कोल्हापुरातील सांगवडे वाडीच्या शेतकऱ्याचं हाताला आलेलं पीक रातोरात टाकलं उपटून |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2023
- कोल्हापुरातील सांगवडे वाडीच्या शेतकऱ्याचं हाताला आलेलं पीक रातोरात टाकलं उपटून | #kknews #shetkari #kolhapurikarbhar #maharashtra #farmer
.
Kolhapuri Karbhar (कोल्हापुरी कारभार ) is a 24x7 news and entertainment
Channel in India. The Kolhapur-based company launched on 06th jan 2022.
The channel is owned by Twilight Ads. kolhapuri Karbhar has become a
Marathi news and entertainment hub which provides you with the comprehensive
up-to-date news coverage and entertaining media from all over kolhapur.
Get the latest top stories, Interviews, current affairs, sports, business, entertainment,
politics, spirituality, Blogs, and many more here only on Kolhapuri Karbhar in
Marathi language.
What's app us on
chat.whatsapp.com/KT06XawkhEe...
..
Follow us on Facebook
/ kolhapurikarbhar
..
..
Follow us on Instagram
/ kolhapuri_karbhar
..
..
#Kolhapurikarbhar #gadhinglaj #kolhapur #maharashtra
#pune #mumbai #marathi #satara #nashik #india #ig #marathistatus
#punekar #marathimulgi #sangli #marathimulga #love #solapur #nagpur
#status #aurangabad #marathijokes #instagram #maratha #photography
#marathimeme #mimarathi #mh #mumbaikar #kolhapuri #marathimotivational
#kolhapurnews #event
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use
🌷🥀💐 ज्या नालायक माणसांनी हे कृत्य केलंय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देवा या नराधमाना लवकर उचल 🌷🌷🥀🙏🙏🙏🙏🙏
शेतकऱ्यांना त्रास देणारे शोधून कठोर कारवाई करावी. गावातील सर्व शेतकऱ्यांनी एखत्र येवुन विचार करावा..
तुमच्या पाठीशी आमी आहो जो कोणी अस केला. शिक्षा मिळाली पाहिजे आमी पण व्हिडिओ वायरल करतो
असे कृत्य करणाऱ्यास कठोरशिक्षाझालीचपाहिजेच.
खूपच निंदनीय प्रकार आहे 😢
मावशी काळजी करू नका देव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळेल फक्त थोडंसं धीर धरा.... आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो ती तुमच्या शेतात येऊन उभे राहील....... मावशी रडू नका
गरीबाचा घास हीरावला साल्यानो
हरे कृष्णा... राधे राधे..
काळजी नसावी.. या पेक्षा दुप्पट येणारं आहे.... नुकसान या माऊलीचे नाही तर ज्यांनी हे कृत्य केलेय त्यांचे झालेय... कर्मावर विश्र्वास ठेवा... गरिबाला त्रास देणं सोप्प नसत..
राम कृष्ण हरी
घरातील एखादी व्यक्ती मरण पावल्यावर जेवढे दुःख होणार नाही त्यापेक्षा ही जास्त दुःख होते
"ज्यानं हे कर्म केल लवकरच त्याच कर्म त्याच्याकडे परतून येईल "🙏
बरोबर आहे
कर्म तैसे फळ भोगावे केवळ लागत असे .( संत जनार्दन स्वामी आश्रम गोंडगांव)
त्रिकाल सत्य आहे
😢😢😢
परंतु आज या कुटुंबातील लोकांची अवस्था झाली त्याचं काय शासनाने कडक कारवाई करावी अशी विनंती
अतिशय निंदनीय घटना आहे,या शेतकऱ्यांच्या कुटूंबाकडे पाहून फार वाईट वाटलं ...असे कृत्य करणाऱ्या नराधमांचा निषेध असो..
ध्यानात ठेवा,हातातलं हिरावून घेऊ शकता,पण नशिबातल कधीच हिरावून घेऊ शकत नाही😢
बाळुमामा त्याला लवकरच शिक्षा देणार.जय बाळुमामा ❤🙏🙏🙏
दुर्दैवी घटना आहे जे कोणी तिथले आमदार आहेत त्यांनी त्या कुटुंबास पूर्णपणे धीर देऊन मदत करावी
येथील आमदार अतिशय कर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी ताबडतोब भेट दिली आहे
@@prashantpatil8060 kon ahet ?
