यांचे सारें विचार, बुद्धीमत्ता हिंदूंच्या सनातन धर्म संस्कृती विरोधी कां असते, परधर्मियांच्या अंधश्रद्धांवर कां दातखीळ बसते? कारण स्पष्ट आहे यांची बुद्धी गहाण टाकलेली आहे! आणि यांची सारी बुद्धीमत्ता कुतर्कावर आधारित आहे! हे सारे बुद्धीजीवी भाडोत्री आहेत.
Very great thought sir, I like so much for your explanation , you really like reformer your speech is perfectly studied and about supersation in India, jaybhim JAYSAVIDHAN bhushan
पैल्याद हा मुद्दा आहे ईवीऐम मशीन याना हटल्यासीवाय चालनार नाही ईवीऐम मशीन हटवा आणि लोकतंत्र बघावा आज कलम युग आहे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय भीम जय संधीवात जय महाराष्ट्र
अंध श्रद्धा निर्मूलन सर 🙏🏻जयभिम आपण फार सुंदर रित्या वैज्ञानिक दृष्टिकोन व गाडगेबाबा यांची माहिती दिली.सर धन्यवाद.v r proud ऑफ u. मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे.संविधान झिंदाबाद.
❤❤ ग्रेट इंडियन अंधश्रध्दा निर्मूलनाचे अधक्ष सर्व कार्यकरते जे काम. करते.ते काम सरकार ने शाळा व विद्यालय मध्ये शिकवणे सुरू केले.असते तर भारततात आज जी परस्थिती आहे ती खरोखरच बदलेली असती.
अंध का मतलब भी पता नही,जीस मूरख को आखे है,देख ,सकता है ,सून सकता है,यो सबसे बडा अंधा है,ईससे पहीले एक मूरख था जीसको कूच पता नही लेकीन जनताको ,अंध और शद्रा का पाट पडाते रहा ,नाम दाभोळ कर ,बेटे का नाम भी बदल दीया,ऐसे फालतू मूरख ,कूच पता नही दूनयाको अपने फालतू वीचार बाटते रहो
शाम मानव है ये,भशन और जात और ,अंध ,ईतना भाशन देयेगा खूपको पता नही,ऐसे फालतू मूरख जब जनताको जीवन जीने का मारग बतायेगे ,तो,सोच लेना ,जात से कीसीका पेट नही भर सकता लेकीन ये टकला आपको मूरख बना रहा है,सावधान रहो,दाभोळक कया ,
खुप छान व्याख्यान दिले सर परंतु अलीकडे पुन्हा आपलं देश त्याच मार्गाने जाताना दिसत आहे.आजचा सुशिक्षीत तरुण पिढी सुध्दा खोट्या गोष्टीवर विश्वास करतो आहे.
समाज सुधारका शि़वाय कोणता ही देश, राज्य चालू शकत ना ही ,कारण जे समाजा मध्ये चूकिचे काम करतात त्याना ताळयावर आणणेचे काम करते ,जो परेंत अधंश्रध्दा जणतेच्या डोक्यातून काढणे आवश्यक आहे ,आपण असेच काम करीत रहा आम्ही आपले बरोबर आहोत
शाम मानव सर , आपल्यासारख्यांचे विद्वत विचार सर्वसामान्यांना सद्यपरिस्थीत दिलासा देणारे आहेत . आपल्या इतकं सहजपणं व्यक्त होता येणं शक्य नाही परंतु आपल्या वाणीने तृप्त केलं .धन्यवाद !
मानवता हाच खरा धर्म आहे. त्याचा स्वीकार करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. भारतीय घटना ही जगातील सर्वात अमूल्य आहे. तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे. Give big respets to our CONSTITUSTION of India for save DEMOCRACY AND GIVE JUSTIES TO ALL CITIZANCE OF INDIA. JAY BHARAT .JAY I.N.D.I.A. SATYAMEVAJAYATE.
