हिंदू वर अत्याचार करणाऱ्या काशीम रिझवीला किरकोळ शिक्षा देऊन सोडून दिले ही सर्वांसाठी संतापदायक बाब आहे
नेहरूकी जय
Haa naradhamaas faashi व्हायला हवी होती
@@sanjayladge757home minister sardar Vallabhbhai Patel hote mitra
साहेब तुम्ही सरदार पटेलांचा उल्लेख फार ए के री केलात, "सरदार पटेल" नसते तर भारताच्या मधो मध नवीन पाकिस्तान तयार झाला असता म्हणून सरदार पटेल हे खूप महान नेते आहेत ज्यांनी तत्कालीन भारत सरकारच्या ढिसाळ निर्णया नं जुमानता ऑपरेशन पोलो करून हैद्राबाद संस्थान भारतात विलीन केले
तुमचा गैरसमज आहे पटेला विषयी नितांत आदर आहे माझा अभ्यासाचा विषय आहे तो
असेच मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती सांगत चला तुमच्या विडीओची आम्ही आतुरतेने वाट पाहात आसतो .
मुसलमान कितीही शिक्षित असला तरी तो राष्ट्रप्रेमी कधीच होऊ शकत नाही , ते केवळ धर्मवेडेच असतात - डॉ. बाबासाहेब.
Apj abdul kalam???
कलामांसहित सर्वानाच हे लागू होते
आणि हेच आंबेडकरला पण लागू होते
फक्त मुसलमान धर्मवेडे असतात आणि आंबेडकर सारखे जातवेडे
@@ayazkhan1059 100 मुसलमान मेसे 95 बेईमान..... 95 का ईमान सिर्फ इस्लाम के लिये वतन के लिये नहीं...... दुनिया की सबसे ज्यादा जलील होणे वाली कौम खुस्लाम....
@@Berar24365gup re yedya jara vachan kar mug sahanpana kar
Dr.Ambedkar yanchya navane kahi taku naka social media vat
धन्यवाद साहेब!खुप छान समर्पक शब्दांत माहिती मिळाली...
सर फार फार आभारी
निझाम शाही त कोण कोण हिंदू त्यांना साथ देत होते ते पण थोडक्यात सागा सर
Deshmukh, patil loka.
त्याने तुमच्या गळ्याला तलवार लावली असती तर तुम्ही पण त्याला साथ दिला असता ! ( आपल्याच लोकांना विनाकारण आज दोष देणे अजिबात योग्य नाही ! उलट जे त्यावेळी बाटले त्यांनाही दोष न देता त्यांची घर वापसी करुन घेतली पाहिजे ! )
रझाकार संघटने मधे धर्मांतरित मुस्लीम होते,त्यांना पूर्वी च्या धर्माने जे छळले होते,त्याचा बदला घेण्यासाठी मुस्लीम रझाकार संघटने मधे सामील होऊन घेतला.
एवढा इतिहास समोर असूनही रझव्याने सुरु केलेली संघटना आजही कार्यरत आहे.हीच मोठी शोकांतिका आहे. योगी आदित्यनाथांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळेल?महाराष्ट्रातील मतदार कधी जागा होणार आहे,कळत नाही.
योगी का शिट्ट् उपटणार का लोकच आत्ता त्याला परत मठात पाठवित आहे तुला एवढा योगी आवडत असेल तर up ला जा
नालायक तूला काहीच कळत नाही. तीन्ही धर्म लोकसंख्या व्यस्त प्रमाणात आहे. ती समप्रमाणात झाली तर नफरत राहणार नाही.😂😅
महाराष्ट्र ब्राह्मण मुखमंञी नको
Poltics
Lvdya mhdtohi kutrya nigh bhogichya rajyat
फार सुंदर माहीती
माहीती पूर्ण व्हीडिओ , धन्यवाद सर .