अरे कुत्र्यांनो तुम्हाला झाडू पण काय मिळालं तुम्ही त्या शेतकऱ्याच्या हातातलं लिहिलं आहे त्याच्या नशिबातल्या नाही नेलं हे तुम्ही ध्यान ठेवा मामा एक ना एक दिवस तुमच्या शेतामध्ये सोनं पिकणार कारण शेतकऱ्यांच्या हातात सोनू पिकवायचे धमक आहे
कोण आमदार आहे तिथले
डोळ्यात पाणी आले राव
हे दुःख फक्त एक शेतकरीच समजू शकतो
देवा ज्यांनी ह्या शेतकऱ्याला त्रास दिलाय त्यांचाच उपाशी ठेव हेच मागणं 😔😔😊🙏🙏🙏🚩
आईच्या डोळ्यातील अश्रु दुखाची भिषणता व्यक्त करीत आहेत.माणसात इतकी विक्रृती कशी काय येवू शकते.परमेश्वरा न्याय कर.😭😭
फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी....कडक शिक्षा झाली पाहिजे
फौजदारी करुन काही उपयोग नाही यं्तनेतीली लोक सगळे चाटे आहे
मुख्यमंत्री साहेबांनी यांना मुख्यमंत्री सह्यता निधी उपलब्ध करून मदत करावी 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बँक खाते क्र. सोशल मीडिया वर टाका.. महाराष्ट्रतला सर्व समाज मदत करेल
Barobar
बरोबर
किती नालायक लोक असतात टेन्शन घेऊ नका त्यांचं पण वाटोळं होईल 😢
लोक बाहेरचे नाही गावातीलच आहेत . पोलीस खात्याने कुञे आणुन तपास करावा . सापडले की महाआरती करावी त्यांची ठेसा घालुन .
बरोबर
माझी इच्छा आहे ज्यांनी कुणी हे केल आहे त्याला भर चौकात गोळ्या घालाव्यात कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे
भारत देश हा क्रुषी प्रधान देश आहे,,,जो कोणी पिकाची नाशदुत करेल त्याला जन्मठेप शिक्षा असावी,,,,🙏🙏
खरोखर अश्रू अनावर झाले धीर सोडू नका ज्याने हे कृत केलय तो आयुष्यात कदीच सुकी राहणार नाही 😢😢
ही खूप वाईट गोष्ट आहे या गोष्टीवर पोलीसांकडून श्वान पथकाचा वापर करून या गोष्टीचा छडा लावून ज्या लोकांनी हे कृत्य केलाय त्यांना शिक्षा कठोर झालीच पाहिजे.
अत्यंत दुर्देवी घटना कोल्हापूर जिल्ह्याला न शोभणारी घटना.
K.k.news वाल्याना विंनती आहे हा विषय उचलुन धरा जेने करून या शेतकऱ्यांना मदत मिळेल.व गुन्हेगाराला शिक्षा व्हावी
दादा तुमचं खूप नुकसान झाल आहे पण जिद्द सोडू नका ह्यापेक्षा ही तुम्हाला फायदा होणारच देवाच्या दरबारात न्याय होतोच.
ज्यांनी कोणी हे कृत्य केला असेल त्यांना देव माफ करणार नाही
हे असलं काम फक्त भावकी मधील लोकच करतात
जे कुणी केले आहे ते चुकीचे केले आहे
खरं आहे तुमचं पटलं
अगदी खरं आहे
I am Fully agree bhau he Kam fakt aasapas chi lok asatat...mi pan bhoglay he..cctv camera lava
सहमत 😢😢😢🙏🙏
पोलिसांनी आपली ताकद दाखवून देण्याची गरज..
ज्यांनी कुणी या शेतकऱ्याची उद्ध्वस्त केली त्याच्याही जीवनात तो उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही
ज्या हाताने हे नुकसान केलं त्या हाताला रात्री साप चावून सकाळचा सूर्य सुद्धा पाहून देऊ नये देवाने 😡😡
ज्या गावात ही गोष्ट घडली ते गावात लय ८० टक्के लोक भिकारचोट असतील आणि २० टक्के लोक कष्टकरी असतील त्यामुळे असलं क्रृत् केले
Aani..daru chya naadi laglela astil 80% lok...