खुप ग्रेट विचार सर तुम्ही ही चळवळ खुप मजबुतीने व चागल्या विचार धारेने रूजवली व ही चळवळ सर्वासाठी व देशासाठी किती उपयोगाची आहे खरोखर सर तुम्ही पुरोगामी विचाराचा वारसा चालवत आहे धन्यवाद , जय हिंद जय संविधान जय भिंम जय भारत.
डॉ.शाम मानव सरांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर करण्याची नितांत गरज या देशाला आहे .धन्यवाद सर , आपले अत्यंत प्रगल्भ आणि अभ्यासपुर्ण विचार आम्हांला यापुढेही सतत वैज्ञानिक विचारांची आठवण करून देत राहतील .
खरच मानव सर त्या आठवले ला बोलायच होत, तुझ्या सारखे पैसा करिता विकणारे माझे कार्य कार्यकर्ते नाहीत , Dr Babasaheb Ambedkar यांच्या बद्दल अधिक आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम करणारे आहेत
डॉ. शाम मानव सर आपले आदर्श, आपले, विचार व त्या विचारांची मांडणी अत्यंत उच्च दर्जाची व आपले कार्य तर आज संपूर्ण भारताच्या दृष्टीने खूपच महत्वाचं आहे.आम्हाला आपल्याबद्दल नितांत आदर आहे. 🙏🙏🙏🙏🙏
अंध श्रद्धा नसावी पण श्रद्धा जरूर असावी ! चांगला समाज श्रद्धेतून तयार होतो ! मोदी so called उच्च जातीचे नाहीत पण त्यांचे विचार उच्च आहेत ! चांगल्या विचारांची माणसे असणे गरज असते !
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन सर आपलं पूर्ण असे वैचारिक मंथन विचार ऐकले आणि एक गोष्ट लक्षात आली की गावातील लोक यांना माहिती अज्ञान यामुळे लोक फसवणूक केली जाते .... खरंतर गंभीर बाब ही आहे की शहरात राहणारे लोक शिक्षण घेतले हे लोक गावातील लोक न पेक्षा अंधश्रद्धा पसरवतात. ..... दुसरीकडे सायन्स चे विद्यार्थी यांच्यात विज्ञानाच्या युगात तर विचार वैचारिक मंथन होताना दिसत नाही. सर आपलं पूर्ण वेळ विचार ऐकून आम्ही पुन्हा रिचार्ज झालोय आहे पुन्हा काम करण्याची जिद्द चिकाटी ठेवू. धन्यवाद सर
सर जिंदाबाद, मला आपल्याला ऐकण्याची खुप इच्छा होती आज आपणास ऐकलं एवठा मोठा अभ्यासपूर्वक अनुभव आणि मांडण्याची पद्धत, स्पष्ट प्रभावी भाषा जनसमुदायाला खिळवून राहतो...
हे खरं "पांडित्य"..!ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करण्याची ताकद या ध्येयवेड्या व्यक्तीच्या "अमोघ" वाणीत आहे. साक्षात दंडवत आपल्या बुद्धीचातुर्याला *शाम मानवजी*....
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे सर आपण 🙏🙏🙏 राजकारण्यांचा सहभाग घेणे अत्यंत गरजेचे असते हा महत्वाचा संदेश आपण आपल्या भाषणातून दिला आहे या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र शारारिक शिक्षणाप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने सातवी ते दहावी या इयत्ताना अभ्यासक्रमात शिकवले गेले पाहिजे. तरच येणारी भावी पिढी ही मानसिक व शारीरिक दृष्ट्या सुदृढ निर्माण होईल.
अतिशय सुंदर आणि सहज समजेल अशा शब्दात विश्लेषण करताना केलेल्या प्रवासाचा अनुभव आपण मांडला धन्यवाद सर तसेच सर्व सहकारी आणि आपल्या सोबत असणाऱ्या भारतीय जनतेचे अभिनंदन
ध्यानात घ्या आजची पिढी जेव्हा संघर्ष करते, तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम बनते ! "महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर"
Very very Thank you very much and gratitude, Salute from my bottom of the heart. U elevated and senciarly guide me and stable my life in 1991 at Mumbai Dadar.once again thank you and best wishes from my soul and brain.Also Salute by heart to Anil Deshmukh sir and Vijay Vettiwar sir.
