ठीक आहे परंतु सर काय म्हणतात हे प्रथम लक्षात घ्यायला हवे तुम्ही असो अथवा आता प्रर्यंत केलेला प्रवास असो झेंडे यांचे असो अथवा त्यांचे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है एवढेच झाल्याने ही वेळ आलेली आहे हेच सर सांगताहेत हे प्रथम लक्षात घ्यायला हवे....?
आपन सव॔ मराठे एकत्र लढत असताना तुम्हाला केलेली मदत किंवा आपल्या समाजातील नोकरी लावलेली असेल तर त्याना आवर्जून शान्त मनाने सांगा की गेली चाळीस वर्षे आम्ही तुम्हाला मोठे केले व पक्षाच्या चटया उचलया व पक्षाचे झेंडे घेऊन फिरलो तर माझ्या समाजाच्या सोबत राहाणार आहे जय भवानी जय शिवाजी राजे एक मराठा लाख मराठे सोबत अठरा पगड समाज आलीबाग रायगड
ज्यांना आपण निवडुन दिले ते आपल्लपोटी बेईमान निघाले म्हणुन तर ही वेळ आली.निवडुन दिलेल्यांनी फक्त स्वतःचा फायदा करुन घेतला.गरीबांचा कोंहीच विचार केला नाही.
खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा ! पुतळा एवढा जुना ही नाही की नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला होता... मोदीजीच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपुर्वीचा नाही, अगदी परवा-परवा. इलेक्शनच्या चारपाच महिने आधी. राममंदिराच्या दिड महिना आधी. त्यानंतर फक्त २६६ दिवसांत ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते ! यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली... पुल कोसळताना पाहिले... पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या... बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले...रस्ते खचलेले पाहिले... राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला... नविन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला... जगापुढे लाजेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली. त्यांना टीकाकार 'पनौती' वगैरे म्हणतात ते मला अजिबात आवडत नाही. एक तर असं कुणाला म्हणणं चुकीचं आहे. पनौती ही अंधश्रद्धा आहे. एकदा दुर्दैवावर गोष्ट ढकलून दिली की आपण यामागचा कारणकार्यसंबंध शोधणं सोडून देतो. नेहरूंच्या काळापासून बांधलेले पुल, रस्ते, इमारती आणि पुतळे सत्तर-पंचाहत्तर वर्षे भक्कम उभे असतात... आणि आजकाल गाजावाजा करत, प्रचार करत हजारो करोड खर्चून, स्पेस टेक्नाॅलाॅजी वापरून बांधलेलं सगळं एका वर्षाच्या आत पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं, याचं कारण पनौती नसतं. मग काय? 'भ्रष्टाचार, घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम.' बस्स. दुसरं काहीही नाही. पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया. हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला, हे भयानक आहे ! स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांतल्या भ्रष्टाचाराच्या होत्या-नव्हत्या त्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्या गेल्या आहेत. कहर झाला आहे. धोक्याची घंटा आहे ही. भ्रष्टाचार्यांच्या विळख्यात संपूर्ण देश जखडला गेल्याचा हा सिग्नल आहे. अजून तरी होय जागा... तुका म्हणे पुढे दगा !
प्रस्थपितांना बाजूला करून सामान्य माणसाच्या हाती सत्ता द्या. कारण हे प्रस्थापित सामान्य, गरीब व मध्यमवर्गीयांना त्यांची परिस्थिती सुधरू नये यासाठी नेहमी प्रयत्न करत राहतात.
सर तिसरी आघाडी करावी विजय आपलाच ! कुलकर्णी आणि कुलकर्णी कितीही भ्रम पसरवला तरी कां ही फरक पडणार नाही समाज मनोपदादांमागे आहे इतरांनाही आपण निवडून आणू सरकार मनोजदादा च बनवतील . ।
ज्या लोकांनी गरिबी त आयुष्य जगले त्यांना खरच गरिबी चि जाण असते म्हणून सर्व गरजवंत समाजाचा लोकांनी दादा (पाटील) यांच्या उमेदवारालाच निवडून आणा...छत्रपती शिवाजी महाराज की जय...
