जातीचा प्रभाव भारतभर चालतो ते फक्त ब्राह्मण जातीबद्दल,ते शहरात राहु दे नाहीतर ग्रामीण भागात राहू दे , भारतातले ९०% टक्के ब्राम्हण हे संघाला मतदान करतात, बाकीच्या सर्व जाती काम बघून मते देतात
का करू नये जर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज रडत फवारने किती कोलांट्या ऊड्या मारल्या, मुस्लिम तुष्टीकरण केले तरी फवार मराठा म्हणून त्यालाच मतदान करतात मग ब्राम्हणांनी संघ, भाजप, शिवसेनेला का करू नये. जरा संघाच्या शाखेत आणि भाजपत बघा किती टक्के ब्राम्हण आहेत आणि किती टक्के इतर जातीचे लोक आहेत ते मग तुमचा भ्रम दूर होईल. जय भवानी जय शिवराय.
इयत्ता ताकतीत विश्लेषक आहेत 2014 मध्ये नाशिक मधून कोण निवडून येणार यांनी लोकमत चैनल ला सांगितलं होतं हे माझे तोंडावर आपटले होते तरी अनेक चॅनेलवाले यांना विश्लेषक म्हणून बोलवतात
हे तथाकथित विश्लेषक आहेत 2014 मध्ये लोकमत आयबीएम ला यांनी नाशिक मधून कोण निवडून येणारे छाती टोकपपणे सांगितलं होतं तोंडावर आपटले होते तरी अनेक चॅनल यांना विश्लेषक म्हणून बोलवतात
मला पामराला हे विश्लेषण समजून घेणे फार अवघड जात आहे. फारच गुंतागुंत आणि किचकट आहे. जातीच्या बाहेर हा वक्ता बोलताच नाही. विकास हा मुद्दा का सोडून दिला. असो ४ जून ची वाट बघू. भाऊ तोरसेकर म्हणतात तेच खरे! मोदी विश्लेषण मध्ये हरतात आणि निवडणूक जिंकतात. विश्लेषक खरंच लोकांशी जोडलेले गेले आहेत का?
आता पण चॅनल चांगलेच आहे,सर्वांना समान संधी देते कोणत्याही एका पक्षाला वाहून घेतलेले नाही चॅनल ने.निर्भिड पने वेग वेगळ्या ज्ञानियांच्या चर्चा घडवून आणते .
पवार साहेब अभ्यास कमी आहे लोकं निरबुध नाहीत राष्ट्रीय स्थरावर कोणाला मतदान करायच हे लोकांना कळतं ही निवडणूक स्थानिक पातळीवर नाही तुम्ही कायबाय बोलता मोदीच येणार महाराष्ट्र मध्ये 40 के पार राममंदिर चा कॅडर कॅपचेर केला काडर प्रयेकी वेगळा आहे प्रयत्येक काडर कॅपचेर करण्यात भाजपा हुशार आहे ही चर्चा व्हायफळं वाटत
हो. मंदिरामुळे रोजगार मिळतो. डाव्या विचार सरणी वाल्यांना कधी कळणार? तिरुपती , शिर्डी देवस्थानां बरोबर अनेक गावांतील अर्थकारण देऊळ व उत्सव ह्या भोवती चालते. भारतीय अर्थकारणा चा तो एक भाग आहे.
@@ashutoshkulkarni551 राजकीय मुद्दा करण्याची गरज नाही. पुजारी जगणार बाकी सामान्य तो सामान्यच राहणार.. राम मंदीर बनल्याने सामान्य लोकांच्या जीवनात तील मात्र फरक पडत नाही
@@swapnil_patil99 पाटील जरा वाड्यातून बाहेर येऊन जग पहा. देशात अनेक ठिकाणी मंदिरावर अवलंबून असणारे अर्थकारण आहे. थोडा अभ्यास आणि विचार केला तर लक्षात येईल. राम मंदिर प्रत्यक्षात आल्यावर अयोध्येत जमीनीचे भाव वेगात वाढत आहेत. निदान ते तरी तुम्हाला 7/12 चीच भाषा समजणाऱ्यांना लक्षात येईल. पुजारी हा घटक बहुजनां प्रमाणेच सामान्य जीवन जगतो. वाड्यात राहणाऱ्या आणि पैशाची भाषा समजणाऱ्या मंडळीना जरा वाड्या बाहेर येण्याची गरज आहे .