Very nice explanation by Dr. Shyam Manav. Keep it up. I am so called mahar by birth but married in a so called kokanasth brahmin family. Very rational and educated family.
डॉ. शाम मानव सरांचे विचार समाज सुधारकच आहे, फार प्रगल्भ अभ्यासक आहेत , आज देशाला अशा व्यक्तीमहत्वाची फारच गरज आहे.
Right good
यांचे सारें विचार, बुद्धीमत्ता हिंदूंच्या सनातन धर्म संस्कृती विरोधी कां असते, परधर्मियांच्या अंधश्रद्धांवर कां दातखीळ बसते? कारण स्पष्ट आहे यांची बुद्धी गहाण टाकलेली आहे! आणि यांची सारी बुद्धीमत्ता कुतर्कावर आधारित आहे! हे सारे बुद्धीजीवी भाडोत्री आहेत.
Right sir ❤
😂😂😂
Very great thought sir, I like so much for your explanation , you really like reformer your speech is perfectly studied and about supersation in India, jaybhim JAYSAVIDHAN bhushan
आजच्या काळात मानव सरांची व्याख्यान भारतभर होण्याची आवश्यकता आहे.अन्यथा मोदी नांवाचा हैवान या देशाच कधीही न भरून येणारे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही.
Right
अगदी बरोबर
पैल्याद हा मुद्दा आहे ईवीऐम मशीन याना हटल्यासीवाय चालनार नाही ईवीऐम मशीन हटवा आणि लोकतंत्र बघावा आज कलम युग आहे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय भीम जय संधीवात जय महाराष्ट्र
SHAM MANAV YACHE मताशी 100
PARSENT 💯 AGREE HAI.
एकदम बरोबर❤
अंध श्रद्धा निर्मूलन सर 🙏🏻जयभिम आपण फार सुंदर रित्या वैज्ञानिक दृष्टिकोन व गाडगेबाबा यांची माहिती दिली.सर धन्यवाद.v r proud ऑफ u.
मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे.संविधान झिंदाबाद.
सनातन हिंदू धर्म हाच खरा मानवता धर्म.
डॉ.मानव सर आपले विचार आम्हा बहुजन समाजातील लोकांना खूप मार्गदर्शक ठरत आहेत
आपले मनापासून आभार
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना आम्ही धन्यवाद. जय शिवराय. जय भिम.
आपल्याला अंधश्रद्धा निर्मुलन पुढील कामासाठी शुभेच्छा....
❤❤ ग्रेट इंडियन अंधश्रध्दा निर्मूलनाचे अधक्ष सर्व कार्यकरते जे काम. करते.ते काम सरकार ने शाळा व विद्यालय मध्ये शिकवणे सुरू केले.असते तर भारततात आज जी परस्थिती आहे ती खरोखरच बदलेली असती.
Right congregation very good thanks
अंध का मतलब भी पता नही,जीस मूरख को आखे है,देख ,सकता है ,सून सकता है,यो सबसे बडा अंधा है,ईससे पहीले एक मूरख था जीसको कूच पता नही लेकीन जनताको ,अंध और शद्रा का पाट पडाते रहा ,नाम दाभोळ कर ,बेटे का नाम भी बदल दीया,ऐसे फालतू मूरख ,कूच पता नही दूनयाको अपने फालतू वीचार बाटते रहो
शाम मानव है ये,भशन और जात और ,अंध ,ईतना भाशन देयेगा खूपको पता नही,ऐसे फालतू मूरख जब जनताको जीवन जीने का मारग बतायेगे ,तो,सोच लेना ,जात से कीसीका पेट नही भर सकता लेकीन ये टकला आपको मूरख बना रहा है,सावधान रहो,दाभोळक कया ,
🙏🙏🙏
Thanks
फारच छान जबरदस्त भाषण श्याम मानव सर असे कार्यक्रम पुर्ण देशात व्हा या ला पाहिजेत अकोल्यात कार्यक्रम घ्यावा हि विनंती अशोक वानखडे
आपले विचार ऐकून आनंदीत झालो, आपले मन:पुर्वक आभार. जय भीम🙏 जय संविधान
खुप छान व्याख्यान दिले सर परंतु अलीकडे पुन्हा आपलं देश त्याच मार्गाने जाताना दिसत आहे.आजचा सुशिक्षीत तरुण पिढी सुध्दा खोट्या गोष्टीवर विश्वास करतो आहे.
