मतदानाची आकडेवारी, निवडणूक आयोगाने काय केलं? Watch 'Karan-Rajkaran' with Sunjay Awate | Lok Sabha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ค. 2024
- मतदानाची आकडेवारी, निवडणूक आयोगाने काय केलं? Watch 'Karan-Rajkaran' with Sunjay Awate | Lok Sabha
#karanrajkaran #sunjayawater
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
भाजपचा अहंकार वाढला आहे तो जनतेनेच उतरला पाहिजे विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपविरोधी मतदान केल्यास तो अहंकार नक्की संपेल.
खर आहे भावा
आवटे सर हया दोन गुजराती लोकांनी देशाची वाट लावली आहे.
मग आवटे सरांना संगाना तेवढं देश वाचवायला😂
@@maha-bharat. - इतका सुंदर पांचट विनोद केल्याबद्दल धन्यवाद !!!
दिल्लीचे दोन गुजराती दलिंदर दण्डवत घालतायेत तिथे तुला 🤣
Gu chatu bhakt godi chay
बरोबर
@@nikhildeore7658 तुम्ही तेच का...संविधान वाचवा वाले???😋
निवडणूक आयोग भाजपाचे रखेल असल्यासारखे वागत आहे त्याने राजीनामा दिला पाहिजे
चुना लाव आयोगाच्या प्रत्येक कृती संशयास्पद आहेत.
सर्वोच्य नायलंय सुद्धा मोदी ला सामील आहे.... किंव्हा त्याच्या दबावाखाली आहे
पुतीन स्टाईल भारताची लोकशाही निवडणुक
तस नाही पण तस झालं तर उत्तमच
@@vivekpatil3896ohhh ho ka
याचा उद्रेक होउन सर्व सामान्य मानूस सत्ता हातात घेईल...ते दिवस दूर नाही.
निवडणूक आयोग आधीच भाजपाचा निवडणूक निष्पक्ष होणार नाही गुंडशाही सुरू आहे
भाजपला 400पार नाही 4जागा आल्या नाही पाहिजे तरच भाजप सुधारेल
करेक्ट 👌👍
निवडणूक आयोगावरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही यामुळे भविष्यात निवडणूक आयोगाचे भवितव्य धोक्यात आले आहे.
आज पर्यंत कधी खालच्या पातळीवर राजकारण झाले नाही सर्व सरकारी यात्रना वापर करणार आता निवडून आयोगचा वापर करुन ४००पार होणार या दोन गुजराती लाॅबी ने देशाची वाट लावली आहे आता देशाच खर नाही
सुरत,ईदौर,चंदीगड, हे निकाल सु.कोर्ट ने लक्षात ध्यायला हवे होते. खोटे पणा धादातं होता.न्यायला ही सरकार ला फोर दिसतो
ह्यावेळी सत्तांतर निश्चित होणार.निवडणूक आयोगाला कितीही घालू द्या पण येणार तर इंडियाचं.
महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षात फोडाफोडीचे राजकारण करून भाजपला यश मिळेल हा मोठा गैरसमज भाजपचा आहे शेवटी प्रादेशिक अस्मिता म्हणून जनता या प्रादेशिक पक्षांच्या पाठीशी राहते.
काहितरी 100% गडबड आहे.
पत्रकारांनी खरं निवडणूक आयोग कशी दुटप्पी भूमिका हे मांडले पाहिजे.
मोदिने बहुमताच्या जोरावर निवडणूक आयोगाचा खेळ खंडोबा करून टाकला . लोकशाही व्यवस्था संपवणे हाच डाव होता . हा आयोग एवढा मुजोर का झाला .
भाजपला कुठून ना कुठून दणका हा बसेललच ❤
Danka nahi..
