Dr. Babasaheb Ambedkar jayanti | वारकरी संप्रदाय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर !...| MaxMaharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2024
- #babasahebambedkar #bheemraoambedkar #brambedkar #babasahebjayanti #ambedkarjayanti #maharashtranews
Dr. Babasaheb Ambedkar jayanti special
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. याच वारकरी संप्रदायाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध काय, विचारसरणीमधील साम्य काय, याचे विश्लेषण केले आहे वारकरी संप्रदायाचे अभ्यासक श्यामसुंदर सोन्नर यांनी...
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/
बाबासाहेब म्हणाले मी महात्मा फुलेंचा खरा वारसदार आहे, हे तंतोतंत खरे आहे, एखाद्या मुलाने जसे बापाचे स्वप्न पूर्ण करावे तसे महात्मा फुलेंचे एकूण एक काम पूर्ण केलय.
गाडगेबाबांचे तर लाडकेच होते, कबीर पंथी होतेच.
संत साहित्य अभ्यासक श्यामसुंदर सौनर महाराज यांचें विशेष अभिनंदन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी व वारकरी संप्रदाय यांची जी वैचारिक दुरी कमी होईल, संत चोखामेळा यांचे अभंग व त्यावेळेची परिस्थिती ही फक्त पांडुरंगासच सांगितली देवाने पण विद्ववांन मंडळीचा गर्व हरण केला, सर्व संत मंडळी पण चोखोबांच्या घरी जेवण करीत असत अस्पृश्यता पहीली मोडीत काढली असेल तर सर्व समाजाच्या संतांनी विशेषतः संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून विशेष हल्ला केला आहे. महाराज तुम्ही संत चोखामेळा, ज्ञानेश्वरीतील ओव्या, गाथा गृंथातील अंभग याची सांगड घालून विश्लैषण केले त्या बद्दल धन्यवाद !!
महाराजांनी खूप छान अभ्यास पूर्ण विश्लेषण करून बाबासाहेबांच्या जिवनावर संत विचारांचा प्रभाव होता हे मांडल्या बद्दल धन्यवाद..... जयभीम🙏💙 नमो बुद्धाय🌹🙏 जय संविधान🙏
आपले आणि चानलचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन!
सर्वच वारकरी संप्रदायाच्या कीर्तन करांनी बाबासाहेबांचे विचार अपल्या कीर्तनातून सांगत जनजागृती केली पाहिजे.
आपल्या chaynal ला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤❤❤
आपले अभिनंदन
बुद्ध, म्हणजे, सत्य, म्हणजे, बुद्धांचाप्रवाह, संतांवर, झालेला, आढळतो, म्हणून च, बाबासाहेब, संताना, मानतात
सौनर महाराज तुम्ही खुप चांगले अभ्यासक आहात तुम्ही बाबासाहेबांनी दिलेले भारत देशाला सर्व समानतेच सविंधान वाचलात म्हणजे बाबासाहेबांना ओळखलात तर खरोखर अश्या विचाराचे लोक आपल्या या भारतामध्ये असतील तर कुठेही भेद भाव दिसणार नाही सर्व समानता दिसून येईल आणि मग देश प्रगतीच्या पतावर गेल्याशिवाय राहाणार नाही 🙏 जयभिम नमोबुध्दाय जय शिवराय
खुप छान मुलाखत
VOT for vanchit bahujan aaghadi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 JAY BHIM JAY SHIVRAY
100% बरोबर आहे, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा या विरुद्ध पहिला संघर्ष आमच्या संतांनी केला.अशी संत परंपरा इतर कोणत्याच राज्याला लाभली नाही. ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. पण दुर्दैवाने संतांच्या हत्या केल्या गेल्या.
भक्ती movement chi suruvat तामिळनाडू पासुन झाली...आणि मग देशभर पसरली..त्यात महाराष्ट्रचा संतांचा मोठा वाटा आहे💯
आजच्या बहुतेक कीर्तनाच्या सेवेत अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टी खूप सांगितल्या जातात हेच खरं दुर्दैव आहे
@@Jay_maharashtra99 बरोबर आहे साहेब, संतांचे महान कार्य विसरतात, जाणून घेत नाहीत पण संतांच्या नावाने जीवाची मजा करतात.
अगदि खर आहे महाराज आम्हाला संविधानाची गरज आहे.