म्हणजे आत्ताचा Aimim पक्ष म्हणजे पूर्वीचे रजाककर च
रजाकार,काशिम रजवी विषयी सविस्तर माहिती दिली
धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली dhanywad
सर माहिती अगदी अभ्यास पूर्ण छान आहे अभिनंदन
विश्वनाथ सोलिपुरे अप्पा यांनी त्यांचा पायावर वार केला होता गोरक्षण जवळ
सर तुम्ही फारच चांगली माहिती दिली पण त्या वेळचे निजामशाही चे लातुर व त्या भागातील वतनदार जाहगीरदार देशमुख पाटील कोण होते आज त्यांची वंशज आहेत व काय करत आहेत याबद्दल माहिती दिली तर चांगले होईल सर
😮
वल्लभभाई पटेल, खरोखर भारताचे शिल्पकारच होते,पटेल जर नसते तर मराठवाडा, पाकिस्तानी भाग असता
सर मराठवाडा मुक्ती संग्रामची माहिती आमाला नवीन आहे . एैकताना खुप छान वाटते . असीच नवनवीन विषयाची माहिती मिळत राहाे हिच विनंती .
🕉 सर माहिती छान आहे 🕉🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
कासिम रिझवी चे ३ भाषणे आम्ही ऐकली आहेत . भाषणातून विष ओकत असे . पण त्याचे वक्तृत्व व उर्दु भाषेवरील प्रभुत्व अचाट होते .
वा काय वय तुमचे
माझे वय ९१ वर्षे आहे . मी मराठवाड्यातला रहाणारा आहे . स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला होता.
@@vinayaksadhu572
भाग्यवान आहात. दीर्घायुष्य लाभले.
जुनी माहिती शोधण्यासाठी आपले सहकार्य लाभेल.
@@vinayaksadhu572आपल्या चरणी माझा शिरसाष्टांग दंडवत.
@@dhb702 धन्यवाद, आभारी आहे आपला .
त्याची वंशावळ देण्यापेक्षा त्याने कशा प्रकारे अत्याचार केले हे सांगितले असते तर बरे झाले असते। आजही "secular" हिंदू सुधारले तर आनंदच आहे। आपले शत्रू आपणच आहोत।
हिदू म्हणतात हम नही सुधरेंगे😢
मंग आत्ता तुला का दंगल घडवायची आहे का जा पाकिस्तान ला तिकडे अजून ही त्याचे पूर्वज आहेत जाऊन त्यांचा जीव घे
आपले सेक्युलर हिंदूच आपले मोठे शत्रू आहेत. तेच अस्तनीतले खरे साप आहेत😅
म्हणजे काय मग मुसलमानांसोबत दंगा सुरु करावा काय ❓
अगदी खरंय हिंदूच हिंदूचे मारेकरी.
भारीच व्हिडिओ सर तुमचा
हजारो माणसे ठार मारणाऱ्याला फक्त 7 वर्षाची शिक्षा, ती ही त्याने निवडलेल्या तुरुंगात!! 💐💐💐
न्यायालयांचा बाजार स्वातंत्र्य मिळतानाच उठला होता !! तीन धर्माचे तीन न्यायाधीश नमून काय मिळवले?? 😂😂😂
योगीबाबा ची पलटणारी गाड़ी त्या तीन विदूषकांपेक्षा चांगल्यापरकारे न्यायदान करते😂😂😂😂
;;haaaa
🤪🤪🤪🤪🤪🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👍👍👍
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Great work sir👍
Nanasaheb Patil.kasim Rizvi बद्दल जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद .
धन्यवाद
लातुर मधील रत्नापुर चौकात याची मोकळी जागा आहे अशी चर्चा आहे
त्याकाळचा लातूर तालुका व प्रशासकीय व्यवस्था व लातूरचे महत्व काय होते? कृपया याची माहिती देणारा विडिओ बनवावा ,ही विनंती
अतिशय उत्तम
खूप छान सर thx
महाराजा किशन प्रसाद बहादूर यांच्या विषयीची माहिती व ईतिहास सांगणे कृपया ही विनंती.
Khup sundar mahiti.
