लोकांनी दोष देण्याआधी एका गोष्स्टीचा विचार केला पाहिजे की हा मुलगा आईला इतकं जपतो तर वडिलांना पण जपलाच असता. वडील लांब राहिले यात या मुलाचा आईचा दोष नाही. काही जुन्या लोकांना आपले विचार सोडायला अड्जस्ट करायला नको वाटतं म्हणून ते दूर राहतात
गश्मीर तुम्ही सुपरहीरो आहात. खूप कठीण परिस्थितीतून तुम्ही मोठे झाले आहात. तुम्ही हा इंटरव्ह्यू दिलात हे खूप चांगले झाले. सत्य परिस्थिती त्यामुळे समजली. पुढील आयुष्यासाठी तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा.
गश्मीर तू खरा हिरो आहेस. ह्या गोष्टी लोकांना थोडीच कळणार आहेत. लोकांना फक्त सिनेमांतले रवींद्र महाजनी माहित आहेत. आणि सिनेमांत असतं ते सगळं खोटं असतं. तो फक्त अभिनय असतो.
बरं झालं गाष्मिर तू हे स्पष्ट केलंस ते, लोकं वाट्टेल ते बोलत होते, खरी परिस्थिती समोर आली, गरजेचे होते हे, तुला तुझ्या भावी आयुष्यात खूप सुख संपदा प्राप्त होवो, ही स्वामिंचरानी प्रार्थना, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
30 वर्षा पूर्वी तुमच्या घरी चांद व चकोर नावाचे अतिशय सुंदर पोमेरियन dogs होते, त्यांचं एक पिल्लु साळुंके सर यांना म्हणजे माझ्या वडिलांना दिलं होत रविंद्र काकांनी, तेव्हा तुला पण स्केटिंग ची खुप आवड होती खुप सुंदर फॅमिली होती तुमची, रश्मी ताई पण खूप चांगली होती, पण नंतर नाही भेट झाली आपली गेल्या 25 वर्षात,खूप बर वाटल तु खरच अतिशय तळमळीने boltoyes, गॉड ब्लेस यू always,
तुम्ही जे सांगत आहात त्या मध्ये तुमच्या मनाचा सच्चेपणा स्पष्ट जाणवतो . तुम्ही ग्रेट आहात .वयाच्या 15 व्या वर्षी इतक्या लहान वयात तुमच्या वर पडलेली जबाबदारी आणी त्यातून तुम्ही स्वतः ला व सर्व कुटुंबाला समर्थ पणे सावरलत . तुम्ही ग्रेट आहात
Gashmeer sir you have been through so much struggle since growing years..U are a self-made man and an inspiration to many of us👍❤️thankyou mitramhane..this interview was much needed for some insensitive trolls who don't even think once before forming an opinion about someone🙏
माणुस समाज प्रिय प्राणी आहे तो एकटा राहु शकत नाही तो एकटा राहिला तरी तो बाहेरचा अस्वाद घेत असतो अस्वाद म्हणजे कुठे मंदिरात जाणे,कार्यक्रमाना जणे कुठे निसर्गाचा अस्वाद घेणे कट्यावर मित्रांसोबत बसणे रोज चालणे हे गुण वयस्कर माणसाच्यात नैसर्गिकच असतो तो टाळता येत नाही.शिवाय नातु होता मुदलापेक्षा व्याज अधीक असत. एवढ्यचा का त्यांनी त्याग केला खुपच मोठे देखणे कलाकार मराठी माणसांना मिळाले होते ते चित्रफीत रूपाने जिवंत आहेत ❤❤
काही कुणाला सांगायची गरज नाही दादा, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या, हे बोलणारे लोक अडचणीत मदतीला नव्हते आणि नसणार दुर्लक्ष करा स्वामी समर्थ तुम्हाला सदैव आशिर्वाद देतील
गश्मीर तुमचं लाईफ वडिलांचा आधार नसताना एवढ्या लहानपणापासून तुम्ही कसं सावरलं असेल ही कल्पना करणे सुद्धा सामान्यांसाठी खूप अवघड आहे ...खरंच सलाम तुम्हाला🙏
खरे आहे आजही अशी माणसे आहेत. त्यात कोणाचाही दोष नाही ही एक चांगली पद्धत आहे. तुम्ही ही मुलाखत घेतली म्हणुन गैरसमज दूर झाला आणि एक चांगली सवय लोकांसमोर आली
@@sadanandghag7425 असेल कोणाचा काही सांगू शकत नाही. खरं तर आपण आपली माणसं आपले कुटुंब असे बोलून एकत्र राहत असतो. पण कोण व्यक्ती कशी आहे ती फक्त आपल्यला माहित असते. मग बाप असो. आई. किंवा भांवडे. Kadhi kadhi त्रास आपल्यला हि होतो त्यांचा वागण्याचा आणि त्यांना हि होत असतो किंवा आपण त्यांचा आयुष्यत नसू तेव्हा त्याना हि होणार असतो. पण ते त्यांना कळत नाही वेळ आली का कळते जाऊ de काय कोणाला बोलू शकत नाही. दुःख वाटतं त्रास होतो आणि फक्त मानसिक ताण ताप वाढतो हेच boleln
खरय.. तुला दोष दिला लोकांनी तू शांत घेतलास.. दुख पाच्वलास.. तु great आहेस.. लोकांच्या तोंडाना बंद करता येत नाहि.. काही माणसं अश्या स्वभावाची असतात हे सत्य आहे.. दुसऱ्याचे मन. sentiments बद्दल त्यांना काही वाटत नसत..