Jay bhim and jay 📘 savidhan 🖊️ and namo bhuddhay 🇪🇺💪
JayBhim ❤ jaysvidhan ❤ jay shivray ❤
महराज तुमचे अगदी बरोबर पुस्तकी ग्यान आहे
तर जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावा
तुमचे सारखे अनेक लोक ग्यान सांगत आलै असे पुढे किती दिवस रहणार का पुस्तकातच
रहणार ???????????????
जय माऊली जय भीम जय संविधान जय लहूजी
अगदी खरं बोललात महाराज आपल्यासारख्याच महाराजांची कीर्तनाच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला या देशाला गरज आहे तरच आपली लोकशाही, संविधान टिकू शकते, आपली संस्कृती टिकू शकते वाचू शकते🙏
🙏 chan maharaj ...🙏
बरोब र बोलता साहेब बाबा साहेब अंबेडकर 133 जयति
Veri best thought
Great...
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार 🙏
Good 🙏🙏🙏🌹🌹🌺
Congratulations
Jay Bhim Jay sanvidhan
जय संत जगद्गुरू तुकाराम महाराज
अतिशय सुंदर माहीती आहे माऊली
जय वारकरी....जय भीम
अगदी बरोबर आहे महाराज या भारत देशाला परत एकदा महात्मा फुले शाहू आंबेडकर आणि संतांचा आशीर्वाद परत एकदा पाहिजे तरच भारताची प्रगती होऊ शकते
Excellent ananlysis
🙏 Jay Bhim 🙏
संत साहित्य, वारकरी संप्रदाय, शिव नीती, तुकडोजी, गाडगे महाराज..
यांच्या विचारानेच संपन्नता आणि शांती येणार.
जय शिवराय
जय हरी
जय भीम
जय संत शिरोमणी नामदेव महाराज
Khup sunder ❤
धन्यवाद माऊली महाराज 🙏
💯☑️🙏
Jay bhim jay shivaray Jay Bharat ❤❤❤
छान विवेचन ममैवांशे जीवलोके जीवभूतह सनातन
खूप खूप अभिनंदन
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातशे वर्षापासून वारकरी सांप्रदायाचे उद्देश आणि कृती या दोन्ही गोष्टी संविधानात समाविष्ट करून कायद्याची जोड दिली त्यामुळे संतांच्या विचाराला चालना मिळाली आपण अतिशय योग्य पद्धतीने विवेचन केले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद वारकरी सांप्रदायाने संविधानाचा प्रचार करणे म्हणजेच भागवत धर्माचा परिणामकारक प्रचार करणे होय जय संविधान जय भागवत धर्म
Jay.bhim.Jay.shivray
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤
जय 💐 भिम
🙏
कीर्तन मधून किंवा वारी निघतात तेव्हा हे विचार सामान्य लोकांना कळले पाहिजेत. 🙏
मग हा हिंदुत्वाच्या विचार सोडा, हिंदुत्वाचा विचार म्हणजे ब्राह्मण्य साहीचा विचार आहे, हिंदू यावस्ता जाती धर्म यांना मानतात
Very nice l salute you
अंगावर शहारे आणणारे 🚩 विश्लेषण
जय संविधान 🚩 जय हरी विठ्ठल....
जय भीम जय संविधान 🙏🏻
आणी महाराज जे तुम्ही सांगता हे बरोबर असून
हा विचार लोकांपर्यंत पोहचला नाही मग कित्येक वर्ष झाले कोण झगडतय आणी न्यायतर नाहीच यांचे कारण काय आहे🎉
संत तुकाराम महाराज यांचे विचाराची गरज आहे
Very true.
🌹🙏🏻🌹
💯 right ✅️ 👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Atishay Atishay Atishay achuk, marmik..Ani saty ,maharaj..aaply prabodhanane prabhawit zalo ani ekda tari wari karawi ashi ichha nirman zali..
जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Jay bhim jay sanvidhan
Changla vichar chirtarun असतो
आज पर्यंत आम्ही तुकाराम,ज्ञानेश्वर महाराजांचे आचरण केलोच नाही पन नक्कीच आपले विच्यार खुप मोलाचे आहे.
🙏🙏🙏
खुप छान प्रभोधन आपला मोबाईल No send केलातर बर होईल
बरोबर चित्ताची समता प्रसादाची आई आहे. हरी हरी हरी हरी हरी हरी हरी
डॉ.बाबासाहेबांना विशीष्ट समाजात बांधने चुकीचे आहे.हे आपल्या सांगण्यातुन समजल महाराज.आपले असे विच्यार सर्व संतानी मांडणे गरजेचे आहे.