सरांचा खूप प्रगल्भ विचार आहे आणि हे काळाची गरज आहे खूप खूप आभार 🙏
समाज सुधारका शि़वाय कोणता ही देश, राज्य चालू शकत ना ही ,कारण जे समाजा मध्ये चूकिचे काम करतात त्याना ताळयावर आणणेचे काम करते ,जो परेंत अधंश्रध्दा जणतेच्या डोक्यातून काढणे आवश्यक आहे ,आपण असेच काम करीत रहा आम्ही आपले बरोबर आहोत
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव जी आगे बढो हम SC St OBC आपके साथ हैं.
आदरनिय महोदय, अती महत्त्वाचे भाषण केले आहे जनतेला जागरुकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. धन्यवाद.
शाम मानव सर , आपल्यासारख्यांचे विद्वत विचार सर्वसामान्यांना सद्यपरिस्थीत दिलासा देणारे आहेत . आपल्या इतकं सहजपणं व्यक्त होता येणं शक्य नाही परंतु आपल्या वाणीने तृप्त केलं .धन्यवाद !
भारतीय लोकशाही, संविधान, संसदभवन, प्रजासत्ताक देशात मनुवाद,भटजीवाद, पुरोहितवादी सत्ता उखडून टाकली पाहिजे असे वाटते
shafi kudle
मनुवाद म्हणजे काय ,,,,
यात वाटण्यासारखे काय आहे ? उखडून कायमची फेकून दिली पाहिजे ...
Nakkich
Ukhadun takli Pahije nehmi sathi 👍👍
@@madhusudansalkar2309विषमता फैलवणारी व्यवस्था
मानवता हाच खरा धर्म आहे. त्याचा स्वीकार
करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
भारतीय घटना ही जगातील सर्वात अमूल्य आहे. तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे.
Give big respets to our CONSTITUSTION of India for save
DEMOCRACY AND GIVE JUSTIES TO ALL CITIZANCE OF INDIA.
JAY BHARAT .JAY I.N.D.I.A.
SATYAMEVAJAYATE.
सर हम लोग कुछ भी कह लें , कुछ भी कर लें , तब तक बीजेपी नहीं हार सकती ,जब तक उसके कब्जे में ईवीएम है , हम यह भूल जाते हैं ।
एकदम सही कहा आपने!💪💪
Right
Right ahe sir pan deshatil jantatar gulam banun ahe aata kay karaycha te sanga
कर्नाटक मध्ये मशीन
चालु होती का ?
Veri good bhai❤❤❤❤😮
सुंदर सर्व सुंदर अंती सुंदर जय भीम जय संधीवात जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
शत् शत् नमन सलाम सर
सर खरोखर आत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलि त्याबद्दल धन्यवाद जयभीम जय संविधान
Aare brahman aahe to
@@saurabhshinde611 व्यक्ती जातीने नाही तर विचारांनी ओळखला जातो
शाम मानव सर, आप लेख विचार बहूजनांसाठी प्रभावीत करणारे आहेत. धन्यवाद. जय शिवराय. जय भिम..