ह्याला स्वावलंबी होणे म्हणतात आणि खरच ही चांगली सवय होती महाजनी सरांना. आणि म्हणून कदाचित वृद्धापकाळात त्यांनी इतरांना आणि घरच्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देता स्वर्गवासी झाले
Aata baykone atamacharitra lihale tymadhe ahe ki mala trass hota ravindra sarankadun bagha ata _____thevha gsamir mhanala mulakhat madhe ki ekte rahayala awadat hote. Ata baykone lihale ki mala ravindra sarankdun trass hota. Asech he aaimulga nehami bolat astill mhanun ravindra sir ekte rahat astil. Ravindra sarana pan trass hota karan daha mahine ekte ka rahile. Att te jivant nahit bolyala aktafi ekun boltatat lokpan kahi hi
@@Vpp335 कुणीच कुणाच्या घरी बघायला जाऊ शकत नाही म्हणून असले पोरकट प्रश्न विचारू नको. ते माय लेकर जे भोगलय ते समाजासमोर पोटतिडकीने मांडतायेत म्हणून लिहलय मी. तुला नसेल त्यांच्या बद्दल सहानुभूती तर नको त्यांना पाठिंबा देऊ पण विरोध किती करशील ग? एक बाई असून तुला दुसऱ्या बाईच दु:ख कळत नाही हेच या समाजाच दुर्दैव.
असेलही कदाचीत माफ करा परंतु मला एक सांगावंसं वाटतंय की एक चित्रपट आलेला, *आजोबा वयात आले* त्या मध्ये मी स्पॉटबॉय म्हणून नोकरी केली होती तेंव्हा मी स्वतः बऱ्याचदा त्यांना जेवण देऊन आलो होतो... सॉरी पण तुमचं बोलणं ऐकून सांगावंसं वाटल 🙏🏻🙏🏻
बिचारा गश्मीर , पण त्याला उत्तम वडील लाभले होते हे ही खरंय . वडिलांच्या विरक्तीने गश्मीर काही काळासाठी वादात सापडला होता पण सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद. असे विरक्त अध्यात्मिक वडील लाभल्याने तुझी सर्व दृष्टीने उन्नतीच होणार आहे हे ही सत्यच.
हे अगदी बरोबर बोलत आहेत.... असे लोक असतात... आमच्या सोसायटी मध्ये एक आजी राहते... ती बिल्डिंग च्या खाली सायंकाळी हवा खाण्यासाठी यायची एकदा खूप पाऊस पडत होता ती पाऊसा मध्ये भिजून गेली होती... तेव्हा छोटी मुले तिला बिल्डिंग मध्ये जाणण्यासाठी मदत करायला गेली तर त्या मुलांवर चिडली.. जावा तिकडे असे उद्धटपणे बोली मी विचारली मी विचारले त्या मुलाना काय झाले तर बोले कि आजी अशीच आहे... तिचा स्वभाव च आहे असा....
रविंद्र सर तुम्ही देऊळ बंद या चित्रपटात मला खूप खूप आवडलात... तुमचा स्वभाव फार हट्टी... राग मोहून गेला... नेहमीच एक वेळा तुम्हाला पहायला आवडतो. हा चित्रपट मी किती ही वेळा पाहिला कंटाळा वाटत नाही... पहातच राहील.. फार स्मार्ट आहेत 🌹🙏👌😉
तू चांगला असशील ...देव करो तू वागलास तसे तुलाही मिळो. पण समोरचा बदलत नसतो तेव्हा आपण बदलतो. अकेले हम अकेले तुम असे स्पष्ट पाहिले लोकांनी. रवींद्रजींना पाहिजे ते मिळाले नाही हे नक्की. आता आम्हालाही सांभाळून राहायला हवे ही नक्की.
माझी आजी सुद्धा भयंकर विक्षिप्त होती, की कोणी तिच्या सोबत राहू शकणार नाहीत....still माझे बाबा दर आठवड्याला जाऊन तिला काय लागतं काय नाही पाहून यायचे, तिला doctor कडे वेळेवर नेणे, घरचं सामान n all सगळं पाहायचे... असतात लोक विक्षिप्त पण आपण लक्ष द्यावं लागतं.
असं म्हणतात " साठी आणी बुद्धी नाठी " बर्याचदा लोकांच वय झाल, म्हातारपण आलं की लोक भावनिक होतात, चीडचीडे होतात, विस्मरण होत अगदी नक्कोसे वाटतात पण प्रेम, जिव्हाळा असेल आपुलकी असेल आणि त्यांना समजून घेण्याचा संयम असेल तर लोकांना स्पष्टीकरण देण्याची वेळ येत नाही
ओम शांती 🙏मृत्यू हा सर्व जन्म घेतलेल्या जीवांना अटळ आहे, तरी सुद्धा स्वतःच्या जगण्याची काळजी सोडून दुसऱ्यांच्या जगण्याची अथवा मृत्यूची मिमांसा का बरं करत बसावी 🙄
That means he was a Puroosh ( Real Man ) who does not like to be defiled by a woman by getting looked at or in the women's presence. Such a true Man is unique and is a shining star on this earth.
त्यांना इतरांनी केलेले अन्न किंवा साफसफाई आवडायची नाही असे म्हणता. याची कारणे कुटुंबीयांनी शोधण्याचा कधी प्रयत्न केलेला दिसत नाही.म्हणजेच कुटुंबीय देखील विश्वास संपादन करू शकले नाहीत असे म्हणावे लागेल
जेव्हा एकटे राहिले त्यामागचे कारण पण असेल. अशा वयात एकटे राहत होते पण भेटले नाही कुणी लक्ष नाही दिले दहा महिने कोणत्या परिस्थितीत होते मरण येईपर्यंत माहीत नाही एवढा निष्काळजीपणा कसा. त्यांना त्रास नसेल कशावरून एकतर्फी खरे करतो हा समाज. आतू सरळ सांगून टाकले कि एकटे राहणे आवडत होते. एकटे राहणे आवडत असले तरी घरचे का भेटले नाहीत येऊन एवढे दिवस.