त्यासाठी प्रथम पक्ष स्थापन केला पाहिजे अपक्ष उमेदवार नको नाहीतर धोका आहे एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
ही जी निवडणूक आहे 2024ची सर्वसमाज जनतेची 18 पगड जाती धर्माची आसून ज्यांनी आपल्या मतदानावरती राज्य केलं त्यांना आता घरीच बसवायचं का तर हे गोरगरीब जनतेला न्याय देऊ शकत नाही मगर सर यांना माझा नमस्कार देते महाराजाना पण माझा नमस्कार
मगर सर मराठा समाजाने फक्त एक करावं जाहागिर्या गाजवून फुगिर्या नाचवीने बंद करावे,,,,,, कारण या असल्या वागण्यामुळे मराठा समाज एकाकी पडलाय हेे वास्तवय आणि हे कोणीही नाकारु शकत नाही,,, तुमच्या कामाबद्दल सॅल्यूट 🙏🏻🙏🏻
जरांगे जर युती आनी आघाडी या व्यतिरिक्त तिसरी आघाडी करतील तर मराठा पण संपेल आनी जरांगे पण कारण युतीवाले 100 निवडून येतील युतीच गणित 1) ओ बी सी 20% 2) मराठा 10% 3),एस सी 10% 4) इतर सवर्ण 5% मराठा स्वतंत्र लढला तर 25% याला इतर 5% मत मिळतील फारतर उरलेली मत आघाडीला 25% म्हणजे युती 100% येणार असल्या गणितात पडू नये आघाडी च्या मागे रहावे
सर्व जाती धर्माच्या गरजवंत शेतकरी कष्टकरी वंचित कामगार शेतमजूर अपंग यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर., प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला... विस्थापितांचे सरकार आणायचे.....
मगर दादा मला खूप आपला अभिमान वाटतो. तुम्ही जे समाज जागृत करतात ती गोष्ट मला खूप आवडते तसेंच तुमचं समाजाप्रती प्रेम ही गोष्ट खूप खूप अभिमानाची आहे. जय जिजाऊ जय शिवराय
आपणही या बाबी केवळ बोलता. प्रत्यक्षात वेळ आल्यावर धनदांडग्यांच्या पाठीमागे राहता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंगेश साबळे या सामान्य उमेदवाराला न निवडून देता एका धन दांडग्या उमेदवाराला आपण निवडून दिलात.
मगर सर मी एक सामान्य माजी सैनिक मराठा योद्धा आहे मी एवढेच सांगू इच्छितो की आपण मराठा असून 12 पगडी जात सांभाळून आपण आपली बांधिलकी सांभाळतो तसेच महाराष्ट्र सोडून गेल्यानंतर मराठी बोलणारा माणूस हा मराठीच आहे अशी अख्ख्या भारतात म्हटले जाते इतर कोणत्याही स्टेट मध्ये मराठा जात नाही मराठा बोलणारा हाच मराठी माणूस म्हणतात म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व जातीवाद सोडून एकत्र येऊन तिसरी आघाडी केली तर आपला निश्चित महाराष्ट्रात 18 पगड जातीचा विजय होऊ शकतो धन्यवाद
तिसरी आघाडी झाली तर भाजप चे सरकार येईल परत.अस झालं तर भाजपला हेच तर हवं आहे.आरक्षण अजून पाच वर्ष पुढं जाईल.मराठा किंवा तत्सम जातीला आरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय सत्ता बदलने अत्यंत आवश्यक आहे.या अशा व्हिडिओ मुळे मतदारांमध्ये गोंधळ उडणार हे लक्षात ठेवावं.
चुकीचे आहे.तुमचे...पक्षाला आजपर्यंत कित्येकदा मतदान केले आहे.आपल्या जीवनात काहीही फरक पडला नाही. उलटे नुकसानच झाले.पण ! आता जरांग पाटील यांच्या माध्यमातून एकत्र येऊया..व विस्थापितांचे ताकद निर्माण करूया...
# एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏
Obc बांधवानो फक्त एकजुटीने जरंगे चे उमेदवार पाडा नाहीतर हे जातीवादी आपल आरक्षण घेतील एकदा का निवडणूक झाली कि जरंगे ला कोणी विचारणार नाही पडण्यातही मोठा विजय असतो
अरे काय निच राजकारणी लोकांना विनाकारण निवडून आणण्याची भाषा करताय... हे दळभद्री लोक तुमचा OBC म्हणून किती फायदा उचलत आहेत ते पहा. आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा तर ते आहेच ते घेणारच आहोत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे एक मराठा कोटी मराठा
ओबीसी बांधवांनो तुम्हीं ओबीसी आरक्षनात असलात तरी, तुमच्या जातीला त्या आरक्षणाचा फायदा होतोय का पहा.. ओबीसी मधील बहुतांशी ओबीसी जातींना आरक्षणाचा फायदाच काही होत नाही.मनोज दादा यांच्या मुळे, ओबीसी मधील त्या जातींच्या वर होणारा अन्याय पूर्ण थांबणार आहे.त्यांना न्याय मिळणार आहे. जागे व्हा. धनगर, मुस्लिम या जातींचे वेगळे प्रवर्ग असलेने त्यांचा आणि मराठ्यांचा मार्ग वेगवेगळा आहे.पण धनगर मुस्लिम व इतर छोट्या जातींचे जरांगे पाटलांच्यामुळे फायदाच होणार आहे.जय शिवराय 🚩
आपल्याला सारी जाती धर्म घेऊन मराठ्यांनी चालायचा प्रयत्न करायचा आहे तरी आपण सर्व जाती धर्मांना मदत करूनच काम करावे मराठ्यांनी यांच्यामागे बी आपण सर्व जाती धर्मातले आहे याच्यापुढे मी आपण जाती धर्मात घेऊन चालावे
मराठा नव्हेतर आता बाकी समाज हि प्रस्थापित विरुद्ध आहे... गरजवंताच सरकार जनता अनेल... आता क्रांती घडवून आणली जाईल एक मराठा कोटी मराठा ... बहुजनाचे नेतृत्व जरा गे. दादा
100% आम्ही सतर्क आहोत काळजी करू नका मगर सर
एकच नंबर मगर सर खुप छान सांगितले एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
सर तुमच्यामुळे सर्व समाजाचे लोक हुशार झालेत आमचेपण डोळे चांगलेच उघडले आहेत
मगर सर आपलं ब्रीद वाक्य असलं पाहिजे. महाराष्ट्रातील येणारी 2024 चे विधानसभा निवडणूक म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित. एक मराठा लाख मराठा.
सर आम्ही 💯 टक्के जरांगे पाटलांन सोबत आहे गरीबांचा कैवारी एक मराठा कोटी मराठा
ठीक आहे परंतु सर काय म्हणतात हे प्रथम लक्षात घ्यायला हवे तुम्ही असो अथवा आता प्रर्यंत केलेला प्रवास असो झेंडे यांचे असो अथवा त्यांचे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है एवढेच झाल्याने ही वेळ आलेली आहे हेच सर सांगताहेत हे प्रथम लक्षात घ्यायला हवे....?
खूप छान विश्लेषण केले सर
एक मराठा करोड मराठा 🚩🚩🚩🚩 एकच वादा मनोज दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯
एक मराठा कोटी मराठा आम्ही सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
एकच मिशन मराठा आरक्षण. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
आपन सव॔ मराठे एकत्र लढत असताना तुम्हाला केलेली मदत किंवा आपल्या समाजातील नोकरी लावलेली असेल तर त्याना आवर्जून शान्त मनाने सांगा की गेली चाळीस वर्षे आम्ही तुम्हाला मोठे केले व पक्षाच्या चटया उचलया व पक्षाचे झेंडे घेऊन फिरलो तर माझ्या समाजाच्या सोबत राहाणार आहे जय भवानी जय शिवाजी राजे एक मराठा लाख मराठे सोबत अठरा पगड समाज आलीबाग रायगड
ज्यांना आपण निवडुन दिले ते आपल्लपोटी बेईमान निघाले म्हणुन तर ही वेळ आली.निवडुन दिलेल्यांनी फक्त स्वतःचा फायदा करुन घेतला.गरीबांचा कोंहीच विचार केला नाही.
मगर सर आपण फारच चांगले विचार मांडले आहेत त्याची गरज आहे
हम सब जरांगे पाटील ,द ग्रेट मगर सर
मगर सर यांची मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून तळमळीने काम करीत आहेत
असेच परिवर्तन होईल यासाठी प्रर्यत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो,समाजाला प्रबोधन करण्याची आवश्यक आहे सर यासाठी आपले आभार!