संघाला भारतानी बॅन केल पाहिजे, भातातील एकीला खंडित करायचे तसेच इतर जातीविरुद्ध लोकांमध्ये तेढ निर्माण करणे हेच काम फ़क्त संघ टिकून ठेवतो. जाति टिकवणे व ब्राम्हणी वर्चस्व स्थापित करणे हेच संघाचे काम आहे.
Brahmins are less than 3 % hence brahmin voters cannot influence any poll result. All the brahmin voters are divided in many parties. Right from Mayawati to samaj wadi to congress and Bjp. So these voters have no value in any party. Now in politics all the influential people and all the rich people and industrialist belong to other caste and not brahmins in any case.
अगदी बरोबर संघ बॅन करून पाकिस्तान मधील सर्व टेररिस्ट संघटनेला भारतात मान्यता दिली पाहिजे. त्यांना त्यांचे कार्य करण्यासाठी कार्यालये दिली पाहिजेत मग सर्व धर्म एकत्र राहतील व 1947 मध्ये जसे देशाचे धर्माच्या आधारावर तुकडे झाले तसे नंतर कधीच होणार नाही. तसेच ते टेररिस्ट बब्राह्मणांना संपवातील व हिंदू धर्माक्या भरभराटी साठी कार्य करेल व हिंदू धर्माचे कल्याण होईल.
प्रत्यक्ष मतदान करताना मोदी नकोच असा विचार मतदार करेल का ? भाजपने असे देशाचं किंवा सामान्य माणसाचं काय वाईट / नुकसान केलंय की त्याला हटवू / धडा शिकवू असं सामान्य मतदाराला वाटेल ? पवार साहेबांचं अतिविश्लेषण साफ चुकणार आहे. 4 जूनला बोलवा पुन्हा यांना...
काँग्रेस असताना किती अनेक दुसरे पंतप्रधान झाले वी पी सिंगपंतप्रधान. देवेगौडा. गुलजार नंदा . चारण सिंह लाल बहादुर शास्त्री हे पंतप्रधान झाले ते BJP ला दिसत नाही काय फक्त गांधी गांधी सगळीकडे दिसते आणि नोटेवर गांधिदिस्तात
सर्व हिंदू आता हिंदुराष्ट्राची वाट पाहत आहेत, कशी मथुरा मुक्ती अजून बाकी आहे, आणि हे सगळं फक्त मोदीच करू शकतात, मोदी भगवान विष्णू चे दूत आहेत, जय श्री राम 🚩जय मोदी 🚩
महागाई व बेरोजगारी या मुद्यावर लोक मतदान करणार आहेत.इतर कोणताही मुद्दा प्रभावी ठरणार नाही.
अभ्यासु व्यक्तीमत्व. ❤❤❤
सखोल अभ्यास, सटीक विश्लेषण
एक नंबर विश्लेषण
जातीचा प्रभाव भारतभर चालतो ते फक्त ब्राह्मण जातीबद्दल,ते शहरात राहु दे नाहीतर ग्रामीण भागात राहू दे , भारतातले ९०% टक्के ब्राम्हण हे संघाला मतदान करतात, बाकीच्या सर्व जाती काम बघून मते देतात
बामण हारामखोर आहेत कायम जातीवर जातात
How funny. मी तर 2014 ला सुध्दा rashtawadila मतदान केलंय. Yes 2019 आणि 2024 offcourse भाजपाला केलंय ते त्यांचं काम बघून.
का करू नये जर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज रडत फवारने किती कोलांट्या ऊड्या मारल्या, मुस्लिम तुष्टीकरण केले तरी फवार मराठा म्हणून त्यालाच मतदान करतात मग ब्राम्हणांनी संघ, भाजप, शिवसेनेला का करू नये. जरा संघाच्या शाखेत आणि भाजपत बघा किती टक्के ब्राम्हण आहेत आणि किती टक्के इतर जातीचे लोक आहेत ते मग तुमचा भ्रम दूर होईल. जय भवानी जय शिवराय.
