साहेब एवढी पॉवर कुठ्न आली त्यांच्याकडे फक्त ठाकरे साहेबानी विश्र्वास ठेवला म्हणूनच गद्दारी केलीना तुम्ही.साहेब आत्ताच तुमचं पंख झटण्याचे काम चालु झाले. तुम्हाला याचे उत्तर वेळ देईल एवढ नीच्छित आहे.
ठाकरेंचा थयथयाट , मुख्यमंत्री करिता नव्हता.गद्दारी करिता होते.असो.सुखी रहा.कारण हौदसे गेली आहे.अरे पक्ष कोणाचा रे! याचे भान तरी ठेवायचे.हुरळली मेंढी लागली लांडग्यांच्या मागे.😢
अहो साहेब एकनाथ शिंदे शिवसेनेच्या याच्यावर शिवसेनेवर होते शिवसेनेत होते म्हणूनच चालला ना नाहीतर तुम्हाला कोण ओळखत पेन चालवायला सुद्धा शिवसेनेची ताकद ते फक्त उद्धव ठाकरे यांच्यात आहे
ह्या न्यूज चॅनल la विनंती आहे की नेक्स्ट टाईम ह्या लोकांना बोलावले जाईल तेव्हा सामान्य लोकांना ह्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात यावी आणि मग ती मुलाखत प्रसिद्ध करावी🙏
हे सर्व पैसा जनतेचा आहे मोदी व राहुल गांधी नाही हे सर्व पैसा 💰💰💰💰💰 या साठी जातात परंतु भाजपा मधे ८० टक्के सर्व आमदार दुसरा पक्षीय आहे व भाजपा आमदार व खासदार आहे भारतीय जनता पार्टी वाशीग मशीन आहे तुम्ही निवडून येणार नाही हे नक्की आहे 💯💯💯💯💯💯
मुख्यमंत्री पद गेलं की थयथयाट कोणी केलं... जे गेलो गेलो म्हणता त्याच समोर भाजप वाले म्हणतात की ऑपरेशन लोटस २ वेळेला फसल....२०१९ आणि २०२१ ला.... त्याच काय....सामंत साहेब तुम्ही कायम विकाऊ होतात त्याचा पण इतिहास आहे
बीजेपी ने चांगली ऑफर दिली असेल म्हणून तर उद्धव साहेबांची साथ सोडली नाही तर ज्या पक्षाने आपल्याला एवढा मोठा केला त्या पक्षाची सात तीन दिवसात कोणी सोडत साहेब
हा लबाड आहे.फायद्यासाठी शिंदेंना पण बुडवतील. दहा पक्ष फिरून आलेल्यांना निष्ठा कशाशी खातात हे कस कळणार
Uday Samant Gaddar ki aurat karna ko ki ekadam ok
He kas bollat❤ pan Manus mast aahe
हे सर्व ठरवुन खोटं बोललं जात. हे मागे राहिले कारण रेकी करून सर्व खबरबात काढुन पुरवायची होती का असा संशय येतोय 🤷♂️🤦♂️🤔🤭
सामंत साहेब किती पक्ष फिरून आलेत हे गद्दारी करून ह्या पक्षातून त्या पक्षांत जातात स्वतःला वाचवण्यासाठी गेले.
हे आधी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते
गद्दारी ही गद्दारीच असते, छोटी कींवा मोठी नसते.
पैसे शिंदेचे नव्हते लोंकाचे होते
या 40 मधील 32पुन्हा फुटले तर खरी शिवसेना त्यांची होईल
आरं शिंदे काय खोक्यातले देणार नव्हते.राज्याच्या तिजोरीतले दिले.त्यामुळे विचार करायच कारणच नाही?
अरे सोड तुमचे दिवस संपले आत्ता
खोके हे आंतिम सत्य आहे.
काहीही बोलला तरी आयुष्यभर गद्दारीचा शिक्का राहाणारच.