बाळासाहेब सराटेसर यांच पण हेच मत आहे जय शिवराय दादा
आता समाजाने100 % मराठ्यांचे सर्वांना एकत्र घेवून तिसरी आघाडी स्थापन करावी .
आता तीसरी आघाडी उभी करायची वेळ आली
मगर सर तुमची तगमग लोकांनी मनावर घेतली पाहिजे हीच माझी इच्छा आहे.
हो खरच सर मी एक भाजप चा कार्यकर्ता होतो ,पन आता नाहि हा विडिओ पहिल्यानंतर पक्षाच काम सोडून देनार् आणी पाटिल देतील तोच उमेदवार
खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा ! पुतळा एवढा जुना ही नाही की नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला होता... मोदीजीच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपुर्वीचा नाही, अगदी परवा-परवा. इलेक्शनच्या चारपाच महिने आधी. राममंदिराच्या दिड महिना आधी. त्यानंतर फक्त २६६ दिवसांत ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते !
यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली... पुल कोसळताना पाहिले... पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या... बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले...रस्ते खचलेले पाहिले... राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला... नविन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला... जगापुढे लाजेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली.
त्यांना टीकाकार 'पनौती' वगैरे म्हणतात ते मला अजिबात आवडत नाही. एक तर असं कुणाला म्हणणं चुकीचं आहे. पनौती ही अंधश्रद्धा आहे. एकदा दुर्दैवावर गोष्ट ढकलून दिली की आपण यामागचा कारणकार्यसंबंध शोधणं सोडून देतो. नेहरूंच्या काळापासून बांधलेले पुल, रस्ते, इमारती आणि पुतळे सत्तर-पंचाहत्तर वर्षे भक्कम उभे असतात... आणि आजकाल गाजावाजा करत, प्रचार करत हजारो करोड खर्चून, स्पेस टेक्नाॅलाॅजी वापरून बांधलेलं सगळं एका वर्षाच्या आत पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं, याचं कारण पनौती नसतं. मग काय?
'भ्रष्टाचार, घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम.' बस्स.
दुसरं काहीही नाही. पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया. हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला, हे भयानक आहे ! स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांतल्या भ्रष्टाचाराच्या होत्या-नव्हत्या त्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्या गेल्या आहेत. कहर झाला आहे. धोक्याची घंटा आहे ही. भ्रष्टाचार्यांच्या विळख्यात संपूर्ण देश जखडला गेल्याचा हा सिग्नल आहे.
अजून तरी होय जागा... तुका म्हणे पुढे दगा !
मराठा समाजाचा एकमेव आधार मनोज दादा पाटील जिंदाबाद
आरक्षण हे संविधान देत.
कोणी व्यक्ती देत नाही.
राष्ट्रपतीही संविधान पुढे जुकातात .
जरांगे पाटील किस झाडं की
Br tu paha@@shivajikumbhar2598
राजदत्त आंबेडकर, छ.संभाजी याचेबरोबर संपर्कात राहून पुढील कार्यक्रम आखा.
प्रस्थपितांना बाजूला करून सामान्य माणसाच्या हाती सत्ता द्या. कारण हे प्रस्थापित सामान्य, गरीब व मध्यमवर्गीयांना त्यांची परिस्थिती सुधरू नये यासाठी नेहमी प्रयत्न करत राहतात.
खरं आहे
फक्त मराठा आणि मुस्लिम बांधव जय जिजाऊ जय शिवराय कोणी कितीही जळाले तरी त्याणा कहि बोलायची गरज नाही
जय मराठा जय मुस्लिम
गठबंधन विजय होनार
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
फक्त आणि फक्त मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील.
मगर सर तुमच्या अभ्यास पूर्ण विषयावर चर्चाला सलाम किंवा नमस्कार.
सर तिसरी आघाडी करावी विजय आपलाच ! कुलकर्णी आणि कुलकर्णी कितीही भ्रम पसरवला तरी कां ही फरक पडणार नाही समाज मनोपदादांमागे आहे इतरांनाही आपण निवडून आणू सरकार मनोजदादा च बनवतील . ।
ज्या लोकांनी गरिबी त आयुष्य जगले त्यांना खरच गरिबी चि जाण असते म्हणून सर्व गरजवंत समाजाचा लोकांनी दादा (पाटील) यांच्या उमेदवारालाच निवडून आणा...छत्रपती शिवाजी महाराज की जय...