ब्राह्मण लोक मराठ्यासारखे मेंढ्यांसारखे मतदान नाही करत. मराठ्यांपेक्षा ओबीसी पण डोक वापरून मतदान करतात.
ब्राम्हण नेहेमी संघवादी आणि भाजप वादी का असतात?
मेरिटवाले व राज्य शास्त्राचे प्राध्यापक आहेत डॉ प्रकाश पवार🎉
शिंदे गट अजित पवार गट हे घरचेच नाही तर ते भाजपचे कसे होतील
😅
अजित अणि एकनाथ 0000😅
मुळात धर्म व जात हे विषयच भाजपाला पराभूत करतील. धर्मजातीभेद व अहंकार,एकाधिकार हे मतदार नेहमीच स्विकारणार नाही.
निवडणूक झाल्यानंतर 2 महिन्यानी ह्याच ज्येष्ठ विश्लेषकाला पुन्हा बोलवावे. त्यांचे म्हणणे त्यांनाच ऐकवणे व नंतर परत बोलायला संधी देणे.
माझ तर म्हणणं आहे की ४ जूनला अशा सर्व पत्रकारांना तुमच्या चॅनेल वर बोलवा.
कोणाला बोलवायचं हे कळलं पाहिजे
अशा नेगेटिव्ह विचार असलेल्या माणसांचे नाट नकोतच
तुम्ही कंगना राणावत चं चिंतन शिबिर ठेवा, तुम्हाला सोसलं तेचं
इयत्ता ताकतीत विश्लेषक आहेत 2014 मध्ये नाशिक मधून कोण निवडून येणार यांनी लोकमत चैनल ला सांगितलं होतं हे माझे तोंडावर आपटले होते तरी अनेक चॅनेलवाले यांना विश्लेषक म्हणून बोलवतात
हे तथाकथित विश्लेषक आहेत 2014 मध्ये लोकमत आयबीएम ला यांनी नाशिक मधून कोण निवडून येणारे छाती टोकपपणे सांगितलं होतं तोंडावर आपटले होते तरी अनेक चॅनल यांना विश्लेषक म्हणून बोलवतात
छान विश्लेषण, सहमत
सुंदर विश्लेषण 👌👌👌
काही बामणांना मिर्ची लागलेली दिसतेय 😮
मोदीजी आणि आर एस एस चे जे मतदान होते ते मिळाले पण शिंदे गट आणि अजित दादा गटा कडून पाहिजे तशी मदत झालीच नाही
ह्या दिवसात तुमचे कार्यक्रम बघवत नाहीत.
होय, साधारणतः असेच आहे.
काही टुकार वक्ते मधील कालावधीत आले होते.
Mag baghata kashala
@@gulfampathan1279 ते बघितल्याशिवाय कसे कळणार?
चमचे बीजेपी चे
का बघता मग ?
कुणी आग्रह केलायं का ?
प्रामाणिक विश्लेषण
Election result chya जवळपास जाणार एकमेव विश्लेषण.
संघ नेहमीच स्वंयसेवकांची सोय सत्तेत ,प्रशासनात करतो,त्यामुळे संघाची फरफट ...तो पुढेही स्विकारणार.. पैसा ही आता भरघोस आलाय.
४ जून २०२४ पर्यंत फक्त चर्चा 😊
असले कलाकार नंतर दिसतच नाहीत कुठं जातात काय माहित
ते कलाकार कुठे जात नाहीत चॅनल वाले त्यांना जशा प्रकारची चर्चा घडवायची आहे तसे कलाकार पकडून आणतात.@@arvindwagh7043
विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले
अतिशय योग्य विश्लेषण
जनतेला उल्लू बनवणे सोपं झालंय पण देवाला सुद्धा जर तुम्ही फसवत असाल तर देव फसणार नाही. बिन आवाजाची काठी बसली तुम्हाला.
एकदम बरोबर बोलता पण इथ मोदीभक्तांना गुजरातचं पहिलं अक्षर खाऊशी वाटतं
मला पामराला हे विश्लेषण समजून घेणे फार अवघड जात आहे. फारच गुंतागुंत आणि किचकट आहे.