उद्धवने तर जनतेशी गद्दारी केली त्याचे काय?
किती खोटे बोलणार ?
या मुर्खाला एवढही माहीत नसावं की संपुर्ण देशांवर यांच्या पळुन जाण्या चा परिणाम होणारं ते
गद्दारांना जनतेने चांगला धडा शिकवला पाहिजे😢
अरे तुम्हला अर्धा लंध आवडायला लागला. उद्धव सोबत आणि गद्दार कोणता म्हणता.
जनता मूर्ख नाही सुज्ञ आहे तुम्हाला गाढणार 2024
अरे झोपेतून उठा कॉंग्रेस ची B Team
ठाकरे ना गाडणार
काही हरकत नाही तुम्ही घेतले 50 खोके
तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत जनता करणार ओके
फक्त खोके 😅
जायला तयार नव्हता. आचानक काय झालं मोठी ऑफर मिळाली आहे. त्यामुळे निर्णय चेंज केला असेल
हा सव॔त मोठा खददार आहे बरेच पक्ष बदलतोय
खरे सुत्रधार हेच महाशय होते
2024मध्ये 40निवडून येतील काहे सांगा
महाराष्ट्रातील जनता या गद्दाराला माफी करू नका एकच कळकळीची विनती
आणि पायावर धोंडा मारून घ्या
हा बीन कामाचा मंत्री आहे,माझा अनुभव असा आहे की एका पुण्यातील नामवंत कॉलेज मधून admission कॅन्सल ची फी परत मिळण्यासाठी याने कोरोना काळात मदत केली नाही.
साहेब तुम्ही गद्दार तुम्हाला कसला हो शिवसेनेचा अनुभव यादगार राष्ट्रवादीमध्ये होता एवढे लक्षात आहे का नाही
साहेब एवढी पॉवर कुठ्न आली त्यांच्याकडे फक्त ठाकरे साहेबानी विश्र्वास ठेवला म्हणूनच गद्दारी केलीना तुम्ही.साहेब आत्ताच तुमचं पंख झटण्याचे काम चालु झाले. तुम्हाला याचे उत्तर वेळ देईल एवढ नीच्छित आहे.
वा पत्रकार भावा चांगला प्रश्न विचारलात.
कसले बिनलाजे लोकप्रतिनिधी आहेत. ज्या पक्षाने मोठे केले त्याच्यासोबत गद्दार झाले आणि पक्ष पण चोरला.
साहिल जोशी सर खूप छान fluency ahe तुमची
उदयजी आपणास मुलं किती माहित नाही, पण त्यांनी जर घर सोडलं तर थयथयाट काय असतो तें कळेल
अगदी बरोबर
Ekdam barobar
बायका किती ते पण बघा... 3 केल्यात
सर्वांना खोटं बोलणारा याच्याकडून काय
अपेक्षा
तुम्ही आता कितीही स्पष्टीकरण द्या आता तुम्ही मेले तरी तुमच्या माथी गद्दार ही पाठी लागून गेलीय साहेब
ठाकरेंचा थयथयाट , मुख्यमंत्री करिता नव्हता.गद्दारी करिता होते.असो.सुखी रहा.कारण हौदसे गेली आहे.अरे पक्ष कोणाचा रे! याचे भान तरी ठेवायचे.हुरळली मेंढी लागली लांडग्यांच्या मागे.😢
उदय सामंत हिच वेळ आहे परत तुम्ही राजकारणात दिसणार नाही. जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
आरे उद्धव साहेबांचा तुमच्यावर विश्वास होता म्हणून तुम्ही सह्या करत होता गद्दार ते गद्दार काही ही कारणे सांगू नका
स्व.बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या हातात पक्षाची जबाबदारी दिली तुम्ही नाही दिली गद्दारांनो
गद्दार खरे बोलणार का 😮
Tention घेऊ नको भावा 2024 नंतर कोणी वोलखणार नाही तुला
तुम्ही मुळात शिवसैनिक होतातच कुठे.....खरे शिवसैनिक तिथेच आहेत
हा ऊदय नाही तर यांनी गददारी करुन..