सर आपका काम बहुत ही सराहनीय है यहां पर बाबा ढाबा तीन पैजामा बहुत है जो बोली बाली जनता उनकी चंगुल में फस जाती है घर का एवं समाज का नुक़सान कर लेते हैं।
आपण नेहमीच अनमोल विचार मांडता सर.ऐकून खुप बे वाटत. दुःख याच वाटत विचार अमलात आणणे सोडाच पण विरोध करतात.
साहेब आपले धाडस आणि आपला अभ्यास आणि ही सर्व मांडणी अतिशय महत्वाची आहे, आपल्या या परिवर्तन वादी क्रांतिकारी विचाराणा माझा क्रांतिकारी जयभीम, जयशिवराय
❤❤❤❤❤❤😊
0vpp
सगळ्या टिमच हार्दिक अभिनंदन 💐💐
कशा बद्दल सत्ता बदलण्यासाठी मुळा पासून सुरुवात करा. दोन तीन पिढ्या नंतर राज्य तुमचेच.
खरच खुप खुप चांगले विचार आहेत ़शरद पवाराचे कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद ़तसेच सुषमा आंधारे यांचेही कौतुक केले याबद्दलही धन्यवाद ़
खुप ग्रेट विचार सर तुम्ही ही चळवळ खुप मजबुतीने व चागल्या विचार धारेने रूजवली व ही चळवळ सर्वासाठी व देशासाठी किती उपयोगाची आहे खरोखर सर तुम्ही पुरोगामी विचाराचा वारसा चालवत आहे धन्यवाद , जय हिंद जय संविधान जय भिंम जय भारत.
महा मानवांचे विचार,प्रा.शाम मानव सर अतिशय प्रभावी रीतीने सांगत असतात
डॉ.शाम मानव सरांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर करण्याची नितांत गरज या देशाला आहे .धन्यवाद सर , आपले अत्यंत प्रगल्भ आणि अभ्यासपुर्ण विचार आम्हांला यापुढेही सतत वैज्ञानिक विचारांची आठवण करून देत राहतील .
मानव सर खरोखरच ह्या विचारांची खूप गरज आहे देशाला.
डॉक्टर श्याम मानव... खूप छान विश्लेषण.....
धन्यवाद सर न मो बुद्ध जयभीम बहुत बढीया
Brahman aahe to🤣🤣
खुप महत्वपूर्ण मुद्दे मांडले ज्या ना प्रत्येक माणसाने समजून घ्यावं व देशहितासाठी आत्मसात करावं...
अभिनन्दन!! श्याम मानव ज़ी मी आपल्याशी 100% सहमत आहे!!
खरच मानव सर त्या आठवले ला बोलायच होत, तुझ्या सारखे पैसा करिता विकणारे माझे कार्य कार्यकर्ते नाहीत , Dr Babasaheb Ambedkar यांच्या बद्दल अधिक आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम करणारे आहेत
सत्ते विचार मांडले.धन्यवाद
One of the finest speech of Sham Manav ji
Yach....karnane..tukaram..maharajcha......brahamanani..khun..kela...aahe...aani.......samaz..pramodhan..karala..tikuch..dile...nahi....aatatari..savad..vha....aani..sahakayr..Kara.
Manav sir are you great samaj sudharak bhatshaahi mudabad salute your job
सर अजुनही अंजनगाव सुर्जी मधिल गुलाब बाबा चा भंडाफोड आठवते आम्हाला .🙏🏻
श्याम मानव सरांचे विचार समाजात अति महत्वाचे आहेत
grateful work तुमच्या सारख्या विचारवंतामुळे जीवनात बदल झाला
फार सुंदर विचार प्रबोधन केले आहे.👌👌👌
Very very motivational speech sir for all Indian people and oppose to supertation.
छान विवेचन, केले आहे सर,
शाम मानव सारख्या विचारवंतांची देशाला गरज आहे.