जातीच्या बाहेर हा वक्ता बोलताच नाही.
विकास हा मुद्दा का सोडून दिला.
असो ४ जून ची वाट बघू.
भाऊ तोरसेकर म्हणतात तेच खरे!
मोदी विश्लेषण मध्ये हरतात आणि निवडणूक जिंकतात. विश्लेषक खरंच लोकांशी जोडलेले गेले आहेत का?
प्रकाश पवार सारखे चमचे शरद पवार ला हव तेच बोलतात. शरद पवारला जस जातीजातीत भांडण लावण आवडत तसाच हा प्रकार आहे. अहो ह्या अशा मादरचोतना विकास नकोच आहे.
तोरसेकराना पक्क माहीत आहे की जो पर्यन्त निवडणूक अध्यक्ष तसेच इतर सरकारी संस्था सोबत आहेतः तो पर्यन्त तेच निवडून येणारं 😂
विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले
मोदीनेच देशाचे वाटोळे केले.😊
बसणार हे कोल्हापुरात, आणि विश्लेषण करणार देशाचे. मजेशीर आहेत हे.
तेही यादव नगर मध्ये😂😂
@ShikariBhanangबाजारू पत्र कार आहे गुण पाकिस्तानी असणारच 😢
@ShikariBhanangपण विश्लेषण पाकिस्तानी भडव्या सारखे त्याचे काय 😢 काय तर्क पण देता येत नाही पंचर छाफ बाजारू पत्र कार सारखे विश्लेषण आहे😢😮
दादा ते पंतप्रधान कसे देशाचे दिल्लीला बसलेले असतात आणि कारभार करतात कोल्हापूरचा तसाच ह्याला पत्रकारिता म्हणतात
correct
मला आधी हे चॅनेल खूप आवडायचं..
खरे सत्य आहे
आता दर्जा ९% टक्के उरलाय. जसे बहुतेक तलावात १% ५% पाणी शिल्लक आहे तसे यांचेही झाले आहे.
Satya bolte chanel
कोल्हा ला द्राक्ष आंबट
आता पण चॅनल चांगलेच आहे,सर्वांना समान संधी देते कोणत्याही एका पक्षाला वाहून घेतलेले नाही चॅनल ने.निर्भिड पने वेग वेगळ्या ज्ञानियांच्या चर्चा घडवून आणते .
कुठून कुठून धरून आणतात असल्या विसलेशक , एक विशिष्ट चष्म्यातून प्रश्न विचारले जातात व एका विशिष्ट रंगछटा असलेला चष्म्यातून विसलेशन केलं जातं
हा विन्या पांचट हाच एक नंबर नालायक. भाजप विरोधात कोणी बोललं की हा हलकट खूष होतो.
Please invite only non biased experts for their opinion. Think over Sir, Please. Do not loose your credibility by inviting Tom Dick and Harry.
T, D, H......😂😂😂
विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले
श्री प्रकाश भाऊंची मुलाखत बघितली .चांगली आहे.
सर, तुम्ही म्हणता ते खरं आहे. बीजेपीला मोदीजीघ हरवणार आहेत. 😊
पवार साहेब अभ्यास कमी आहे
लोकं निरबुध नाहीत राष्ट्रीय स्थरावर कोणाला मतदान करायच हे लोकांना कळतं
ही निवडणूक स्थानिक पातळीवर नाही
तुम्ही कायबाय बोलता
मोदीच येणार
महाराष्ट्र मध्ये 40 के पार
राममंदिर चा कॅडर कॅपचेर केला
काडर प्रयेकी वेगळा आहे प्रयत्येक काडर कॅपचेर करण्यात भाजपा हुशार आहे
ही चर्चा व्हायफळं वाटत
मोदी चा सुफडा साफ होणार
Maharashtra 40 par kahipn fekto modi sarkh. 25 cross krun dakhva.
घंटा हातात घे नी हलवत बस्स
मुर्खाच्या नंदनवनात दिवसा स्वप्ने पहात आहेत अंधभक्त, पंधरा येऊ दे लयीत भारी होईल
Bjp 9 seat shinde 1 seat ajit pawar 00.00 seat
पाचलग साहेब, 4 जूनला फक्त 10 च दिवस शिल्लक आहेत. ह्या असल्या लोकांना लवकरात लवकर बोलवून घ्या. नंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही आहे.