@@tarachandb2899 barabar aahe
Fakta Neechpana
Qssxw😢
दुर्दैवी घटना आहे ही. हे कृत्य करणाऱ्या लोकांचा छडा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर लावावा व त्या लोकांकडून याची नुकसान भरपाई वसूल करावी.
बरोबर आहे भाऊ
ते पण सामील असणार
पोलिस काय करणार नाहीत, तो घावल्यावर त्याचे पण टाका उपटून ,
@@V18045
दादा दुसऱ्याचे वाईट करून आपल्याला काय भेटणार? ज्यांच नुकसान झालं त्यांना मदत राहिली बाजूला
शेतकरयाला ..गुन्हेगार चोरी करतात..व्यापारी लुटतो..सरकार शासन..लुटतो मेहनत वाया जाते कस जगायच शेतकरी मायबाप नी नुकसान करणाराला झाडाला उलट टांगा
येवढ्या गरिबीतून केलेलें कष्ट व्यर्थ गेले देवा न्याय करा
पोलीस प्रशासनाला विनंती.. या.... वाईट प्रवृत्ती च्या लोकांना लवकर पकडा आणि... शेतकर्याला न्याय द्या
हा व्हिडिओ आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे 100% या शेतकऱ्यांना मदत भेटणार जय महाराष्ट्र
ज्याने केलं त्याला एका बापाने काढलं नसलं
रआंडच्यचई वाट लागणार...
या रडणार्या माऊली चा आत्मा लागणार
ज्या लोकांनी हे केले आहे त्याना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे सरकारने या गोष्टी कडे लक्ष घालून लवकरात लवकर या शेतकरी बापाला मदत केली पाहिजे
लेकरा बाळा सारखा जीव लावतो रे शेतकरी एकदा झाड तरी गेलं ना तरी खूप दुःख होत शेतकऱ्याला 😭
भावा हार मानू नकोस
बाळूमामा वर विश्वास ठेव
😂
आपल्या कुटुंबासोबत खूप दुर्दैवी घटना झाली तुमचं बोलणं ऐकताना देखील आम्हाला रडू येत ज्यांनी कोणी केलं त्यांना त्यांचे कर्मच फळ दिलं
ज्या नालायक लोकांनी हे घाणेरडे कृत्य केले आहे त्यांना कायमची अद्दल घडवायला पाहिजे एवढी शिक्षा आणि चोप दिला पाहिजे की परत कोणी असं काम करणार नाही
डोळ्यात पाणी येत आहे ही बातमी बघून खूप वाईट वाटत आहे 😢😢
नमस्कार, काल रात्री कोल्हापूर मधील सांगवडेवाडी गावातील आप्पासाहेब चव्हाण, राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यांच्या शेतातील टोमॅटो, मिरची अशी पीक उपटून टाकून जवळपास 12 ते 15 लाखांच नुकसान या शेतकऱ्यांचं केलं आहे.. कोण केलं..? का केलं..? अद्याप माहीत नाही..
शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं या प्रमुख भावनेतून हे कट कारस्थान केल्याचं reporting दरम्यान समजुन आले.. आज या शेतकऱ्याला त्याच घर आणि संसार उभारण्यास मदत हवी आहे.. माझी विनंती आहे आपण सर्वांनी मिळून या शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करुया..
फोन पे गुगल पे नंबर मी जोडत आहे पोस्ट मधे
नाव राजेंद्र चव्हाण
फोन पे गुगल पे 9370165773
असे काम दुश्मन लोक करतात. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. गरीब शेतकरी आहे
या गरीब शेतकरी कुटुंबाला कुपया लवकरात लवकर मदत करावी ही सर्व जनतेला नम्र विनंती.
भाऊ घाबरून जाऊ नका पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करा तुमची प्रगती त्या माणसाला पाव्हत नाही
माझी या न्याय व्यवस्थेला विनंती आहे लवकर या प्रकरणाचा उलघडा करावा🙏🏻
लवकरात लवकर कार्यवाही होऊन शेतकरृयाला मदत झाली पाहिजे
खुपच वाईट घटना
माताजी नका रडु 🙏 तुमचे चांगले होईल पण ज्याने कुणी हे कृत्ये केले त्या निच लोकां ना देव शिक्षा देईल बघा तुम्ही आई नका रडु🙏🙏
खूप दुःख झालं या शेतकऱ्या सोबत यांना काही मदत करायला पाहिजे आणि त्या लोकांना शोधून काढायला पाहिजे ज्यांनी हे काम केल 🙏🙏
हृदय पिळवटून टाकणारे कृत्य.