दादा तू ना जे असेल ते स्पष्ट बोलून मोकळा हो तुला लोक बोलतात वाईट वाटते म्हणून नाही पण जे स्वावलंबी माणसाच्या पोटचा मुलगा तू हो असेल काही कारण पण बोल आरे सामान्य घरातली मुल आणि बाप यांचे पटत नाही पण तू मोठ्या कलाकाराचा मुलगा म्हणून
याला स्वतःच तत्व कधीही काहीही झालं तरी सोडायचं नाही.. कारण तत्व म्हणतात कशाला??..जी तत्व बाघळणारी मनुष्य असतात त्यातील खूपच लोक हे तत्व पाळणारी असतात.. तेही अगदी आयुष्याच्या शेवट्पर्यंत.. खूप वर्षांपासून त्यांनी असे तत्व झोपसलेले असते.. ते असे सुटता सुसट नाहीत..खरंच हे लोक स्वतःशी आणि स्वतःच्या तत्वाशी खूप प्रामाणिक असतात.. ❤❤❤
सगळं बरोबर आहे, पटलं पण एक प्रश्न मनात येतो की प्रेत कुजे पर्यंत तुम्हाला समाजात नाही की ते जिवंत आहे त की मेलेत. तुम्ही त्यांच्या रोज संपर्कात असता तर त्यांचा मृत्यू झालेला तुम्हाला दुसऱ्याकडून समजलं नसतं. फोन का उचलत नाहीत म्हणून तुम्हीच आला असता ना. मला तर हाच विचार येतो मनात. काय माहित माझे बरोबर आहे की नाही?
पत्नीच्या हातच पण आवडतं नव्हत का जेवण आणि कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतेच का कुणी घरच्यांचे फोन आलेले पण आवडतं नसावेत त्यांना म्हणून तुम्हीं त्यांची चौकशी पण करत नव्हते
Self-respect असो पण खरंच नको होत असो.. राजा होता. पण शेवटचे दिवस वाईट होते.. आई, बाप, पोरगा कोणी पण दोषी नाही... बस रे.. नका करू हे अस.. हा बरोबर आणी हा चुकीचा नका करू... तुम्ही त्यांचे सिनेमा पहा.. तुमच्या कुटुंबात सगळे खुश आहेत का.. ? वरखाली होत राहत.. खुश रहा.. 😊
@@amrapalipatil-j1i वडील चांगल वागत असतील तर कुठलाही मुलगा असे खोटे आरोप करणार नाही. तुम्हाला मुलगा आहे का? असेल तर विचारा त्याला तो असे खोटे आरोप करेल का?
i saw him once at Dadar Club mumbai at a buffet dinner for New Year ever party he was eating many gulaab jamoons. but this is when he was at the peak of his career
मी नाही केली नकारात्मक कमेंट ! कारण मला माहीत होतं की, ते गेली वीस वर्ष एकटे रहात होते. (पुण्याला माझ्या भावाशेजारीच रहात होते. नंतर ते दुसरीकडे रहायला गेले.) आणि ते स्वतःची इच्छा म्हणूनच रहात असणार. कुठलंही कुटुंब घरातील व्यक्तिकडे २० वर्ष दुर्लक्ष नाही करणार. जो मुलगा आईला सांभाळतो तो वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी घेईलच. माझ्या मनात गश्मिर विषयी कधीच नकारात्मक विचार आला नाही. जो मुलगा वडिलांचे कर्ज फेडण्याची जिद्द ठेवतो तो वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी टाळणार नाही, हे समजून घ्यायला हवे. मला तर गश्मिरच्या परिपक्वतेचे कौतुक वाटते. त्याने एका अभिनेता पित्याला लहानपणापासूनच समजून घेतले आहे आणि स्वीकारलेले आहे. राजा राजासारखाच राहणार ! गश्मिर मी तुझा आदर करते.
लोकांचा दोष नाही प्रतिक्रिया दिली .नेहमी असच असत.झालेली गोष्ट प्रथम दर्शनी जी दिसते त्यावर लोक व्यक्त होतात.आणि ति घटना योग्य व अयोग्य ठरवतात.सार्वजनिक जीवनात हे असच असत.कोण खर खोट बोलत हे आम्ही कस ठरवणार .ज्या माणसाबद्दल प्रेम असत वा माणुसकीच्या भावनेतून लोक व्यक्त होतात.सोशल मिडियात असच असत.जे झाल ते दुर्दैवी होत हे नक्कीच. हि तुमची सफाई का बाजू म्हणावी कळत नाही.
यामुळेच संपूर्ण बाजू कळल्याशिवाय कोणालाही दोष देऊ नये अथवा कोणतेही मत व्यक्त करू नये. बरेचदा अंतर्गत प्रश्न किंवा सत्य परिस्थिती आपल्याला माहीत नसते. पटकन मत व्यक्त करण किंवा दोष देणं फार सोपं असतं.
You know everything about respected Sir Ravindra ji.❤ But you have to keep moving as said by your father. He really is very lucky that he actually witnessed your struggle and huge success.❤
लोकांनी दोष देण्याआधी एका गोष्स्टीचा विचार केला पाहिजे की हा मुलगा आईला इतकं जपतो तर वडिलांना पण जपलाच असता. वडील लांब राहिले यात या मुलाचा आईचा दोष नाही. काही जुन्या लोकांना आपले विचार सोडायला अड्जस्ट करायला नको वाटतं म्हणून ते दूर राहतात
Correct
आगदी बरोबर
Correct
बरोबर आहे
Writer
गश्मीर तुम्ही सुपरहीरो आहात. खूप कठीण परिस्थितीतून तुम्ही मोठे झाले आहात. तुम्ही हा इंटरव्ह्यू दिलात हे खूप चांगले झाले. सत्य परिस्थिती त्यामुळे समजली. पुढील आयुष्यासाठी तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा.
कुठली कठीण परिस्थिती
पूर्ण मुलाखत बघा मग समजले
जे इतरांच्या जीवनात कठीण परिस्थिती नसते काय सर्वजण त्या परिस्थितीतून जातात. काय रिक्षा चालवली कि taxi. Kye lokana panic karto nusta.
Khup swarthi aai mulga ahet.