महाराज ,संविधान ह्यांचा पाया बुद्धाच्या पंचशील, अष्टांगिक मार्ग वर आधारलेले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु आहेत बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले आहेत.
कृपया, महाराज बाबुराव बागुल यांचे दलित साहित्य आजचे क्रांतिविज्ञान हा ग्रंथ जरा नजरेखालून घालावा, ही विनंती.🙏
जसे हे महाराज जे सांगतात तसे बाकीचे परबोधन कार जसे सांगतात तसे इतर परबोधंकर का करीत नाहीत
Sir varkari sampraday aplya samajtache sant ..sant tukaramach vangmay yogya ritya angikarel tar ...khup kahi samajta yeil..
बुद्ध आनी संत एकच तोच विठू.
'Tathagat Gautam Bouddha' yanna kase sagalech visartat ???
महाराज नमस्ते तुम्ही सांगता कि वारकरी
विचाराने लहानमोठा कोणी नसुन जातीपाती चे वर्न संतामध्ये नसते असे बाबासाहेबाचे संविधान
वरून दिसुन येते तर तुमच्या विचारांचे किती वारकरी आहेत ज्यांनी गावा गावात जाऊन
जाहीर कार्यक्रमात असे विचार सांगता का?
नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit gava baher rahato jay bhim jay parshuram
आजकाल वारकरी संप्रदायात आरएसएस ची द्वेषयुक्त विचारधारा घुसखोरी करतेय ..प्रबोधन कमी धार्मिक द्वेश निर्माण करण्याच राजकीय व्यासपीठ बनत आहे. .तरी काही निर्मळ मनाने वारकरी महाराज चांगला रस्ता धरुन आहे
चोखोबाराय ते भिमराय...
read friest dr. babasaheb aambedkar s all books.....babasahebani varkari sampradaya tun kahihi ghetale nahi
pahile sant. Bhagan budh tyanchch dyan sant sangat alet varakari paramparach budh parampara ahe mhanun babasaheb mantar sc st obc minarity ha samaj puravi baudh hota nantar fodale
ज़ेव्हा अस्पृशाच्यावर अध्याय अत्याचार होत होते तेव्हा साधु संत कशात गुंतले होते ्बर असो आतातर बाबासाहेबाचे विचार टिकवन्या करीता बाज़प सोडुन कोनालाही मतदान करा
अरे अत्याचार संत चोखामेळा यांच्या वर होत होता तेंव्हा पांडुरंग धाऊन मदतीला आला, जेंव्हा जेंव्हा अत्याचार होतो तेव्हा तेंव्हा देव काही अंश रुपाने अवतार घेतो, श्री राम, श्री कृष्ण, अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, शेवटी गरीब अस्पृष कुटुंबात जन्म घेणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानव थोडेच समजतो. जय शिवराय !!
संपूर्ण व्हिडिओ बाबासाहेबांवर केला
शेवटी जय भीम बोलला नाहीस
सारे पुण्य यातच होते रे ते तुला मिळाले नाही
महराज तुम्ही दगडाचे देव मानता का?जर
तुम्ही मानत असाल तर आणी देव नावाचे
दगड पावत आसेलतर मग देव कोंबडे बकरी का
खात नाही जर खात असेल तर ख्यायाच्या वस्तू
नाहीश्या झाल्या पाहिजेत पुढे पिसाब व टाऍयलेट कुठे करताना किंवा केलेले ऐकले नाही मग पुढे काय ???
Santanni Buddhanche vichar anisarle ani tyachi shikvandili. Mhanun Babasahebanni Santanna manla.
wrong speech.sir ji..
तुमचं बोलण भावत नाही, योग्य वाटत नाही
chukiche bolatayt..lokana chukiche sangu naka.
फक्त बोध घ्यायचा असतो , बिगर ज्ञानचा गर्व तुच मोठा तुच ज्ञानी महाराजांनी काय चुक सांगितले आहे.
🙏🙏
संत कबीर गाडगे महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ संत चोखोबा इ वारकरी संप्रदाय नई खरच 💯 बाबासाहेब चे स्वप्न विचार पेहरत आहे त बोल पुंडलीक वरदे हारी विठ्ठल 🙏 नमो बुद्धाय जय भीम 🙏
🙏