खूप छान माहिती मिळाली सर
1905 la latur jilha zala,kay chuk bolat ahat sir
; माहित नसेल तर बोलू नये
छान माहिती दिली, सर .
सर मी भिमराव पाटील पिंपरी ता धाराशिव.आमचे कुटुंब निजामशाही तील पाटील होते.निजामशाही भारतात विलीन झाल्यावर आमच्या कुटुंबात ताम्रपट मिळाला होता पण तो आता सापडत नाही.असो, आमच्या भागात कामठे तालुका तुळजापूर येथे गावचा महसूल जमा करत होते.तेथुन हा महसूल पुढे कशा पद्धतीने हैद्राबाद येथे जमा होत असेल याची उकल करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती
कामठा या ठिकाणी सुंदराबाई दौलतराव देशमुख या तेथील जागीरदार होत्या याविषयी माणिक चौकामध्ये त्यांचे वंशज राहतात त्यांच्याकडे चौकशी करावी
उस्मानाबाद येथील माणिक चौक
@@TULJA1919 धन्यवाद सर
Very important mahiti
एखादी व्यक्ती अविचाराने झपाटली म्हणजे समाजाचं कधीही भरून न येणारं किती मोठं नुकसान करते याचं जातिवंत उदाहरण म्हणजे रिजवीचं जीवन . अत्यंत सलोख्याने रहात असलेल्या समाजात कायमची दरी निर्माण केली .परमेश्वर तरी याला कसं माफ करणार ?
चांगला माहिती देणारा व्हिडीओ
खूप छान वाटले सर
बाबा सगळे देशमुख आणि कुलकर्णी होते त्याच्यामागे
आपले समालोचन जास्त झाले आहे ते कमी शब्दात आणि परत परत झाले आहे
लोकांच्या लक्षात राहत नाही जे सबस्क्राईब करणारे आहेत त्यांना सांगावे लागते तरी पण आपण अतिशय कमी शब्दात जास्त देण्याचा प्रयत्न करतो तुमचं खर आहे
धन्यवाद सर,
Good information sir.
Congratulations!
वेळ वाया घालवला, मारायला पाहिजे होता आधीच....... किंवा किमान मोसादला तरी विनंती करायची होती.
@@sufipore
.........लिहिता वाचता आलं म्हणजे अक्कल आली, हे समजणं कस चुकीचं आहे याच उदाहरण. तुमच्या मागच्या पिढ्या अशाच होत्या त्यामुळे हे असे प्रश्न निर्माण झालेत. 😀
@@ameyshirolkar5468 माझ्या मागे शेकडो पिढ्या सुशिक्षीत होत्या !
मी ऋग्वेदी ब्राह्मण आहे !!
जिवन कहानी प्रत्येकाच्याच आयुष्यात कमी जास्त प्रमाणात वाट्याला येते , अति उत्साह आणि अहंकाराचा शेवट कसा होतो , याचे ठळक विश्लेषन !
छान माहिती मिळाली सर 👌🏽👌🏽
खुप छान माहती सरजी q
अजुन पण सु म्ब जळ ल पीळ अजुन 100ट क्के जिवंत आहे ❤
अजय भालवणकर.... यांनी काय बोलला ते लिहिलं का?
मुहाजिर यांना पाकिस्तानात अत्यंत कनिष्ठ दर्जा चे समजले जाते....
Kay abhyas kela sir wah
I certainly remember to have read in daily 'Sakal' of Pune ib 18 September 1957 that on release from prison in Pune, that Rizvi transferred from Pune directly to Mumbai and on to Pakistan. Can you please check? I remember to have seen his photograph on release as well. Otherwise a good account.Thanks
सर मी यावर खूप स्टडी केली आहे कदाचित तो पेपर चुकीचा असेल हे मी खात्रीने सांगतो मी रिसर्च होल्डर आहे 18 सप्टेंबर 1957 ला कासिम रजवी सनदशीर मार्गाने पाकिस्तानला गेलेला आहे आपण म्हणता त्यानुसार येरवड्याच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याचा मित्र कामीन त्याला न्यायला आला होता त्यानंतर जाऊन त्याने हैदराबाद मध्ये सभा घेतली एमआयएमने त्याला प्रतिसाद दिला नाही..