.@@iravatibhogle4509
गश्मीर तू खरा हिरो आहेस. ह्या गोष्टी लोकांना थोडीच कळणार आहेत. लोकांना फक्त सिनेमांतले रवींद्र महाजनी माहित आहेत. आणि सिनेमांत असतं ते सगळं खोटं असतं. तो फक्त अभिनय असतो.
दुरून डोंगर साजरे घरातील व्यक्ती चा स्वभाव घरात राहतो त्यांनाच माहित असतो
Ek lakh like
Agadi khat aahe👍
Very very true💯👍
very well said!
💯 %correct तुळ l राशीची माणसं फार विचित्र असतात घरातल्या माणसांना जमेल तेवढा त्रास द्याचा आणि बाहेर च्या माणसांना प्रेम द्याच लोक धार्जिन असतात हे लोक
गाशमिर हा वडिलांना नक्कीच टाकणारा मुलगा नाही हे त्याचा चेहरा आणि देहबोली स्पष्ट सांगते. कृपया , या उमद्या कलाकराबद्दल वाईट बोलू नका.
बरं झालं गाष्मिर तू हे स्पष्ट केलंस ते, लोकं वाट्टेल ते बोलत होते, खरी परिस्थिती समोर आली, गरजेचे होते हे, तुला तुझ्या भावी आयुष्यात खूप सुख संपदा प्राप्त होवो, ही स्वामिंचरानी प्रार्थना,
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Agadi barobar.
Kahi mule Bharat deshachya baherchya deshat rahtat ani aai vadilanchi nit kalaji ghet nahi. Ani aai vadil varkyawar antim sanskar sathi hi yet nahi tevha asha mulanna koni jaab vicharu shakat nahi. Mhanun ha farak lakshat ghyava. Ugich konalahi vait tharavu naye jar purna mahiti nasel tar.
Shree swami samrth 👃👃👃
बोलणारे जे होते ज्यांना बायको खायला विचारात नाही घरचे उपटसुंभ म्हणून गावाला वळू म्हणून दिलेलं असतात तेच अस बोलणार
खरेच बरे केलेस gashmir तू क्लिअर केलेस कारण बरेच aae बाबा ना वाटत होते अशी मुले असतील तर नको wagre कॉमेंट करत होते ...
Ajun pan gasmir ani aai la khup lok boltat chuk ya doganchi ch ahe. Manus jivant hota thewaha bolyache na. Khote bolto gasmir, vadilana nit bolat navhta.
30 वर्षा पूर्वी तुमच्या घरी चांद व चकोर नावाचे अतिशय सुंदर पोमेरियन dogs होते, त्यांचं एक पिल्लु साळुंके सर यांना म्हणजे माझ्या वडिलांना दिलं होत रविंद्र काकांनी, तेव्हा तुला पण स्केटिंग ची खुप आवड होती खुप सुंदर फॅमिली होती तुमची, रश्मी ताई पण खूप चांगली होती, पण नंतर नाही भेट झाली आपली गेल्या 25 वर्षात,खूप बर वाटल तु खरच अतिशय तळमळीने boltoyes, गॉड ब्लेस यू always,
jyala pranyanchi awaad aste te kayam anandich astat. ravindra Sir ❤❤ najar lagli.... ravindra sirana ani tyanchya vaibhavala....
Ti pan baykone najar lawali😮
तुम्ही जे सांगत आहात त्या मध्ये तुमच्या मनाचा सच्चेपणा स्पष्ट जाणवतो . तुम्ही ग्रेट आहात .वयाच्या 15 व्या वर्षी इतक्या लहान वयात तुमच्या वर पडलेली जबाबदारी आणी त्यातून तुम्ही स्वतः ला व सर्व कुटुंबाला समर्थ पणे सावरलत . तुम्ही ग्रेट आहात
Gashmir tumhi je sangitle 6 varsh paise aale ki ase yayche bghayche he karj fedle tumhi mla tyavarun prerana milali .aamche pn same asech aahe pn jevha koni ase anubhav sangitlyavar aaplyala pn dheer milto aaj na udya paristhiti bdlel ha viswas hoti🙏
रविंद्र महाजनी हे खूप चांगले अभिनेते होते
Dusri baju kute mahit ahe.he je boltil te ekava lagel
Gashmeer sir you have been through so much struggle since growing years..U are a self-made man and an inspiration to many of us👍❤️thankyou mitramhane..this interview was much needed for some insensitive trolls who don't even think once before forming an opinion about someone🙏
माणुस समाज प्रिय प्राणी आहे तो एकटा राहु शकत नाही तो एकटा राहिला तरी तो बाहेरचा अस्वाद घेत असतो अस्वाद म्हणजे कुठे मंदिरात जाणे,कार्यक्रमाना जणे कुठे निसर्गाचा अस्वाद घेणे कट्यावर मित्रांसोबत बसणे रोज चालणे हे गुण वयस्कर माणसाच्यात नैसर्गिकच असतो तो टाळता येत नाही.शिवाय नातु होता मुदलापेक्षा व्याज अधीक असत. एवढ्यचा का त्यांनी त्याग केला खुपच मोठे देखणे कलाकार मराठी माणसांना मिळाले होते ते चित्रफीत रूपाने जिवंत आहेत ❤❤
Gashmir चांगला मुलगा आहे..त्याच्यासारखा मुलगा सगळ्याना असायला हवा ❤❤❤छान विचार आहेत..संस्कार. स्वभाव ह्याच सूत्र जुळलं की असा माणूस घडतो ❤❤❤❤❤
काही कुणाला सांगायची गरज नाही दादा, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या, हे बोलणारे लोक अडचणीत मदतीला नव्हते आणि नसणार दुर्लक्ष करा स्वामी समर्थ तुम्हाला सदैव आशिर्वाद देतील
गश्मीर तुमचं लाईफ वडिलांचा आधार नसताना एवढ्या लहानपणापासून तुम्ही कसं सावरलं असेल ही कल्पना करणे सुद्धा सामान्यांसाठी खूप अवघड आहे ...खरंच सलाम तुम्हाला🙏
खरे आहे आजही अशी माणसे आहेत. त्यात कोणाचाही दोष नाही ही एक चांगली पद्धत आहे. तुम्ही ही मुलाखत घेतली म्हणुन गैरसमज दूर झाला आणि एक चांगली सवय लोकांसमोर आली
स्वाभिमानी होते रवींद्र महाजणी..