मगर सर आमी तुमचा मुळे फार हुशार झालु ऐक मराठा कोटी मराठा तुमचे आभार
मला राजकारणातले फार कळत नव्हतं त्यामुळे दुर्लक्षच करायचे पण तुमच्यामुळे यांचे राजकारणी डाव समजले आता सावध राहणार
त्यासाठी प्रथम पक्ष स्थापन केला पाहिजे अपक्ष उमेदवार नको नाहीतर धोका आहे एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
ही जी निवडणूक आहे 2024ची सर्वसमाज जनतेची 18 पगड जाती धर्माची आसून ज्यांनी आपल्या मतदानावरती राज्य केलं त्यांना आता घरीच बसवायचं का तर हे गोरगरीब जनतेला न्याय देऊ शकत नाही मगर सर यांना माझा नमस्कार देते महाराजाना पण माझा नमस्कार
मगर सर मराठा समाजाने फक्त एक करावं जाहागिर्या गाजवून फुगिर्या नाचवीने बंद करावे,,,,,, कारण या असल्या वागण्यामुळे मराठा समाज एकाकी पडलाय हेे वास्तवय आणि हे कोणीही नाकारु शकत नाही,,, तुमच्या कामाबद्दल सॅल्यूट 🙏🏻🙏🏻
एक मराठा कोटी मराठा सुरेश आबा पाटील बोडखे छत्रपती संभाजीनगर धन्यवाद मनोज दादा पाटील जिंदाबाद
जर का मराठा जरांगे ना साथ दिली नाही तर हा मराठा संपणार आहे नंतर कोणताहा पक्ष पार्टी मराठा या विषयावर साधा विचारही करणार नाहीत
जरांगे जर युती आनी आघाडी या व्यतिरिक्त तिसरी आघाडी करतील तर मराठा पण संपेल आनी जरांगे पण
कारण युतीवाले 100 निवडून येतील
युतीच गणित
1) ओ बी सी 20%
2) मराठा 10%
3),एस सी 10%
4) इतर सवर्ण 5%
मराठा स्वतंत्र लढला तर
25% याला इतर 5% मत मिळतील फारतर
उरलेली मत आघाडीला
25% म्हणजे
युती 100% येणार
असल्या गणितात पडू नये
आघाडी च्या मागे रहावे
Aajibaat nahi.
Aamhala aamachi ladhai ladhai chi aahe
दिग्गज मराठा नेते पडावेत तरच मराठा समाजाला किंमत राहील
सर्व जाती धर्माच्या गरजवंत शेतकरी कष्टकरी वंचित कामगार शेतमजूर अपंग यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर., प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला... विस्थापितांचे सरकार आणायचे.....
मराठा एकसंघ आहे तो नक्कीच सर्व गरीब वंचित प्रतिनिधीला निवडून आणेल.
एकच नंबर सर 👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
मगर सर तुमच्या कार्याला सलाम
मगर दादा मला खूप आपला अभिमान वाटतो. तुम्ही जे समाज जागृत करतात ती गोष्ट मला खूप आवडते तसेंच तुमचं समाजाप्रती प्रेम ही गोष्ट खूप खूप अभिमानाची आहे. जय जिजाऊ जय शिवराय
आपणही या बाबी केवळ बोलता. प्रत्यक्षात वेळ आल्यावर धनदांडग्यांच्या पाठीमागे राहता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंगेश साबळे या सामान्य उमेदवाराला न निवडून देता एका धन दांडग्या उमेदवाराला आपण निवडून दिलात.
आम्ही धनगर पण तुमच्या सोबत आहेत जारांगे पाटील... तुम्ही फक्त उमेदवार द्या आम्ही निवडून आणू ❤️
#MARATHA
आम्ही सदैव मनोज जरांगे पाटील दादा सोबतच...!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
good speech sir
मगर सर मी एक सामान्य माजी सैनिक मराठा योद्धा आहे मी एवढेच सांगू इच्छितो की आपण मराठा असून 12 पगडी जात सांभाळून आपण आपली बांधिलकी सांभाळतो तसेच महाराष्ट्र सोडून गेल्यानंतर मराठी बोलणारा माणूस हा मराठीच आहे अशी अख्ख्या भारतात म्हटले जाते इतर कोणत्याही स्टेट मध्ये मराठा जात नाही मराठा बोलणारा हाच मराठी माणूस म्हणतात म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व जातीवाद सोडून एकत्र येऊन तिसरी आघाडी केली तर आपला निश्चित महाराष्ट्रात 18 पगड जातीचा विजय होऊ शकतो धन्यवाद
जय शिवराय, मगर सर, आम्ही सर्व मराठी जरांगे पाटलाच्या सोबत आहोत
आशीष मगर सर तुम आगे बढो हम आपके साथ हैं.