आपल्या अभ्यासाबद्दल मला आदर आहे. आपण दिलेली तारीख दैनिक सकाळ ल पाठवून त्यांचेकडून त्या +१ दिवसाच्या आवृत्तीचे छायाचित्र मिळवता येऊ शकेल. माझी चूक असण्याची शक्यता ९९ % आहे. अर्थात माझे वयासुद्धा तेव्हा १२ वर्षे होते. असो. आपल्या संशोधन आणि अभ्यासबद्दल अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
Police action...का म्हणतात..
या वर प्रकाश टाका सर..
जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार निजाम राजवटीत मराठ्यांना व इतर कोणत्या जातींना किती आरक्षण होते याबाबत video बनवला तर बरं होईल
What is mean by "Hyderabad Custody" is there any literature available on this subject. Please reply.
at Firstly he kept in chanchalguda jail in Hyderabad..then shifted to Yerwada jail Pune..long time 7 years..
खूप छान सर 🎉🎉🎉
धन्यवाद सर, खूप छान माहिती..
Very nice information! Sir
हा एकदम बिलकुल गलात माहिती देतो आहे
कासिम रिस्विला भारत सरकरतर्फे 48तासात भारत सोडुन कुठे हि जाण्याचे आदेश देण्यात आले होते ही गोष्ट खरी आहे साहेब आपण एकदम ग्लत ithaas सांगत आहे
मित्रा माहीत नसेल तर एवढं खात्रीशीर बोलू नये हा विषय राज्यसभेपर्यंत गेलेला होता प्रत्येक गोष्ट अभ्यासून मांडलेली असते
नाही. त्याला सहा वर्षाची कैद ही शिक्षा झाली. त्यानंतर त्याला पाकिस्तान ला जाऊ देण्यात आले.
निझाम कासीम रिझवी यांना वाईट म्हणू नका
आंबेडकरी जनतेला त्यांच्या बापाला वाईट म्हंटल्याचे दुःख होते
@@Berar24365बरोबर बोललास भावा. उत्तम निरीक्षण आहे.
@@Berar24365👍💯
Good information.
Sir pl. Make such Video on the 7 Hutatma Gour Tq. Kalamb Dist. Osmanabad
My name is Prof. Mali Arjun Pralhad
Arts and Commerce Mahila Mahavidyalay, Ambajogai
My native place is Gour.
If you visit this place you will get its enough information.
सर माझे असे झुंजलो आम्ही नावाच्या पुस्तकात प्रथमच आपल्या गौरच्या हुतात्म्याविषयी संदर्भासह लिखाण केलेले आहे
@@TULJA1919
Thanks Sir.
Very good
Chan Information Sir
Fantastic
हैदराबाद च्या निजामाचे पुढे काय झाले त्यावर एक व्हिडिओ बनवा
सर दोन तीन संभ्रम आहेत माझ्या मनात
मुळात मी मुस्लिम आहे.
1 रझाकार या शब्दाचा अर्थ काय.
2 रझाकार मुस्लिम होते की हिंदू
3 आणि जर मुस्लिम असतील तर सगळ्यात जास्त आण्याय कोणावर झाला
4 माझी आज्जी आज पण सांगते की मांजरा नदीला रक्ताचा पुर आला होता .
व किती मुर्तदेह होते हे सांगणं अवघड आहे.
5 मग मुस्लिम लोकांना गावोगावी पाटील यांनी ज्वारीच्या कंगित लपाऊन ठेवले
5 no point खरा आहे.... माझे आजोबा ही सांगत होते मला... मी उस्मनाबादमधील भुम तालुक्यातल आहे... आमच्या गावातील मुस्लिम कुटुंबाला हिंदू नी वाचवलं
रझा म्हणजे सेवा आणि रझाकार म्हणजे सेवा करणारा.