याला स्वाभिमानी म्हणणं तितकसं बरोबर नाही. विक्षिप्त हा शब्द मला जास्त योग्य वाटतो. पण गश्मीर तो शब्द वापरू शकत नाही.
@@sadanandghag7425अगदी बरोबर
Jo swata natu la bhetat navte te kasle swabhimani
गप रे केल्या
@@sadanandghag7425 असेल कोणाचा काही सांगू शकत नाही. खरं तर आपण आपली माणसं आपले कुटुंब असे बोलून एकत्र राहत असतो. पण कोण व्यक्ती कशी आहे ती फक्त आपल्यला माहित असते. मग बाप असो. आई. किंवा भांवडे. Kadhi kadhi त्रास आपल्यला हि होतो त्यांचा वागण्याचा आणि त्यांना हि होत असतो किंवा आपण त्यांचा आयुष्यत नसू तेव्हा त्याना हि होणार असतो. पण ते त्यांना कळत नाही वेळ आली का कळते जाऊ de काय कोणाला बोलू शकत नाही. दुःख वाटतं त्रास होतो आणि फक्त मानसिक ताण ताप वाढतो हेच boleln
ज्याचे त्याचे प्रॉब्लेम ज्याचे त्याला माहीत असतात
I appreciate frank talk from Gashmir..
Many are in same situation..
खरय.. तुला दोष दिला लोकांनी तू शांत घेतलास.. दुख पाच्वलास.. तु great आहेस.. लोकांच्या तोंडाना बंद करता येत नाहि.. काही माणसं अश्या स्वभावाची असतात हे सत्य आहे.. दुसऱ्याचे मन. sentiments बद्दल त्यांना काही वाटत नसत..
आद. रविंद्र महाजनी एक देखणे व उत्कृष्ट अभिनेता होते. त्यांचे दिसण्याने पडद्याला शोभा यायची.
ह्याला स्वावलंबी होणे म्हणतात आणि खरच ही चांगली सवय होती महाजनी सरांना. आणि म्हणून कदाचित वृद्धापकाळात त्यांनी इतरांना आणि घरच्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देता स्वर्गवासी झाले
15 वर्षाच्या मुलावर आणि बायकोवर कर्जाचा डोंगर टाकून त्यांना पण स्वावलंबी बनवल.
Aata baykone atamacharitra lihale tymadhe ahe ki mala trass hota ravindra sarankadun bagha ata _____thevha gsamir mhanala mulakhat madhe ki ekte rahayala awadat hote. Ata baykone lihale ki mala ravindra sarankdun trass hota. Asech he aaimulga nehami bolat astill mhanun ravindra sir ekte rahat astil. Ravindra sarana pan trass hota karan daha mahine ekte ka rahile. Att te jivant nahit bolyala aktafi ekun boltatat lokpan kahi hi
बरोबर आहे ...लोक मनाने तर्क लावत असतात...
असं नक्कीच असू शकतं कारण बरीच माणसं अशी असतात आणि आपण त्यांचा स्वभाव सवयी बदलू नाही शकत शेवटपर्यंत.
स्वभाव न का बदलेनात पण लहान मुलाला आणि बायकोला संकटात, कर्जात टाकून माणूस मजेत एकटा राहिला.
Astat ashi manse .. me swathahi anubhav ghetla ahe ..same gashmir sir sangtat tase same
@@shilpa455Tu bghayala gelti ka sankate kiti ahet.
@@Vpp335 कुणीच कुणाच्या घरी बघायला जाऊ शकत नाही म्हणून असले पोरकट प्रश्न विचारू नको. ते माय लेकर जे भोगलय ते समाजासमोर पोटतिडकीने मांडतायेत म्हणून लिहलय मी. तुला नसेल त्यांच्या बद्दल सहानुभूती तर नको त्यांना पाठिंबा देऊ पण विरोध किती करशील ग? एक बाई असून तुला दुसऱ्या बाईच दु:ख कळत नाही हेच या समाजाच दुर्दैव.
अरे मी एकदा त्यांना आंडा मसाला 2रोटी आणि rice सर्व केलंय कर्वे रोड chya एका हॉटेल मध्ये 2006 mahne दुसऱ्याच्या हातचे खायचे नाहीत
swabhimani hote Ravindra Saheb.... Aani pratekach as swata ch as kahi ast....so asech jagle Saheb..last paryant....so ....i like and..... manapassun 👉🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Salam 🙏🙏🙏👏👏👏👏👏
असेलही कदाचीत
माफ करा परंतु मला एक सांगावंसं वाटतंय की एक चित्रपट आलेला, *आजोबा वयात आले* त्या मध्ये मी स्पॉटबॉय म्हणून नोकरी केली होती तेंव्हा मी स्वतः बऱ्याचदा त्यांना जेवण देऊन आलो होतो... सॉरी पण तुमचं बोलणं ऐकून सांगावंसं वाटल 🙏🏻🙏🏻
घरातल्याशी तसे वागत असतील तर? कधी कधी माझा नवरा अस करतो माझ्याशी वागतो ,ही लोक प्रचंड हट्टी असतात
main interview madhe pan ase comments ale ahet... khup janani tyana hotel madhe jevtanq pahilay...
जो तो आपलीच बाजू बरोबर आहे असं सांगतो....
ही कमेंट अतिशय महत्वाची आहे.......अशा मुलांने ही मुलाकात देणे टळले असते तर फार बरे झाले असते..
हा मुलगा आहे ?????????