हे कृत्य करणाऱ्यांना खूप कडक कारवाई करायला हवी 😭😭
शेतकरयाच दुःख दुसरा शेतकरीच जाणतो😭😭😪
गोर गरीबांचे पाप साधं नाही लागणार त्या haraamkhor लोकांना 😢
कुणाच्या पोटात बारीक दूकालेला याचा वाईट केले त्याच शभर टक्के वाईट होना..
हे कोणी केला असेल त्याला सोडू नका
शोधून काढा 😢😢
he gavamadhalech haram khor astil polisat ja complet kara police naradhamana shodhun kadhatil sarkarne nuksan bharpai dyavi
Je he krutya jyani kely tyana hi mote nuksan honar ka re babano garibanche nuksan kartay, nuksan karnare kadhich sukhi nahi rahnar
त्यांच्या वाईटावर जे आहेत त्यांनी केले असेल आत्ता पोलिस साहेबांनी गरीब शेतकऱ्याचे नुकसान करणाऱ्यांना शोधून काढून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, ही नम्र विनंती
ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
,
.,.kung m. mp oo😊
अशा लोकांना धरून गावासमोर उघडं करून मारलं पाहिजे ,व यांच्याकडून पैसे वसूल केले गेले पाहिजे, तसेच जेल मध्ये टाकायला पहिजे , नालायक प्रवृत्ती दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघणार नाही
Nagd karun hanl pahije
Hoy..
या गरीब लोकांना सर्वांनी धीर द्यावा व जे कोण असलं कृत्य केले आहे त्यांना पोलीस प्रशासन कटोर कारवाई केली पाहिजे
खूब खूब वाईट आहे हे दृश्य
दादा, हे कृत्य ज्याने केलंय, ते तुमचे भाऊबंध किव्हा जवळचे लोक असतील..
हे अगदी बरोबर आहे. या कुटुंबाची प्रगती न बघवणारे हरामखोर त्यांच्या जवळचेच असं नीच कार्य करणारे असणार. या गावातल्या जाणकार लोकांना हे कोण हरामखोर असणार हे समजलं असेलच.
सर्वांनी मदत करूया!
कठोर शिक्षा झाली पाहिजे असा कायदा पाहिजे शेतातिल उभपीक उपटने साधारण गुन्हा नाही
💐अतिशय जवळच्या राक्षसी वृत्तीच्या माणसाचे निंदणीय कृत्य आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजेत ,तसेच आपण शेतात सोलार CCTV कँमेरा लावावा, मला पण तसाच अनुभव आहे 💐
या शेतकऱ्याच नुकसान भरपाई करून द्यावी सरकारनी..
आणि ज्यांनी हे केलं आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी..
खुप वाईट वाटले बघुन
एवढी वाईट प्रवृत्ती असलेली माणसं नसावी, खूप वाईट वाटलं... खूपच दुर्दैवी घटना.
सर्व गावकऱ्यांनी, इतर सर्वानीच या कुटूंबाला आपल्या परीने आथिर्क मदत करावी
आरोपी शोधून दुप्पट नुकसान भरपाई वसुल करून शिक्षाही करावी.
Police नी याचा शोद घेऊन त्याच्या वर कठोर कारवाई करावी ही विनंती 🙏शेतकरयाला मदत मिळावी🙏🥺
या समाज कंटकाचा शोध घेवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.
मंत्रिमहोदय काय चालले आहे आपल्या राज्यात.
या शेतकरी भाऊंना आपल्या कोट्यातून मदत करा.
शासनाने भरपाई तर द्यायला हवे, पण ज्याण कोणी केलं आहे अशा नराधमांना चौकात बांधून घालून पायतानान मारायला लागनार.
तुमची प्रगती पाहून जळणारे हे लोक या जळणारे लोकांचे काम आहे हे येवढा नीच पणा,त्यांना याच पाप कधी ना कधी फेडावे लागणार. तरी या कुटुंबातील लोकानी दुःखातून सावरून घ्यावे देव तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही...