मि पण मराठवाडा ला बीड जिल्ह्यात ला आहे माझे आजोबा स्वतंत्र सैनिक होते त्या वेळी हिंदू वर खूप अत्याचार केले होते आय बहीणी ची इज्जत लूट होते मुसलमान पुलिस ऑक्सन च्या वेळी हिंदू नी मुसलमान ना घरामध्ये लपवून होते ठेवले होते माझे गाव नांदूर घाट जवळ आहे वाजरा नदी आम्हाला जवळ आहे
माझे आजोबा तेव्हा ब्रिटिश सैन्यात होते मूळचे आम्ही अहमदनगर चे पण जेव्हा माझे आजोबा पोलीस अकॅशन चे वेळेस भारतीय सैन्य कडून ladale होते ते सांगायचे की 1940 च्या काळात त्याने मुस्लिम वर पण अत्याचार होतांना पाहिले होते निझाम काळात आणि रझाकार जेव्हा कासीम रिझवी कडे अली तेव्हा हिंदू काय मुस्लिम काय सर्वांनाववर अत्याचार झाले माझे आजोबा सांगतात एक मुस्लिम जमादार होता mominabad मध्ये या रिझवी ने त्याचे सर्व घरावर कब्जा केले होते आणि तो माणूस मोमीनाबद सोडून नगर ला राहायला आला होता विनाकारण याने सर्वच समाजाला त्रास ढिले होते।
संभ्रम होने बरोबर आहें,,मुळात रझाकार ही एक मुस्लिम संघटना होती,,गावा गावात ,,त्यांचे कैम्प होते बंदुक धारी ,,अमाप त्यांनी हिंदुंवर अत्याचार केले,,महीला वाटुन घेतल्यात,,परंतु स्थानिक मुस्लिम त्यात म्हनाव तेवढे नव्हते,,हिंदु मुस्लिम संबध चांगले होते,,परंतु त्यांचा छळ जास्तच झाल्यामुळे गावोगावी दंगली उसळल्यात त्याच्यामध्ये सर्व रझाकार मारल्या गेले त्यांना मदत करणारे मुस्लिम मारल्या गेले ,,चांगल्या मुस्लिमांना हिंदुंनीच हिंदुंन पासुन वाचवले,,,,,,,,
Very good Sir
Assa uddiin owessy च्या puurvajan बद्दल माहिती द्यावी
good vdo
अभ्यास पूर्ण माहीती
Hyderabad State was mostly secular & peaceful until this guy named "KASIM RAZVI", not even a local Hyderabadi & was migrated from UP started interfering in state affairs before running to Pakistan. He almost turned things in to communal, a much rare thing that existed before his arrival. Without this person Nizam would have portrayed much better.
Hyderabad state was never secular. Wide discrimination was between Muslim & Hindu. Hindus were tortured & killed.
How he escaped without punishment for rapes of hindu women and killings of innocent hindus
@@hemantpatil7971 no Islamic state can be secular
@@shubham-oh4kiwhat's written in their books?
when im in 10th class i visited his house near gore hospital near shivaji maharaj chowk.
I discussed with the peoples livings in that house ,they conformed me thias is kasim razvi house.
महिती चांगली आहे.तसेच सन १९६८ गॉजेट मघ्ये काथार किंवा काथारवाणी चा उल्लेख आहे का ? महिती घ्यावी
त्याचे वडिल काय होते.
saheb Shivaji asa ulekh Karu naka ! Chatrapati Shivaji Maharaj asech ya pudhe mhant chala ?
गुलामगिरीत पिढीनपिढ्या गेल्यामुळे स्वातंत्र्याचा मंत्र देणाऱ्या इतिहास पुरुषाविषयी ममत्व आदर वाटणे शक्य नाही
Thanks
Razzakmiya turaabmiya Deshmukh yanchya var information video banawa sir please he pan latur che hote
What
महाराजा किशन प्रसाद बहादुर यांच्या विषयीची माहिती देणे.ही विनंती.
Satis kadam sir tadolyace ka
DYSP पद होतं का हो सर तेंव्हा?
Yes, collector and also Deputy collector was fout there..