4 जुन ला हा बाजारू पत्रकार देशी दारूच्या दुकानात बसलेला दिसेल😅😅
ही टीव्हीवरची नेहमीची गिर्हाईके आहेत. हे येतच राहणार. फक्त पुढील वेळी भाजपच्या यशाचे कारण एव्हीएम, वगैरे काहीतरी शोधून काढावे लागेल त्यांना.
अगदीच! फक्त तुम्ही तोंड लपवू नका ४ जूनला
भाजप evm घोटाळा करणारच यात दुमत नाही
विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले
खूप छान विश्लेषण आहे.
अत्यंत जातीवादी.....जात सोडून विचारच करू शकत नाही
या मनुष्याचे कधीही ऐका. फक्त जात हाच विषय घेऊन जगतो हा मानुस (माणूस नाही, बर का, मानुस)
शेवटी पवारच आहेत ना?
नावातच येते ते.
विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले
४ जून नंतर ' भाजप कोमात, भक्त संडासात` अशी परिस्थिती येणार आहे.
जात हा मुद्दा आजच नाही तर प्रत्येक निवडणूक ही जातिवर च चालते,,,
पटलरा विनायकराव आपण असे लोक बोलावून कींमत कमी करुन घेता आहात.
तुझी किंमत किती अंधभक्ता,एक कवडी दमडी सुद्धा नसेल.प्रकाश पवार अभ्यासक आहेत हे कदाचित अंधभक्ताना माहिती नसेल, डोळ्यावर झापड बांधले की असे होणारच
विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले
मोडी गेय ओ 🎉आर पार ताडी पार🎉
पवार आहेत म्हणजे सगळी मुत्सद्देगीरी फक्त यांचीच मक्तेदारी
आपल विस्लेशन चुकतय....या चार पाच वर्षात संघ ही कुठे दिसेना..आणि मोहन भागवत पण दिसेनात..संघ भाजपा तील खद खदं चार तारखेनंतर कळेल....
या विशेष सिरीझ नंतर आणि ४ तारखेनंतर या साहेबांना एकदा तोंडात द्या (गोड लागेल ते).. नुस्ता वेळ घालवलायंस भावा..
एका जागेमुले वाजपेई गेले होते कायतर सागतो
राम मंदीर ठीक आहे. पण जगायला तेवढं पुरेसे आहे का ? Bjp च्या चेल्यांनो
हो. मंदिरामुळे रोजगार मिळतो. डाव्या विचार सरणी वाल्यांना कधी कळणार? तिरुपती , शिर्डी देवस्थानां बरोबर अनेक गावांतील अर्थकारण देऊळ व उत्सव ह्या भोवती चालते. भारतीय अर्थकारणा चा तो एक भाग आहे.
@@ashutoshkulkarni551 राजकीय मुद्दा करण्याची गरज नाही. पुजारी जगणार बाकी सामान्य तो सामान्यच राहणार..
राम मंदीर बनल्याने सामान्य लोकांच्या जीवनात तील मात्र फरक पडत नाही
@@swapnil_patil99 पाटील जरा वाड्यातून बाहेर येऊन जग पहा. देशात अनेक ठिकाणी मंदिरावर अवलंबून असणारे अर्थकारण आहे. थोडा अभ्यास आणि विचार केला तर लक्षात येईल. राम मंदिर प्रत्यक्षात आल्यावर अयोध्येत जमीनीचे भाव वेगात वाढत आहेत. निदान ते तरी तुम्हाला 7/12 चीच भाषा समजणाऱ्यांना लक्षात येईल. पुजारी हा घटक बहुजनां प्रमाणेच सामान्य जीवन जगतो. वाड्यात राहणाऱ्या आणि पैशाची भाषा समजणाऱ्या मंडळीना जरा वाड्या बाहेर येण्याची गरज आहे .
Pachlag खरोखर रिसर्च करून व्हिडिओ बनवतो का ?