Modi aani shah ya😂donghanna jante cha shraap lagnaar aahe
and INDIA stands corrected 🔥
आवटे सर नमस्कार, आपण ' कारण राजकारण ' मध्ये वास्तव आणि सत्य परिस्थिती अत्यंत पोटतिडकीने मांडत आला आहात. आजचे विश्लेषणही त्याच तोडीचे विश्वासार्ह आहे. आपण जागल्याची भूमिका बजावत आहात. हे सर्व सामान्य लोकांसाठी खूपच दिशादर्शक आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. लगे रहो सर. 👍✌️🙏
कधी वाटते की हे सर्व मिळून लोकशाही संपवणार आहेत
अतिशय मार्मिक विचार मांडलेत सर धन्यवाद .
छान विश्लेषण
निवडणूक आयोगाची कार्यपद्धती,अपारदर्शकता,सहकार्य यामुळे एनडीए ४०० पार नाही तर ५०० +
ही निवडणूक मोदी vs जनता अशी होत आहे,,,, मोदीने किती ही कुखोडी केली तरी जनता च जिंकणार.... आणि तसें झाले नाही तर मोठा उठाव होईल...
खरोखरच हुकुमशाही चालू झाली आहे हे नक्की
ह्या निवडणुकीच काहीच सांगता येत नाही कारण निवडणूक आयोगाचा कारभार बघता भाजपा म्हणजेच मोदी सत्तेत येऊ शकतात
म्हणूनच पी. एम. सभेत बोलतात की भाजपा बहुमत के आगे निकल गया है . भयंकर चित्र आहे .
आत्ताचे केंद्रीय निवडणूक आयोग मोदीच्या सांगण्याने काम करत आहे हे दिसतंय.....
आवटे सर तुम्हीं एकाच जे निःपक्षपाती आणि अचुक विश्लेषण करता.....धन्यवाद
Tool kit gang cha member aahe ha bhadwa...
Barobar aahe tumche sir
सरकार जनता बदलवणार ,तसे मतदान झाले.
खरंच गडबड आहे
भारताची वाटचाल हुकूमशाही कडे होत आहे का?
गोलमाल है भाई सब गोलमाल है।
जनतेच्या मनातील भावना सरकार बदलण्याच्या पुर्ण तयारी केली आहे.पण निवडणुक आयोग मात्र जनतेच्या मनातील भावनेला मुठ माती देण्याच्या तयारीत दिसत आहे.परतुं निवडणुक आयोगाच्या जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल .देशात आरजकता माजेल ह्याला मोदी सरकार आणि निवडणुक आयोग जबाबदार राहिल .
या वेळेस निवडनुक आयुक्त भाजपाच्या बाजुणे आहे.
Saheb namaskar, garib जनतेचे तुमीच वाली,
संजय, presiding officers ची diary maintain केली जाते, त्या मध्ये सर्व गोष्टी समाविष्ट असतात, ती पण तपासायला हवी
कोर्टाने.हस्तक्षेप.करून.निवडणूक.आयोग.बरखास्त.का.करू.नये. जरुर करावा.
सर्वोच्य न्यायालय आणि निवडणूक आयोग हे bjp ने विकत घेतले आहे,जर यांची सत्ता पुन्हा आली तर जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे,नाहीतरी नियती यांना धडा शिकवेल,यांना जनतेची हाय लागेल
सत्ताधाऱ्यांनी काही ही केले तरी सामान्य जनता म्हणून आपण काहीच करू शकत नाही का ?
इतका राग येतोय पण काय करावे हे समजत नाही ?
Bjp ali ki bhik magayachi tayari thewa 😂😂😂
100% khar
दालमे बहोत कुछ काला है ।
भारतात मुसोलिनी जन्माला आलाय !
संविधान,लोकशाही संपन्याच्या मार्गावर आहे आणि सामान्य माणूस उघड्या डोळ्यानी बघण्याशिवाय काहीच करू शकत नाही.या मोत्याने माणूस कीती लाचार करून टाकला...
Tool kit gang cha member aahe ha...