कसली भामटी कारणे देतोय..😔😡
❤❤❤❤❤❤
बिचारा गश्मीर , पण त्याला उत्तम वडील लाभले होते हे ही खरंय . वडिलांच्या विरक्तीने गश्मीर काही काळासाठी वादात सापडला होता पण सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद. असे विरक्त अध्यात्मिक वडील लाभल्याने तुझी सर्व दृष्टीने उन्नतीच होणार आहे हे ही सत्यच.
सुंदर जगणे होते, अशी व्यक्ती लाखांत एक असते.
ho na... Ravindra Sir karodot ek hote....no aaffairs... swawlambi.... sundar
जुनी माणस स्वभावान थोडी गरम आहेत माझे सासरे अशेच आहेत नाही ऐडजस करत पण तु बोलुन मोकळा हो दादा लोक तुला बोलतात नाही आवडत ते आम्हाला
बरोबर आहे .असतात म्हातारी माणसं तरकट मग ते सासू सासरे असो नाहीतर आईवडिल .😊
Ho same
एडजस म्हंजे जुळवून घेणे..एडझव वाटतेय ते
Te hatti swabhavache hote he samajte.
@@mathematicsforphysics6882😂
भारी होते रविन्द्र महाजनी सर
स्वावलंबन प्रशंसनीय जीवनशैली.
खोट बोलतोस 😢
Tumhala Jamel ka
स्वावलंबी असते तर स्वतः च कर्ज स्वतः फेडल असत.
प्रशंसा कशाची करता ताई? 15 वर्षाच्या मुलावर आणि बायकोवर कर्जाचा भार टाकून स्वतः मजेत राहिले याची? 🤔🤔
@@shilpa455tumhi ka papak karta.
हे अगदी बरोबर बोलत आहेत.... असे लोक असतात... आमच्या सोसायटी मध्ये एक आजी राहते... ती बिल्डिंग च्या खाली सायंकाळी हवा खाण्यासाठी यायची एकदा खूप पाऊस पडत होता ती पाऊसा मध्ये भिजून गेली होती... तेव्हा छोटी मुले तिला बिल्डिंग मध्ये जाणण्यासाठी मदत करायला गेली तर त्या मुलांवर चिडली.. जावा तिकडे असे उद्धटपणे बोली मी विचारली मी विचारले त्या मुलाना काय झाले तर बोले कि आजी अशीच आहे... तिचा स्वभाव च आहे असा....
We lost great human being Ravindra Mahajani Sir ❤❤
रविंद्र सर तुम्ही देऊळ बंद या चित्रपटात मला खूप खूप आवडलात... तुमचा स्वभाव फार हट्टी... राग मोहून गेला... नेहमीच एक वेळा तुम्हाला पहायला आवडतो. हा चित्रपट मी किती ही वेळा पाहिला कंटाळा वाटत नाही... पहातच राहील.. फार स्मार्ट आहेत 🌹🙏👌😉
याच्या सांगण्यात याची घमेंड दिसते....
22 वर्षांपूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन का नाही सांगितलं आता मेल्यावर ते काय आम्हाला सांगायला आहेत का काही पण नको बोलु 😢😢
My Hero Ravindra Mahajan Great 👍 RIP💐💐🙏
कधीकधी एक वय असा की एकटे राहुन जगावस वाटत आज मला असे वाटत आहे नको ते जग आपण आपल्या मध्ये मस्त राहुया
तू चांगला असशील ...देव करो तू वागलास तसे तुलाही मिळो.
पण समोरचा बदलत नसतो तेव्हा आपण बदलतो. अकेले हम अकेले तुम असे स्पष्ट पाहिले लोकांनी. रवींद्रजींना पाहिजे ते मिळाले नाही हे नक्की. आता आम्हालाही सांभाळून राहायला हवे ही नक्की.
माझी आजी सुद्धा भयंकर विक्षिप्त होती, की कोणी तिच्या सोबत राहू शकणार नाहीत....still माझे बाबा दर आठवड्याला जाऊन तिला काय लागतं काय नाही पाहून यायचे, तिला doctor कडे वेळेवर नेणे, घरचं सामान n all सगळं पाहायचे... असतात लोक विक्षिप्त पण आपण लक्ष द्यावं लागतं.
Best nice muze accha laga sunke
असं म्हणतात " साठी आणी बुद्धी नाठी "
बर्याचदा लोकांच वय झाल, म्हातारपण आलं की लोक भावनिक होतात, चीडचीडे होतात, विस्मरण होत अगदी नक्कोसे वाटतात
पण प्रेम, जिव्हाळा असेल आपुलकी असेल आणि त्यांना समजून घेण्याचा संयम असेल तर लोकांना स्पष्टीकरण देण्याची वेळ येत नाही
आता तू काय पण बोलला तरी आम्हाला विश्र्वास ठेवावा च लागेल 😂
हो, असतो असा स्वभाव ! जोपर्यंत स्वतःकडून काम होत आहे तोपर्यंत दुसर्याकडून काम करून घेणे
आवडत नाही.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
I can relate to this because my father was same like this so guys he is not lying he is actually saying the truth which people doesn’t believe
रवींद्र सर ग्रेट........वेरुय हँडसम ॲक्टर इन मराठी इंडस्ट्री........दुसरा अजिबात जवळपास ही नाही.......१० व्या कर्मका वर.....i love अक्टिंग
Barobr ahe..dada..tumche Kam pn.
Chan ahe gashmir dada.
Sambhaji maharaj bhumika atishay
....❤❤❤suder Kelis .
Dada
Same mazhe pappa.... Ajun pan 5 la uthun kaam kartat...
A proud fan of Gashmeer ❤
मराठीतील पहिला handsome हिरो..... जातांना स्वाभिमानाने गेले, gashmir you also grate hero
ओम शांती 🙏मृत्यू हा सर्व जन्म घेतलेल्या जीवांना अटळ आहे, तरी सुद्धा स्वतःच्या जगण्याची काळजी सोडून दुसऱ्यांच्या जगण्याची अथवा मृत्यूची मिमांसा का बरं करत बसावी 🙄
I just love gashmir as a actor and human being also ❤❤ he is awesome..