Heartily congratulations to all team members
जय अंनिस. भयमुक्त व्हा तरच भटमुक्त व्हाल🙏
डॉ. शाम मानव सर आपले आदर्श, आपले, विचार व त्या विचारांची मांडणी अत्यंत उच्च दर्जाची व आपले कार्य तर आज संपूर्ण भारताच्या दृष्टीने खूपच महत्वाचं आहे.आम्हाला आपल्याबद्दल नितांत आदर आहे. 🙏🙏🙏🙏🙏
श्याम मानव महोदय आपको सरकार सरोकार करें ना करें आप जनता के दिलों में बसे हैं।
WE RESPECT AND LOVE MODIJI AND AMITAJI ONLY AND NOW WE ALSO LOVE YOGIJI AND DEVENDRAJI AND EKANATHJI AND HEMANTAJI BISHWAJI.
Excellent guidance and information sir Thanks 🙏
डाॅ. साहेब आशे विचार निर्मान होण्या मागे फक्त आणीफक्त ज्याने विश्व निर्माण केल त्याच्याशी डायरक्ट जूडण आणी वरचा मय होण.
खुप छान जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत
Salute Dr. Sham manavi leelatai chitale mahatalaya pramane sham manav gharoghari zale pahije jaibhim jaishivaray jaisavidhan 👍🙏🙏💐💐💐💐
Very nice explanation sir ,each and everyday such type of brainwashing is required in all villages of Maharashtra and country
धन्यवाद सर
डोक थोड वर आल्याचा भास होतोय
धन्यवाद
अंध श्रद्धा नसावी पण श्रद्धा जरूर असावी ! चांगला समाज श्रद्धेतून तयार होतो ! मोदी so called उच्च जातीचे नाहीत पण त्यांचे विचार उच्च आहेत ! चांगल्या विचारांची माणसे असणे गरज असते !
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन सर आपलं पूर्ण असे वैचारिक मंथन विचार ऐकले आणि एक गोष्ट लक्षात आली की गावातील लोक यांना माहिती अज्ञान यामुळे लोक फसवणूक केली जाते .... खरंतर गंभीर बाब ही आहे की शहरात राहणारे लोक शिक्षण घेतले हे लोक गावातील लोक न पेक्षा अंधश्रद्धा पसरवतात. ..... दुसरीकडे सायन्स चे विद्यार्थी यांच्यात विज्ञानाच्या युगात तर विचार वैचारिक मंथन होताना दिसत नाही. सर आपलं पूर्ण वेळ विचार ऐकून आम्ही पुन्हा रिचार्ज झालोय आहे पुन्हा काम करण्याची जिद्द चिकाटी ठेवू. धन्यवाद सर
आपली बौद्धिक विचारसरणी ऐकली भरपूर ज्ञानात भर पडली.
समाल तुमच्या ह्या खऱ्या वैधानिक व तार्किक विचाराबदद्दल अभिमान वाटतो साहेब जय संविधान
सर जिंदाबाद, मला आपल्याला ऐकण्याची खुप इच्छा होती आज आपणास ऐकलं एवठा मोठा अभ्यासपूर्वक अनुभव आणि मांडण्याची पद्धत, स्पष्ट प्रभावी भाषा जनसमुदायाला खिळवून राहतो...
Congratulations & best wishes to all team members with 🙏🏻 Jay Bhim ☸️ Namo Buddhay 🙏🏻
महोदय आज आपण संभाषण खुप खुप सुंदर विचार कराराला लावणारे आहे धन्यवाद सर
सर, आपले विचार मानवी दुष्टिकोनातून खुप मौलिक आहे.
जय शिवराय जय भिम 🚩💙 जय महाराष्ट्र जय संविधान
खूप छान व्याख्यान सर
अश्मयुगीन विचाराचा माणुस
Congratulations to all team members
संविधान मानवाला प्रगतीकडेच नेते.फक्त ते अंगिकारले पाहिजे.🙏🌹🙏
हे खरं "पांडित्य"..!ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध
करण्याची ताकद या ध्येयवेड्या व्यक्तीच्या "अमोघ" वाणीत आहे. साक्षात दंडवत आपल्या बुद्धीचातुर्याला
*शाम मानवजी*....