@@RamkrishnaHari90अंध भक्त नाही
निवडणूक आयोग Gujju chi Rakhel Aahe 😢
Ho barobar aahe mumbaicha mahanagar palikecha sagle contractor gujjucha
Den kunavhe
निवडणूक आयोग निःपक्षपाती पणे काम करत नाही हे जनतेला माहिती आहे. अशी जनतेमध्ये चर्चा आहे.
Sir khup Chan vishleshan 👏
You are absolutely right Sir.
जर निकाल बदलण्याचे गांभीर्य त्यांना कळते तर आपण केलेल्या मताचे काय झाले हे बघण्याचे कामही मतदारांचे आहे व त्याचे गांभीर्य त्यांना सिद्ध आहे.
Really appreciable well said 🙏
योग्य बोललात सर
खूप छान विश्लेषण सर पण सगळ फार भयंकर आहे
निवडणूक आयोगाने दिलेल्या कारणांचा सर्व काही सांगून टाकले आहे.हा लोकशाही चा पराभवच आहे असे वाटते
Very nice vishleshan ❤❤❤❤❤
Fantastic.Thanks.
बुथनिहाय आकडेवारी प्रिसांडिंग अधिकारी यांनी प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधिंना दिली आहे ,मी स्वतः प्रिसांडिंग अधिकारी होतो.
तुमचे विश्लेषण ऐकांगी व सुपारीबाज पद्धतीचे असते.
एकंदरीतच असं वाटतंय की निवडणूक आयोग काहीतरी गडबड करतंय आणि 4 जूनला भारतात हुकूमशाही चालू होईल अशी भीती वाटत आहे. भयंकर आहे हे !
सर, खरचं की
याचे रोज रडारडीचे व्हिडिओ सुरू झाले.
कायदाच राहिलाच नाही सर ज्यावेलेस मतांची टक्केवारी वाढली त्याच वेळेस BJ0 400 पार झाली आहे
100% true. Unprecedented danger to Indian Democracy.
हीच खरी वेळ आहे मतदारांनी आता रस्त्यावर उतरणे भाग आहे कारण या देशाची न्याय व्यवस्था हि रसातळाला नेण्याचे काम जे करत आहेत त्यांनाच आता शिक्षा करायची वेळ अली आहे
जय महाराष्ट्र!
मुद्देसुद विश्लेषण
Very nice work you have done 🎉
सर आपण धाडस करून मांडणी केली . . .
पत्रकारांनी टीव्ही वर ,वेगवेगळ्या सोशल मीडिया वर येऊन सत्य परिस्थिती मांडली पाहिजे.
Yes... sir
It should be in the public domain...!!
आवटे सर 2०14 पासून ते 2०19 पर्यंत जनतेला जाग आली नाही शाहाण्या लोकाच ऐकायच नाही तर परीनाम होनार नुकसान पण होनिरच
लोकमत यांच्यावर कधीच विश्वास ठेऊ नका
भाजप जर सहज या लोकसभा निवडणुकीत 272 जागा जरी पार झाला तर विरोधी पक्षांनी माननिय सुप्रीम कोर्ट आणि मनानिय राष्ट्रपती यांना भेटून या बद्दल निवेदन द्यावे.कारण देशात भाजप विरुद्ध देशभरात वातावरण आहे
U are correct sirji
४०० पार काय ८०० पार पण होऊ शकतय अशी सध्या हा व्हिडिओ पाहुन परीस्थिती आहे काय करील जनता व सहानुभुतीची लाट!!!
इव्हिएम हँकिंग चर्चा च झाली पण पुढे काहिच झाले नाहि व आता निवडणुक आयुक्ताचा कारभार पाहुन तर लोकशाहिच्या चिंध्या नव्हे खुन होत आहे
अराजक येउ पाहत आहे देशावर
आवटे साहेब, सगळं गोलमाल आहे, सर्व यंत्रणा शेटजी च्या इशाऱ्यांवर घालतात..