नाही
असले लोक शोधण्यामध्येच त्यांचा रिसर्च दिसतो.
😂😂
Jai shree ram
Jai shree mahakal baba
यांच पहिल्यापासून विश्लेषण आघाडीच्या बाजूने राहिलेलं आहे,काही विश्लेषणाची डोक्यात पवार जातीवादी विचार असतो
100 %
ह्यांना ४ जून ला पण बोलवा. स्वतःचा बोलण्यावर काय म्हणणं आहे ह्यांचं विचारा
विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले
बोला बोला...४ जून पर्यंत बोला....तुम्ही आणलेले एकही ' विचारवंत ' नाहीत हे लक्षात का येत नाही तुमच्या Mr पाचलग साहेब?
सर्व एका माळेचे मणी आहेत
ह्यांच्याविषयी नाही , पण अलीकडे बहुतेकवेळा 'विकारजंत' या शब्दाचे स्पेलिंग चुकते आणि तो शब्द सरसकट 'विचारवंत' असाच लिहिला जातो.
ekdum barobar. Kai boltat hyancha hyanach samjat nahi. Rajkiya vishleshak mhanun bolavtat, ani vishleshan sodun commentary karat bastat. 4 Jun nntr hya Panchatlagcha kai hinar kai mahiti.
योग्य विश्लेषण 👍
समोरच्या व्यक्तीच्या मनातले कळत नाही ह्या लोकांना सर्व जनतेच्या मनातले कसे काय कळते
मंदिर असो वा मस्जिद कायद्या मोडून मोठे स्पीकर भोंगे लावून प्रार्थना करून आजू बाजूच्या नागरिकांना त्रास देणे योग्य की अयोग्य
म्हणजे प्रभू श्रीराम यांना सुध्दा हे आवडले नाही म्हणून घमेंड गर्व असता कामा नये रावणाला सुध्दा अशीच घमेंड होती अति तेथे माती
यांचं ज्ञान हे पश्चिम महाराष्ट्रापुरतच दिसतं , त्यांना पूर्ण महाराष्ट्राचे ज्ञान नाही आणि चालले केंद्राचे विश्लेषण करायला
Tumhala talkyache dnyan ahe ka?
@@gulfampathan1279 मी विश्लेषण करत फिरत नाही , त्यामुळे मला ज्ञान आहे का नाही याचं संबंध येत नाही
Opposition la kadhi credit dya. Khup hard work kel aahe, tyani. Shatrulahi apriciate karne hi bhartachi mahan sanskriti aahe.
शिंदे स्वतःचा झाला नाही तर ते बीजेपीचा काय होणार आहे
Conclusion काय पवार साहेब...की आपलं नुसते ."'..........."😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
देवाच्या नावाखाली किती दिवस लोकांना गंडवनार नुसते देव देव करून खायला मिळनार नाही
Hyacha vishleshan mala kadhich patal nahi
संघ आणि भाजप मध्ये वाद नाही आणि मोदी येणार ह्यांत वाद नाही,विश्लेषकाला हे जितक्या लवकर कळेल तितकं बरं.
योग्य विश्लेषन
आता पवारच म्हणताहेत की प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायला लागेल!
राहुल गांधी यांनी या निवडणुकीमध्ये जाति वाद वर बोलतोय त्यांचं पुढे का परिनाम होनार?
Ata toch yenar
?
प्रकाश यांनी बावळट बडबड करू नये.
नितीन गडकरी पंतप्रधनपदासाठी योग्य राहील 🎉🎉
Khup chan analysis
आता मोदी जसा ठरवून मुलाखती देत आहे, तसाच हा सुद्धा ठरवून पाठविलेला असणार ?
विनायक राव आपण असे लोकं का बोलावता
काही खरं नाही ४ तारखेला सगळे मोदींचे डाव पेच यावर चर्चा करतील.
काय नाय भावा सगळे मोदी द्वेषी बाजारू भडवे पत्रकार 4 जुन ला evm च्या नावाने दिवस भर सगळे बोंबलत राहणार बघ तु 😅😅
*जेल*
इयत्ता किती विश्लेषक आहेत आणि हे गोल गोल बोलतात 2014 मध्ये नाशिक लोकसभेतून कोण निवडून दिले त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं
He is Pawar…. That’s says all. Get him on show on 4th June!