धन्य माता पिता श्यामजीचे ज्यानी कर्तृत्वंवान मुलाला जन्म दिला।आपल्या ला सतायुष लाभो।। नमस्कार
Salute to Shyam Manavji
मुखातून जन्मलेला 9 महिने गर्भ तोंडात होता तर मग गर्भ धारण करणारा 9 महिने कुठुन व कसे खात होता
Boudha Dharmacha hi means Goutam Budhachi shikavan Aani Abhyas kara please Nako thethe Doke ghalu Naka
श्याम मानव सर खुप सुंदर विष्लेषण करतात
Very nice work 🙏🙏
Jaisavidhan salute sir
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे सर आपण 🙏🙏🙏 राजकारण्यांचा सहभाग घेणे अत्यंत गरजेचे असते हा महत्वाचा संदेश आपण आपल्या भाषणातून दिला आहे या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
हे काम. सर्व. शिक्षण. पद्धती. मध्ये. आले. पाहिजे. Sir,jay. Bhim, Jay. Savidhan,,,
That Soll Right Sir, Jaybhim JayKranti, JaySavidhan Namo Budhay Jay Bharat 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳, 👍 Thank You.
फार छान अनुभव आणि वास्तव विचार मांडला आहे सर नमस्कार आणि शुभेच्छा मनपूर्वक आभार
जयभीम नमोबुध्दाय जय भारत जय संविधान जय ईंङीया
CONGARETULETULESTION TO DR.
SHAM . MANAV.SIR.FOR YOUR VERY
NECISSESARI DISCUSSION GIVE TO
ALL COMMON PEOPLE.
THANK VERYY MUCH.
Sir very good
देशाला तुमच्या सर्व टीम ची देशाला मोठे आवस्याकता
ग्रेट सर...🙏🙏🙏तुमच्या टीमचे हार्दिक अभिनंदन सर...🙏🙏🙏
सर आपको कोटी कोटी प्रणाम
जे जे आपणासी ठावे ते ते सर्वांसे सांगावे शहाणे करुन सोडावे सकळ जण....जगतगुरू संत तुकाराम महाराज.
मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र शारारिक शिक्षणाप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने सातवी ते दहावी या इयत्ताना अभ्यासक्रमात शिकवले गेले पाहिजे.
तरच येणारी भावी पिढी ही मानसिक व शारीरिक दृष्ट्या सुदृढ निर्माण होईल.
Khup Sunder sarvana hardik shubhechha 💐💐💐
अतिशय सुंदर आणि सहज समजेल अशा शब्दात विश्लेषण करताना केलेल्या प्रवासाचा अनुभव आपण मांडला धन्यवाद सर तसेच सर्व सहकारी आणि आपल्या सोबत असणाऱ्या भारतीय जनतेचे अभिनंदन
ध्यानात घ्या आजची पिढी जेव्हा संघर्ष करते, तेव्हा उद्याची पिढी
सन्मानाने जगते आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम बनते !
"महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर"
Many many congratulations and all the best to all.
Very nice information and speech also 👍
Hypnotic lecture 🙌🏼
मा.शाम मानव एक आदर्श व्यक्ती आहेत आणि प्रेरणादायी विचार समाज घडविण्यासाठी महत्त्वाचे आहेत
Khupach chhan.sir.
Well educated and studios personality. This is social improver. 😊
Very very Thank you very much and gratitude, Salute from my bottom of the heart. U elevated and senciarly guide me and stable my life in 1991 at Mumbai Dadar.once again thank you and best wishes from my soul and brain.Also Salute by heart to Anil Deshmukh sir and Vijay Vettiwar sir.
Namaskar sir, khup chan😊
Thank you sir 🙏
Very good job you are doing keep it up congratulations 👏
Very nice explanation by Dr. Shyam Manav. Keep it up. I am so called mahar by birth but married in a so called kokanasth brahmin family. Very rational and educated family.