आम्ही लोक फक्त कमेंट करू शकतो तुमच्या सारख्या माध्यमातूनच निवडणूक आयोगाची पोलखोल केली पाहिजे
आणि हे निकाल लागायच्या आधी
जय महाराष्ट्र जय शिवसेना
आवटे साहेब आपण विश्लेषण योग्य करीत आहेत पण देशातील जनतेमध्ये याबद्दल जनजागृती निर्माण झाली पाहिजे देशातील जनता मतदान करताना काही प्रमाणात पैसे घेऊन विकली जात आहे त्यामुळे देशाचे संविधान धोक्यात आले आहे
Great 👍👍👍
Awate साहेब तुम्ही खूप चांगले विस्लेशक आहात
Tool kit gang cha member aahe ha bhadwa
सर निवडणुका जर मॅनेज झाल्या तर जनतेनं तरी काय करावे विरोधी मतदान करून मॅनेज केल्यावर काय करावे .
याला पर्याय एकच . निवडणुक आयुक्ता एके ४७ ने ठोका .
आपले विवेचन हे मतमोजणी झाल्यानंतरची तयारी आहे असे वाटते मतदारांनी विचारपूर्वक मत दिलेली आहे 4जून ला याचा प्रत्यय येईलच
Agdi barobar
संजय आवटे लोकमत प्लॅटफॉर्म चा महाविकास प्रचारासाठी खूप छान वापर करून घेतात.
संजय आवटे यांच प्रत्येक विश्लेषण हे BJP च्या विरोधात असत.
निवडणूक आयोग आकडेवारी जाहीर का करीत नाही मणजे लोकांचा संभ्रम दूर होईल
@@amolage1556करत आहे की..
अश्या पद्धतीत निवडून आयोग गोलमाल करत
असेल तर भाजपा चारशे पार काय तर पैकीच्या
पैकी मिळाले ते आश्चर्य वाटू नये. एकंदरीत आपला देश हुकूम शाही कडे चालला आहे. यात शंका नाही. खरं तर आता पब्लिक नेच रस्त्यावर
उतरायला हवं मांज आलेल्या भाजपा ला धडा
शिकवणे गरजेचे आहे.
जय हरी माऊली
जनतेने निवडणूक आयोगाच्या विरोधात जणआंदोलन करायला पाहिजे.
सर्व मिली भगत आहेत
गोलमाल है भाई सब ---------😄
निवडणूक प्रक्रिया संशयास्पद आहे.निवडणूक आयोगा कडून 23:46 आपले कार्य पारदर्शक पणे केलं जातंय असं वाटत नाही.जनतेच्या मनातील संशय दूर करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करेल काय?
Very serious situation
Tool kit गँगचे सदस्य आहात हे पुन्हा सिद्ध केले का?४ जूनला काळं होणार तोंड वाचवायची तयारी जोरात सुरू😂
Percentage is calculated on figures, if EC can declare percentage than why not the figures. Why can't somebody ask this basic question.
अहो सर कितीहि किस पाडलात तरी देशाची मानसिकता एवढी स्पष्ट व स्वछ सकरात्मक विश्वासाची आहे. की हे आज तरी मोदीच्यांवरच तुमचा हा सरळ आक्षेप ही पोटदुखी पोटशूळ आहे यावरच विश्वास बसेल तुम्ही किंवा विरोधीनीतो आजही कमावलेला नाही.
4 थी नापास फेकू
100 Tak ka right
There should be free and fair elections
अवघड आहे आपल्या लोकशाहीचे
महाराष्ट्रात तुतारीला एकही सीट मिळणार नाही आवटे भाऊ
अत्यंत अभ्यासू,प्रकाश टाकणारा आणि सूक्ष्म मुद्द्यांची मांडणी.
चार जून पर्यंत तरी जरा कळ काढायची होती! आताच रडायला सुरुवात केलीत.