Proud of you Gashmeer ❤
खरच माहिती नव्हती . त्यामुळे लोकांमध्ये खूब गैरसमज होते.त्याच्यामुळे तुम्हाला खूब मानसिक त्रास झाला.
एखाद्याला असते एकांतवासात रहायची सवय 😊
Ho agdi barobar ahe Thumcha
@@vishwanathpanchal2162 tumhi sutar ahat ka
That's why ravindra ji was fit, Hat's of to his discipline nature 👏
लोक दुसऱ्याला नाव ठेवायला पहिली असतात..त्यांना खरी परिस्थिती माहित नसते...जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे❤
That means he was a Puroosh ( Real Man ) who does not like to be defiled by a woman by getting looked at or in the women's presence.
Such a true Man is unique and is a shining star on this earth.
Ravindra हे एक handsome man होते, आणि मराठी super star होते, माझ्या आवडी चे ,सूर्यकांत, दादा kondake, nilu भाऊ, arun sarnaik, vikram, राजा gosavi,
त्यांना इतरांनी केलेले अन्न किंवा साफसफाई आवडायची नाही असे म्हणता. याची कारणे कुटुंबीयांनी शोधण्याचा कधी प्रयत्न केलेला दिसत नाही.म्हणजेच कुटुंबीय देखील विश्वास संपादन करू शकले नाहीत असे म्हणावे लागेल
Ekdam khar ahe
Kutumbache khup laksh hot mhanayach
जेव्हा एकटे राहिले त्यामागचे कारण पण असेल. अशा वयात एकटे राहत होते पण भेटले नाही कुणी लक्ष नाही दिले दहा महिने कोणत्या परिस्थितीत होते मरण येईपर्यंत माहीत नाही एवढा निष्काळजीपणा कसा. त्यांना त्रास नसेल कशावरून एकतर्फी खरे करतो हा समाज. आतू सरळ सांगून टाकले कि एकटे राहणे आवडत होते. एकटे राहणे आवडत असले तरी घरचे का भेटले नाहीत येऊन एवढे दिवस.
अच्छा म्हणून तुम्ही comunication च बंद केले का?
दादा तू ना जे असेल ते स्पष्ट बोलून मोकळा हो तुला लोक बोलतात वाईट वाटते म्हणून नाही पण जे स्वावलंबी माणसाच्या पोटचा मुलगा तू हो असेल काही कारण पण बोल आरे सामान्य घरातली मुल आणि बाप यांचे पटत नाही पण तू मोठ्या कलाकाराचा मुलगा म्हणून
बरोबर आहे माझे हातपाय चालतात तोवर मी का कुणाची मदत घेऊ
Great ravindra Mahajani.
was a excellent Actor
वडिलांचा राग करणारा गर्विष्ठ मुलगा वाटतो
याला स्वतःच तत्व कधीही काहीही झालं तरी सोडायचं नाही.. कारण तत्व म्हणतात कशाला??..जी तत्व बाघळणारी मनुष्य असतात त्यातील खूपच लोक हे तत्व पाळणारी असतात.. तेही अगदी आयुष्याच्या शेवट्पर्यंत.. खूप वर्षांपासून त्यांनी असे तत्व झोपसलेले असते.. ते असे सुटता सुसट नाहीत..खरंच हे लोक स्वतःशी आणि स्वतःच्या तत्वाशी खूप प्रामाणिक असतात.. ❤❤❤
रवींद्र महाजनी यांचं विचित्र वागणे ही समोरची बाजू आहे, पण यामागची खरी कारणे बाहेर येत नाहीत तो पर्यंत त्यांच्या बद्दल चा अपप्रचार थांबवा
असो ठीक आहे...वाईट वाटते की एवढी गुणी व्यक्तीचे कुटुंब असताना. सुधा असे हाल होणे खूप दुदैर्व आहे
Same like me.very nice 😊❤
खरच ह्या interview che गरज होती तुझा साठी आणि तुझा घरचा साठी
सगळं बरोबर आहे, पटलं पण एक प्रश्न मनात येतो की प्रेत कुजे पर्यंत तुम्हाला समाजात नाही की ते जिवंत आहे त की मेलेत. तुम्ही त्यांच्या रोज संपर्कात असता तर त्यांचा मृत्यू झालेला तुम्हाला दुसऱ्याकडून समजलं नसतं. फोन का उचलत नाहीत म्हणून तुम्हीच आला असता ना.
मला तर हाच विचार येतो मनात. काय माहित माझे बरोबर आहे की नाही?
th-cam.com/video/C9uicUmBUNo/w-d-xo.htmlsi=aTdW1_3fRTr4L9aK
Right 👍
barobar ahe tumche....
pratyek negative comments cha abhyas karun prashna frame kele ahet ani so answers sudha.... fake ahe
पत्नीच्या हातच पण आवडतं नव्हत का जेवण आणि कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतेच का कुणी घरच्यांचे फोन आलेले पण आवडतं नसावेत त्यांना म्हणून तुम्हीं त्यांची चौकशी पण करत नव्हते
RM sir tyanchya patnicha khup aadar karayche.... pratyek interview madhe tichyabaddal bolayche.... tiche abhar manayche.... patnichya hatach awadat asava... mhanun separation nantar swata saway lavun ghetli asel
It's absolutely OK. 😊😊👍👍
रविंद्र महाजनी ना जर आपुलकी ची वागणूक भेटलं असत तर आणखी काही वर्ष जगले असते
My most favorite Hero Ravindra sir ❤❤❤
Self-respect असो पण खरंच नको होत असो.. राजा होता.
पण शेवटचे दिवस वाईट होते..
आई, बाप, पोरगा कोणी पण दोषी नाही... बस रे.. नका करू हे अस.. हा बरोबर आणी हा चुकीचा नका करू... तुम्ही त्यांचे सिनेमा पहा..