मगर सर,
तुम्ही आरक्षणाचा अभ्यास केला आहेका?
का तुम्हीही मराठा समाजाला अंधारात ठेवताय.
फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम
तिसरी आघाडी झाली तर भाजप चे सरकार येईल परत.अस झालं तर भाजपला हेच तर हवं आहे.आरक्षण अजून पाच वर्ष पुढं जाईल.मराठा किंवा तत्सम जातीला आरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय सत्ता बदलने अत्यंत आवश्यक आहे.या अशा व्हिडिओ मुळे मतदारांमध्ये गोंधळ उडणार हे लक्षात ठेवावं.
Nahi nahi
सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना आता गाडायचे आहे. सर्व विस्थापित आता एकत्र येत आहेत.
सर आम्ही मनोज दादा पाटील यांच्या बरोबर आहोत
मगर सर नमस्कार आम्ही जरांगे पाटील यांच्या मागे आहे 100% गॅरेटी सर 🎉
👌🏼👌🏼🙏🙏 एक मराठा लाख मराठा
धन्यवाद मगर सर जरागे पाटिला प्रमाणे मराठा समाजाला साथ देत आहेत आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
आपले विचार सर्व समाजासाठी उपयुक्त आहेत.
सगळ्यांनी 100% एकत्र येणार आणि एकदा विजयी होणारच कारण का सध्याच्या राजकारणाचे दिवस भरलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि सुलतान आशीर्वाद दिलेला आहे
👍🧑🤝🧑मगर सर खुप मोठ काम करतात,
आपण मनोज जरांगे पाटलांचे समर्थक पण आपल मत भाजप ला 🙏🙏
चुकीचे आहे.तुमचे...पक्षाला आजपर्यंत कित्येकदा मतदान केले आहे.आपल्या जीवनात काहीही फरक पडला नाही. उलटे नुकसानच झाले.पण ! आता जरांग पाटील यांच्या माध्यमातून एकत्र येऊया..व विस्थापितांचे ताकद निर्माण करूया...
पाटील तुम आगे बढो. तुम आगे बढो
# एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏
जय मराठा जय मुस्लिम
गठबंधन होनार आनी विजय होनार
मराठा उमेदवारास मराठी मतlशिवय इतर कोणती मते मिळणार कारण ओबीसी आणि ब्राम्हण सगळे महाउतीला आहेत
जय मराठा जय मुस्लिम
गठबंधन सरकार बनवा विजय पक्की आहे
100%
Obc बांधवानो फक्त एकजुटीने जरंगे चे उमेदवार पाडा नाहीतर हे जातीवादी आपल आरक्षण घेतील एकदा का निवडणूक झाली कि जरंगे ला कोणी विचारणार नाही पडण्यातही मोठा विजय असतो
अरे काय निच राजकारणी लोकांना विनाकारण निवडून आणण्याची भाषा करताय...
हे दळभद्री लोक तुमचा OBC म्हणून किती फायदा उचलत आहेत ते पहा.
आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा तर ते आहेच ते घेणारच आहोत.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे
एक मराठा कोटी मराठा
ओबीसी बांधवांनो तुम्हीं ओबीसी आरक्षनात असलात तरी, तुमच्या जातीला त्या आरक्षणाचा फायदा होतोय का पहा..