*एक भ्रष्टाचारी , उर्माठ पवार, मोदीच्या कुशीत बसला आहे* 😅😂😅😂
घरात बायको पोर विचारात नाही मग अश्या शिळोप्याच्या गप्पा सुचतात
😂😂😂
देव करो मोदीच निवडून येवो कारण लोकशाही आणि स्वातंत्र्य ह्याची किंमत कुणालाही नाही
Nahi yat😂😂😂 deva la pan Nako ahe😊
मोदीच परत निवडून आले तर लोकशाही चे वाटोळे होईल हे नक्कीच गेली 10 वर्षे देशाचं न भरून येणार वाटोळ झाले आहे
Hav अंध भक्त
स्वातंत्र्य 🤣🤣🤣 वाया ईडी सीबीआय 😜😜
काय तर म्हणे लोकशाही... अरे कुत्रीच्या पिलांचेही डोळे केव्हाच उघडले, पण मंदभक्त आहे तसेच आहेत !
श्री प्रभू रामचंद्र जागे आहे त्यला पचनार नाही
Misleading title again!
#Shame Vinayak Ji!
#Disliked
😂😂😂😂😂 ह्याला बोलवा 4 जून नंतर.... ह्याच थोबाड बघायचं आहे काय बकवास सांगतोय, सगळ्यांनी ह्याला सांगून मतदान केलेत दिसतोय 😂
नाही भावा हा बाजारू पत्रकार 4 जुन च्या संध्या काळी देशी दारू च्या गुत्त्यावर बसलेला दिसेल 😅😅 बोलावणार कसे सुद्धीत असेल तर ना😅😅
विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले
संघाला भारतानी बॅन केल पाहिजे, भातातील एकीला खंडित करायचे तसेच इतर जातीविरुद्ध लोकांमध्ये तेढ निर्माण करणे हेच काम फ़क्त संघ टिकून ठेवतो.
जाति टिकवणे व ब्राम्हणी वर्चस्व स्थापित करणे हेच संघाचे काम आहे.
अगदी बरोबर. त्यामुळेच तर ब्राह्मण वर्चस्व राहिले आहे
Brahmins are less than 3 % hence brahmin voters cannot influence any poll result. All the brahmin voters are divided in many parties. Right from Mayawati to samaj wadi to congress and Bjp. So these voters have no value in any party. Now in politics all the influential people and all the rich people and industrialist belong to other caste and not brahmins in any case.
अगदी बरोबर संघ बॅन करून पाकिस्तान मधील सर्व टेररिस्ट संघटनेला भारतात मान्यता दिली पाहिजे. त्यांना त्यांचे कार्य करण्यासाठी कार्यालये दिली पाहिजेत मग सर्व धर्म एकत्र राहतील व 1947 मध्ये जसे देशाचे धर्माच्या आधारावर तुकडे झाले तसे नंतर कधीच होणार नाही. तसेच ते टेररिस्ट बब्राह्मणांना संपवातील व हिंदू धर्माक्या भरभराटी साठी कार्य करेल व हिंदू धर्माचे कल्याण होईल.
वांझोटी चर्चा , पाणी घुसळून लोणी थोडी निघणार!
MVA 30+👍
हे सगळे बंद खोलीतले कागदी बरळणे आहे . जमिनी हकीकती शी काही संबंध नाही . सगळे theoretical आहे . टीपीकल जी. प. शाळेचा मास्तर वाटतोय
प्रत्यक्ष मतदान करताना मोदी नकोच असा विचार मतदार करेल का ? भाजपने असे देशाचं किंवा सामान्य माणसाचं काय वाईट / नुकसान केलंय की त्याला हटवू / धडा शिकवू असं सामान्य मतदाराला वाटेल ? पवार साहेबांचं अतिविश्लेषण साफ चुकणार आहे. 4 जूनला बोलवा पुन्हा यांना...
4 जुन ला संध्या काळी हा बाजारू पत्रकार देशी दारूच्या दुकानात बसलेला दिसेल 😅😅
@@baburaopujari7074 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
सर शेतकरी व व्यापारी फार नुकसान झालय त्यामुळे बोकडं ब्रष्ट आहेत म्हणून बीजेपी नको.