विकृत मानसिकतेचे लोक ज्यांना दुसऱ्यांचे चांगलं झालेलं भगवंत नाही अश्या निच वृत्तीच्या लोकांना कठोर शिक्षा मिळायला हवी😭😭😭
जै से ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्याचे कर्म वाईट वेळ वाईट नक्की येणार ,,,, राम कृष्ण हरी.
पोलिसांनी शोध घेतला पाहिजे या
शेतकरयांवर अन्याय करु नये लक्ष देउन पकडले गेले पाहिजे
शेतकरला विनंती आहे की टोमंटो कदाचित जगू शकेल मिरची थोडीफार जगंल
दोन
एक दिवस लागेल पण कृपया लावण्याचा प्रयत्न करावा जैविक आळवणी करावी पिक जगू शकेल तरी लावण करावी फायदा होईल
शेतकरी
अतिशय वाईट घटना आहे जे कोणी केलं असेल त्याला पोलिसांनी शोधून काढलं पाहिजेत
शेतकरी सगळं शेतावर अवलंबुन रहात ज्यांनी केलं त्याचं वाटुळ वाटुळ होईल😢😢😢
वाईट घटना घडली सीबीआई चौकशि करा शासनास विनती 😢😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏
अतिशय वाईट वाटले दोषींवर कडक कायर्वही करावी
सरकारन ह्याची दखल घेवुन गुणेगाराला शिक्षा झाली पाहिजे 😢😢
अति वाईट आहे
कोणी नाही पाहिलं तरी परमेश्वर पाहत असतो एवढेच प्रत्येकाने लक्षात ठेवायचे असते
खूप वाईट घटना घडली आहे
मित्रानो सामूहिक मदत करूया....या कुटुंबाला...
खूप वाईट
ही प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे ईश्वर माफ करणार नाही.
अशा लोकांच्या मनोवृत्ती ची चीड तर येतेच.. या विघातक प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा तर व्हायलाच हवी.. पण त्यांच्याकडुन केलेल्या नुकसानीची पै नी पै वसुल करायलाच पाहिजे ..
पूर्ण घराला ज्यांनी कोणी केलेला आहे.कर्म जरूर भोगावे लागणार आहे. हे परमात्मा चे शब्द आहे
किती नालायक लोक असतात, हे कृत्य करणाऱ्याना कठोर शिक्षा झाली पाहिजे 😡
ह्या शेतकरी बांधवांचा बॅक खाते क्रमांक फोन पे गुगल पे नंबर द्या संबंध जनता आपल्या परीने आर्थिक मदत करतील
अशा शेतीला लाईटचा करंट लावाआणि ही प्रवृत्ती कायमचीसंपवून टाका
भावकी ला बघवत नाही भावकीच खोडीपना केला असेल
सहमत😢😢😢
सहमतच नाही तर 100 पटीने सहमत👍
लेकरा बाळांना जीव लावून मोठ केलं आणि तरुण वयात सोडून गेल्यावर जे दुःख होत ती अवस्था झाली 😢
काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं पाहावत नाही म्हणून दुसऱ्यावर जळतात पण त्यांचे दुश्मन असतील गावातीलच त्यांचा शोध लावा त्यांना सजा झाली पाहिजे आणि त्याचे कडून नुकसान भरपाई घेतली पाहिजे
अत्यंत दुर्दैवी घटना अज्ञातांना शोधून कठोर शिक्षा द्यावी आणि शेतकऱ्यांला नुकसान भरपाई द्यावी.
आरोपी ला लवकरात लवकर शोधुन त्यांना सजा द्यावी.
शासणाला एवढीच विनंती करतो की ह्या गरीबाला नुकसानभरपाई म्हणून 10 लाखांची का होईना मदत करावी ही गरीब शेतकरी संघटनेची विनंती आहेॽ
Family शिवाय कोण येत नाही वाईट काळी फक्त आपली family च येते... वाईट प्रवृत्तीची लोक आहेत.. लोकांना भागवत नाही कोणाचं चागल होत असेल तर ... जो कोणी आहे त्यांनी हे केलं त्याचं वाईट होणार ते मात्र खर..
अत्यंत दुर्दैवी घटना.गुन्हेगारांकडुन वसुली करण्यात यावी.
आशा दृष्ट वृत्तीच्या लोकांचा प्रमेश्वराने लवकरच नायनाट करावा
खूप वाईट वाटले
जळकुळा असेल दुसऱ्या ची मेहनत बघवत नसते काही लोकांना 😢