अस्ता कडे निघाले आहे... मंत्री होता हा नेता..
खोके खाऊन...फुगला,बोका...
सगळे फायदयासाठी गेले याचा हातात सत्ता दीली मोकळ सोडले आणी हे फक्त महाशक्ती मुळे ठरुण केल
हे सत्तेसाठी गेले, यांना चामडी आणि दमदी वाचवायची होती...
२०२४.ला भाजप प्रवेश
नक्कीच, पदासाठी प्रत्येकाची दारे फिरणाऱ्यांवर विश्वास कोण ठेवेल
Gddar
भाजप च्या उमेदवाराचा पराभव करून सेनेच्या पुढाऱ्यांना खोके देऊन प्रथम निवडून आले ्
दहा पक्ष बदलले तुम्ही कुठले निष्ठावंत शिवसैनिक स्वार्थी लबाड बाकी काही नाही
आपल्या पक्षांतराचे समर्थन करण्याची केविलवानी धडपड पहा कशी आहे.
हे कुंपणावर बसलेले आता अकलेचे तारे तोडत आहेत कधीच एकनिष्ठ नव्हते आणि भविष्यातही राहणार नाहीत.
खोक्या साठी च हे गेले. शेवटी गद्दाराना माफी नाही.
50खोके दिले कि लगेच गेले!!!
अहो साहेब एकनाथ शिंदे शिवसेनेच्या याच्यावर शिवसेनेवर होते शिवसेनेत होते म्हणूनच चालला ना नाहीतर तुम्हाला कोण ओळखत पेन चालवायला सुद्धा शिवसेनेची ताकद ते फक्त उद्धव ठाकरे यांच्यात आहे
सगळे स्वार्थी आहेत.
सावंत साहेब आपण कमेंट वाचा म्हणजे आपल्याला लक्षात येईल जनतेची भावना आपल्याबद्दल काय आहे
ह्या न्यूज चॅनल la विनंती आहे की नेक्स्ट टाईम ह्या लोकांना बोलावले जाईल तेव्हा सामान्य लोकांना ह्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात यावी आणि मग ती मुलाखत प्रसिद्ध करावी🙏
तुम्हीच याचे खरे सुत्रधार आहेत.. हे आम्हांला नका शिकवू
आत्ता जाणवतंय योग्य निर्णय घेतला साहेब, तुम्ही राज्याच्या विकासाचा रस्ता निवडलात 💯🏹🚩
काय सवाल टाकलाय साहिल जोशी नीं योग्यच सवाल
थयथयाट का होतो?
हे कट्टर शिवसैनिकाला विचारा.
खालेल्या ताटात हागणारे आमदार तुम्ही....😊😊😊
Jevha Khokhe Milale Tevhach Gele
अहो सामंत साहेब शिंदे साहेबांना पेन चालवणया ची ताकत उध्दव साहेबांनी च दिली होती ना हे विसरलात का माणुस इतका बेइमान नसावा,
अरे आपल्याला इथून यांची खास मुलाखत घेत आहे अहो साहेब आपला त्याला तिथून
मुंबई तक वाल्यांनी खालील कॉमेंट्स उदय सामंत याना वाचून दाखवा म्हणजे त्यांना समजेल लोक काय बोलतात ते
हा जिथे सरकार तिकडे फिरत असतो
इतिहासामध्ये एवढी मोठी गद्दारी कुणी केली नाही
कितीही बाता मारल्या तरी गद्दारीचा शिक्का जाणार नाही. जिकडे ठाकरे तिकडे मुळ शिवसेना..