काँग्रेस असताना किती अनेक दुसरे पंतप्रधान झाले वी पी सिंगपंतप्रधान. देवेगौडा. गुलजार नंदा . चारण सिंह लाल बहादुर शास्त्री हे पंतप्रधान झाले ते BJP ला दिसत नाही काय फक्त गांधी गांधी सगळीकडे दिसते आणि नोटेवर गांधिदिस्तात
Bhaltach hushar manus aahe,tula salute ! Achya bay bay tata!
हे शेवटी पवार विचारी आहेत
देव काहीच करत देव देवाच्या ठीकानी आहे आपल्या कर्माच फळ आपल्याला मिळतच ते चुकत नाही
पवार सरांच विश्लेषण खूपच आवडल,नीट बाजू मांडल्या
बेकार आहे हा मानुस रोजगार किंवा महागाई व शेतमजूर व शेतकरी या वर बोलत नाही
देव करो गडकरी पंतप्रधान होवोत महाराष्ट्राचा पहिला पंत प्रधान या च गर्व आहे
परराष्ट्र धोरणातील बदल तरुणांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भावतोय, याचा विचारच केलेला नाही
अगदी बरोबर
काय बदल झाला? मालदीव सुद्धा ऐकत नाही
कसले विश्लेषक यांना कसलाही काडीचा गंध नाही फक्त आपला चैनल वर यायचं आणि इकडचं तिकडचं बोलायचं अभ्यास पूर्ण बोलणं काही नाही
असे नेगेटिव्ह विचार पण ऐकायला हवेत. किती विष भरलंय यांच्या मनात!
बारामतीने जातीयवादाचे एक मोठे विद्यापीठ चालवले होते या राज्यात. तिची मधुर फळे आहेत ही.
*विष तुमच्या मनात आहे, मन की बात , तुमच्या ओठावर आली आहे*
प्रकाश पवारांनी ही मुलाखत देऊन प्रेक्षकांना अजूनच गोंधळून टाकले. त्यांचे विश्लेषण ऐकून असे वाटते, की *मॅच ड्रॉ* होणार आहे.
😂😂😂😂😂
Haat badlegaa desh k haalaat jai congress Vijay congress 👍 😀 😎 👌
मुलाखत नाही निगेटिव्ह पसरवतात
श्री राम आमची आस्था आहे
आणि ती कायम राहणार आहे
सर्व हिंदू आता हिंदुराष्ट्राची वाट पाहत आहेत, कशी मथुरा मुक्ती अजून बाकी आहे, आणि हे सगळं फक्त मोदीच करू शकतात, मोदी भगवान विष्णू चे दूत आहेत, जय श्री राम 🚩जय मोदी 🚩
Fakt bhakt
Andhbhakt😂 gas ahe ka ghari
😂😂
मूर्ख माणूस
भाजपला उत्तर प्रदेशात ७५+, बिहार ३५+, प. बंगाल ३०+, महाराष्ट्र ४०+. कुठेही नुकसान नाही!
प्रत्येकजण प्रत्येक मराठी मत आपापल्या चष्म्यातून पाहत असतो.
*अरे भाई......तुम कहना क्या चाहते हो? पाचलग साहेब......तुमचा चॅनल आम्ही unsubscribe करायचा का?* 🤷🤦
पक्षपाती प्रश्न पक्षपाती आणि खुळचट विश्लेषण
Tumhala kai Kalanar RS S Modi Modi KarunTumachi Buddhi Kam Karenasi Zali
पाचकेया सगळ्या दिग्गजांना परत एकदा चार जून नंतर बोलवा एकत्रित .आम्हाला त्यांना एकत्रित ऐकायचा आहे .काय पचका झाला त्यांचा .त्याचा आनंद लुटायचा आहे .
शेतकरी कायदे शेतकऱ्याच्या चांगल्या साठी होते. पण ते कसे वाईट आहेत हे तुम्ही त्यांना बरोबर पटवून दिलंत.
तू शेतकरी आहेस का,नसणारच म्हणून तुला फायदा दिसतोय