तुमच्या कुटुंबात सगळे खुश आहेत का.. ? वरखाली होत राहत.. खुश रहा.. 😊
Shree swami samrth 🙏🙏🙏
जीवनात सतावलेली माणसं, एकांगी जीवनच जगतात.
मुलापेक्षा कितीतरी स्मार्ट होते महाजन मराठीतील पाहिले सुपरस्टार होते
अश्याने मराठी कलाकार मिडल क्लासच राहतो
इतके स्मार्ट होते की 15 वर्षाच्या मुलावर आणि बायकोवर कर्जाचा डोंगर टाकून घर सोडून निघून गेले.
@@shilpa455to je sangto te satyach kashavarun
@@amrapalipatil-j1i वडील चांगल वागत असतील तर कुठलाही मुलगा असे खोटे आरोप करणार नाही. तुम्हाला मुलगा आहे का? असेल तर विचारा त्याला तो असे खोटे आरोप करेल का?
बरोबर@@shilpa455
Great person ❤
काहीतरी छपरी देतोय
याला स्वाभिमानी म्हणतात. असे फार कमी लोक असतात, जगतात.
i saw him once at Dadar Club mumbai at a buffet dinner for New Year ever party he was eating many gulaab jamoons. but this is when he was at the peak of his career
Start होते आमचे SRK होते ते खुप पिच्छार बघितले आम्ही अनी आयुष्य जगलो ऐवढा मोट सुखी आयुष्य आम्ही आनंदाने जगलो ते त्यांच्या मुले
It's very good habit 👍👍
आता जे खालील लोक सकारात्मक कमेंट करतात ना त्यांनी गिष्मिरवर यापूर्वी नकारात्मक कमेंट केल्या असतील हे मात्र नक्की .
हो खरंय, मी पण केले होते ...आता खरे ते कळाले ...तरी पण काही गोष्टी मला गुढच वाटल्या ..असो सगळ काही सांगता येण्या सारख पण नसत
मी नाही केली नकारात्मक कमेंट ! कारण मला माहीत होतं की, ते गेली वीस वर्ष एकटे रहात होते. (पुण्याला माझ्या भावाशेजारीच रहात होते. नंतर ते दुसरीकडे रहायला गेले.)
आणि ते स्वतःची इच्छा म्हणूनच रहात असणार. कुठलंही कुटुंब घरातील व्यक्तिकडे २० वर्ष दुर्लक्ष नाही करणार. जो मुलगा आईला सांभाळतो तो वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी घेईलच. माझ्या मनात गश्मिर विषयी कधीच नकारात्मक विचार आला नाही. जो मुलगा वडिलांचे कर्ज फेडण्याची जिद्द ठेवतो तो वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी टाळणार नाही, हे समजून घ्यायला हवे. मला तर गश्मिरच्या परिपक्वतेचे कौतुक वाटते. त्याने एका अभिनेता पित्याला लहानपणापासूनच समजून घेतले आहे आणि स्वीकारलेले आहे. राजा राजासारखाच राहणार !
गश्मिर मी तुझा आदर करते.
नाही ,मला वाटतं होत एकटे राहतात त्या मागे नक्कीच वेगळे कारण असणार
😂
Yes it's very true we realize when my father in low do same things with care taker how he says in last days now he's passed away.
लोकांचा दोष नाही प्रतिक्रिया दिली .नेहमी असच असत.झालेली गोष्ट प्रथम दर्शनी जी दिसते त्यावर लोक व्यक्त होतात.आणि ति घटना योग्य व अयोग्य ठरवतात.सार्वजनिक जीवनात हे असच असत.कोण खर खोट बोलत हे आम्ही कस ठरवणार .ज्या माणसाबद्दल प्रेम असत वा माणुसकीच्या भावनेतून लोक व्यक्त होतात.सोशल मिडियात असच असत.जे झाल ते दुर्दैवी होत हे नक्कीच. हि तुमची सफाई का बाजू म्हणावी कळत नाही.
Yes....my father also do the same
Work for self except food
खरे आहे वयस्क म्हणून बाजु घेण योग्य नाही. मुलांना दोषी ठरविण्यात अर्थ नाही सत्य हे नेहमी वेगळे असते
Ho maza nawara pan thoda asach aahe ekalkonda.....pan jodidar khup ekata padato
Agadi changli savay hoti patat aamhi hi jast tasech wagato changle rahate swasthya. Aamhi Siranche fan hoto. 🌹🙏
जाऊद्या दादा लोकांकडे कशाला लक्ष देता तुम्ही फक्त आईची काळजी घ्या आणि तुमचा देऊळ बंद पिक्चर खूप छान आहे मी सारखं बघत असत्या यूट्यूब वरती
यामुळेच संपूर्ण बाजू कळल्याशिवाय कोणालाही दोष देऊ नये अथवा कोणतेही मत व्यक्त करू नये. बरेचदा अंतर्गत प्रश्न किंवा सत्य परिस्थिती आपल्याला माहीत नसते. पटकन मत व्यक्त करण किंवा दोष देणं फार सोपं असतं.
Gashmir तुमचा आवाज व अभिनय खूप छान आहे.तुम्ही plz त्याकडे लक्ष द्या.आम्हाला तुमच्या सिनेमा ची आतुरता आहे
स्वतःची वकिली करतोय. प्रेमाने जग जिंकता येत.
असाही स्वभाव असतो..ऐकून वाईट वाटले.😔
Asto tai, kahi lok samjhnya palikade astat!
Ho asto... Aamcha ekade ek aaji hoti tashi
Yes असतो असा स्वभाव
Hp astat
Amhi pahile aahe
Astat
Majhya babanihi 60 olandli aahe aani te hi asech hatti aahet
I ❤ India 🇮🇳
You know everything about respected Sir Ravindra ji.❤
But you have to keep moving as said by your father. He really is very lucky that he actually witnessed your struggle and huge success.❤