अरे हा पक्ष बदलू पणा वाला आहे याच्या जवळून काय ऐकणार,
खरंच ही गद्दारीच
हे सर्व पैसा जनतेचा आहे मोदी व राहुल गांधी नाही हे सर्व पैसा 💰💰💰💰💰 या साठी जातात परंतु भाजपा मधे ८० टक्के सर्व आमदार दुसरा पक्षीय आहे व भाजपा आमदार व खासदार आहे भारतीय जनता पार्टी वाशीग मशीन आहे तुम्ही निवडून येणार नाही हे नक्की आहे 💯💯💯💯💯💯
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
ज्या ताटात जेवण केलात तिथेच तुम्ही हागुन भरलात!
Khoke khoke 🤣😂😢
Uddhav saheb jinda bad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उदय सामंत तु जितका हुशार आहेस त्या पेक्षा पत्रकार आणि जनता दिड पटीने हुशार आहे, याची कल्पना असु दे
ऊदय सामंत तुम्ही खोट बोलताय तुम्हाला माहिती आहे कि फक्त ऊद्वव बाळासाहेब ठाकरे याच्या शिवाय पराय नाही म्हणुन तुम्ही आता अस बोलताय
थांबा थोडं अजून,समझेल 2024 ला,कोण किती जनतेला प्रिय.
बाळू काळे आणि दाढी सफेद -
म्हणजे विचार करा
फक्त खोके काही सांगू नका
सामंत साहेब विकले गेलात ते स्पष्ट दिसतंय...
खरं कारण हे आहे की खोके मिळाले नव्हते तोपर्यंत थांबले. 🍉गद्दार 🍉🍉🍉😂😂
क्षणिक सुख ग्या थोडया दिवस
यांच्या बोलण्यातून सगळे समजते....
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मुख्यमंत्री पद गेलं की थयथयाट कोणी केलं... जे गेलो गेलो म्हणता त्याच समोर भाजप वाले म्हणतात की ऑपरेशन लोटस २ वेळेला फसल....२०१९ आणि २०२१ ला.... त्याच काय....सामंत साहेब तुम्ही कायम विकाऊ होतात त्याचा पण इतिहास आहे
हेडिंग वरुण अस वाटतय की खोके याच वजन वाढवाय ची वाट पहात होते बहुतेक 😅
2024 la pn tumi asech janar 🤗
Right saheb
तुम्ही आज स्वतःची समजूत काढून घेतायेत निवडणुकी नंतर कुठलाही चॅनल यांची मुलाखत घेणार नाही हे यातील सत्य शेवटी नियती बरोबर हिसाब घेते
आम्हि रत्नागिरीकर नाही मतदान करणार,
सांगायला काहीच नाही फक्त सत्ता हवी होती म्हणून गद्दारी केली
शेवटी याला कुठलाच पक्ष विचारणार नाही. कारण हा कोणत्याच पक्षाचा झाला नाही.
फक्त 2024.....
भाव ठरल्यावर गेले
हे पक्ष फुटला होता तेव्हा हे सांगत होते की निधी मिळत नाही,असे आता सांगता की शिंदे यांनी निधी दिला हा काही पटत नाही राव
याला कोकणवासीय चांगलाच चोपवणार 24 ला तेव्हा याची वेळ कळेल
खोके कमी देत होते नंतर ५० खोके मिळले
टाटू लोकांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरात यांच्या पायाशी ठेवून आता राज्य करत आहेस
ओन्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब युवा नेते आदित्य ठाकरे साहेब समर्थक
बंड नाही गद्दारी म्हणू या.
Gaddar Gaddar
Just wait and Watch Time will come For Thackeray Saheb
बीजेपी ने चांगली ऑफर दिली असेल म्हणून तर उद्धव साहेबांची साथ सोडली नाही तर ज्या पक्षाने आपल्याला एवढा मोठा केला त्या पक्षाची सात तीन दिवसात कोणी सोडत साहेब
हा धंदा आहे .
ha kuthla original shivsainik aahe