ओबीसी मधील बहुतांशी ओबीसी जातींना आरक्षणाचा फायदाच काही होत नाही.मनोज दादा यांच्या मुळे, ओबीसी मधील त्या जातींच्या वर होणारा अन्याय पूर्ण थांबणार आहे.त्यांना न्याय मिळणार आहे. जागे व्हा. धनगर, मुस्लिम या जातींचे वेगळे प्रवर्ग असलेने त्यांचा आणि मराठ्यांचा मार्ग वेगवेगळा आहे.पण धनगर मुस्लिम व इतर छोट्या जातींचे जरांगे पाटलांच्यामुळे फायदाच होणार आहे.जय शिवराय 🚩
खूप छान विचार मांडलेत सर सर्वेसमावेशक
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
एक मराठा लाख मराठा🚩
75 वर्षी नंतर जनतेला एक नवीन पर्याय म्हणून 3 री आघाडी तयार करू या! #जनता vs पुढारी 2024
सर
तुमच्या व्हिडीओ वर व्हूज खुप कमी झालेत।
तरुण भरकटुन जातील। रोज तेच तेच बोर झालेत
आणि सर जंरागे पाटील ऊमेद्वार ऊभे करणार नाहीत
सर खरच तिसर्या आघाडीची गरज आहे जनता खुप त्रसत झालेली आहे
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो
फक्त बोल बच्चन करून
सत्ता शरद पवार च्या घशात घालण्याचा प्रयत्न
आपली आरक्षणाची गाडी
राजकारणाच्या रुळावर जोरात पाळायला लागली आता 😀😀😀😀
Tu gulam ho bhakt.
Aamachi tisari aaghadi
नेमकी काय अडचण आहे भावा तुझी...
नेमके काय म्हणायचं आहे
जय शिवराय सर
मगर सर खूप छान माहिती तुम्ही दिली एक मराठा लाख मराठा
Mastta Magar Sir.
धन्यवाद सर 🙏❤️
आपल्याला सारी जाती धर्म घेऊन मराठ्यांनी चालायचा प्रयत्न करायचा आहे तरी आपण सर्व जाती धर्मांना मदत करूनच काम करावे मराठ्यांनी यांच्यामागे बी आपण सर्व जाती धर्मातले आहे याच्यापुढे मी आपण जाती धर्मात घेऊन चालावे
राहूल काय आणि सुनील काय हे फक्त मलाच विरोधी आहेत सांगायला ज्योतिषाची गरज नाही सर.हे मराठा बांधवांनी लक्षात घ्यावे.
मगर सर आपले काम चोख प्रत्युत्तर दिले आहे सर आपण
👍👍👍
मगर सरांनीसमाजातील वास्तव आपणासमोर मांडलेला आहेआपण त्यांच्या या मांडणीलाप्रतिसाद द्यावा
धन्यवाद सर
सरळ भाजपालाच मतं द्यायच् काय? मग आपण " गरीबीनिहाय आरक्षणच " मागायचं. समजलं?
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहू आंबेडकर जय संविधान
only jarange patil saheb ❤
मगर सर आपले आभार🙏💕 पण प्रस्थापित नेते मग तो कोणत्याही जातीचा असू दे त्यांना पाटलानी तिकीट देऊ नये म्हणजे मत देताना अगदी मोकळ्या मनाने मत देता येईल
Aami jaragedada sobat aahot
Great work magar sir
Great sir 🙏🙏khup,moth kam kart aahat sir samajasathi 👍👍🙏🙏
गोरगरीब जनतेला विश्लेषण करून खूप छान सर
मगर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पाटील म्हणतील तेच पाटील म्हणतील तसंच
आर बोललेत सर....एका टिव्ही चॅनल वर पाहिले ठाणे का कुठेतरी??? आधार कार्ड ची पोतीच्या पोती सापडली रस्त्यावर...??? नंतर बातमीच गायबच झाली???
Great work sir 👍👍
बरोबर आहे मगर सर द ग्रेट
Goooooood Magar sir, Dhanyawad.
मराठा नव्हेतर आता बाकी समाज हि प्रस्थापित विरुद्ध आहे... गरजवंताच सरकार जनता अनेल... आता क्रांती घडवून आणली जाईल एक मराठा कोटी मराठा ... बहुजनाचे नेतृत्व जरा गे. दादा
Ek Maratha Koti Koti Maratha .Ek Sang Maratha Takat. Eki Hech Bal.
निस्वार्थी नेतृत्व संघर्ष योध्दा श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब
माझा प्रश्न असा आहे जर अहमदनगर मध्ये एक मुस्लिम उम्मीदवार दिला तर मराठा आणि मुस्लिम मतानी तो उम्मीदवार निवडून येईल का,,,???
धन्यवाद मगर सर आम्ही तुमच्या 100/ सोबत आहोत
मगर सर खुप छान एक मराठा लाख मराठा
सर खूप छान काम करता तुम्ही