टाळ्या मिळवण्या इतकं कर्तृत्व नसते तेव्हा कोलांट उड्या माराव्याच लागतात | UdhavThakarey | Modi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2024
- टाळ्या मिळवण्या इतकं कर्तृत्व नसते
तेव्हा कोलांट उड्या माराव्याच लागतात
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
Email : lakshyavedh7@gmail.com
अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करून काहीही उपयोग होणार नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ मिळते.
कर कधीच भरला नाही कर्तुत्व कधिच दाखवल नाही.म्यानतलवार कमरेला होत.मनगटात
तलवार पेलण्यासाठी ताकद नाही.मगकरतुत्व काय दाखवणार.अजुन पर्यंत वडीलार्जीत ईस्टेटीवरच जगताय.
आबा, उध्दव ठाकरे हा राजकारणातील विनोद म्हंटला पाहिजे. गारगोटी ने वीज असल्याचा आव आणावा तसे उधवाचे झालेले आहे
सरकार पाडले नाही तर मुख्यमंत्री यांनी स्वतः राजीनामा दिला आहे. विश्वासदर्शक ठरावला सामोरे का गेले नाहीत.
त्यामुळे खापर दुसऱ्यांवर फोडण्यात काहीच अर्थ नाही. जनता दूधखुळी नाही. जनमताचा कौल दिला असताना जनतेला कात्रजचा घाट दाखवला. 😢
👍👍
आबा उध्ववा वर एळ घालवून उपयेग नाही आणि त्याच्या जीभेक हाड नाय हा😊😊
सहानभूती ही विकास करणार्यांना मिळते.
जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर|
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..
वंशवाद मुक्त भारत,
गद्दार मुक्त भारत,
लुटेरे मुक्त भारत,
उबाठा मुक्त महाराष्ट्र,
कांग्रेस मुक्त भारत।।
उध्दव ठाकरे राजिनामा कशाला दिला ?
फार छान विवेचन केले आहे,उध्दव सरकार हे वसुली, व जेल त टाका असे होते,अडीच वर्षात अडिच दिवस जाणारा cm. असा उल्लेख शरद राव यांनी त्याच्या पुस्तकात लिहिले आहे,स्वतः च्या कर्तुत्व वाने सरकार पडले आहे,दुसऱ्याला दोष देऊन कांहीं फायदा नाही.शरद व संजय दूत यांनी संपवून टाकले आहे, जय श्रीराम.
जशी कोलांटी उडी कांग्रेस व राष्ट्रवादी बरोबर जाऊन हिंदूत्ववादी विचारांशी गद्दारी करून उद्धव ठाकरेंनी मारली तशी उडी मारणारा नेता बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आला हेच तर खरे दुर्दैव आहे....जय महाराष्ट्र जय शिवराय
उध्दव ठाकरेने सदमा हा हिंदी सिनेमा बर्याच वेळा पाहिला असावा आणि त्याचा मनावर परिणाम झाला असावा.शिट्ट्या मिळविण्यासाठी वाट्टेल ते पांचट जोक करीत असतो.लोकांची नवीन करमणुक म्हणून आता मदारीच्या खेळासारखे कोलांटीउड्या मारणार.पाहिजे तर वेडंवाकडं चालून दाखविणार.
माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं ही वृत्ती असलेल्या माणसाची लायकी काय ते सांगायला लागत नाही.😊
एक video आहे, social media वर दिसला. पवार उद्धट राव ला सांगतोय की तू बाहेर उभा रहा. तुला नंतर बोलावतो. आणि हा मुकाट बाहेर गेला 😂
उच्च व संपन्न कुळात जन्मलेला हलक्या वृत्तीचा माणूस .
मुर्खाची चर्चा ऐवजी चांगल्याची चर्चा केल्यान मन प्रसन्न राहील .
नाक कापलं, भोकं उरली, मेंदूवर परिणाम झाला
कर्मच बदला घेते.
आबा माळकर सही बोलले....
कर्तुत्व नसले की कोलांट्याउड्या माराव्याच लागतात...😂😂😂😂
महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कोणताही प्लॅन नाही, रोजगाराविषयी, नवीन प्रकल्प, सुविधा, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि इतर वंचित समाजासाठी काय करणार याविषयी कधीही चर्चा नाही, भाषणातून तसा उल्लेख नाही, फक्त मी मुख्यमंत्री, नंतर मी पंतप्रधान,माझा मुलगा मुख्यमंत्री, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला,या व्यतिरिक्त काही बोलत नाही, कंगना राणावतचे घर पाडणे अर्णवला अटक करणे, केतकी चितळेला अटक, नवनीत राणा यांना अटक,नारायण राणे यांना जेवतांना अटक,करमुसेला मारहाण, निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांना मारहाण,मनसुख हिरेन खून, पालघरला साधूंची हत्या,हे काही ठळक विकासाची कामे आहेत,इतर विकासकामे म्हणजे रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, धारावी पुनर्विकास होऊ देणार नाही, बुलेट ट्रेन होऊ देणार नाही, मेट्रो होऊ देणार नाही,अशी काही कामे आहेत
मस्त.
खरं तर ह्याच भाषण म्हणजे निंदा अणि टोमणे एकनारे रिकाम टेकडी ह्याचे काय धंदे कुठून पैसा येतो विसरले का जनतेने फक्त आपला बहुमूल्य वेळ वाया घालवायचा हे आपले भगवा सोडला पंजा झाला जनता कधी समजणार
जनतेने मु मंत्री केले नाही तर स्वतः नं. जमवून झाले . नं . जमवुन तयाला हाकालले .
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 jesi karni wesi bharni 😊😊
आबासाहेब सुंदर विश्लेषण. 👍👍
उद्धवजींची पोकळ बाष्कळ विनोदबुद्धी फक्त करमणुकीकरताच😂
उद्धव ठाकरे खोटं बोलून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.
पण याचा काही उपयोग होणार नाही सहानुभूतीने मत मिळत नसतं त्यासाठी जवळ कर्तृत्व व योजना असाव्या लागतात त्या उद्धव ठाकरे यांचेकडे नाहीत.
अतिशय योग्य समीक्षण केलत, आबाजी.
म्हणून की काय, सगळ्यांना घेऊन महा विकास आघाडी केली...
सहानुभूतीशर पोट भरत नाही.त्यासाठी जनहिताची कामं करावी लागतात.अडीच वर्षे गोधडीत पडून होता त्यावेळी त्याला जनतेची काळजी वाटली नाही.आता तुला अजून करोडो रूपये कमविण्यासाठी सहानभुती हवी का??
Utkrushta विश्लेषण. Mva सरकार मधील तीन पक्षात एकोपा नव्हता. ते सरकार नव्हते तर ते जेव्हा स्थापन झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारचे वर्णन तीन chakachi रिक्शा आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Udhat 0 pawar 0 Congress 0 tata bye bye
Good analysis
Acha laga
सरकार काय कुणाच्या बापाची जहागिरदारी आहे का?
जय श्री राम 🌹💐🙏
Aho ओ तुमचे डोल बाय डोल थांबवा की
Plz Ask Bhau To take interview of Devendra Fadanvis and Ujjval nikam
आज भाऊंचा विडिओ नाही आलेला
ते दौर्यावर आहेत या बाबत त्यांनी सांगितले होते
Udhav andhale sattapipasu zalet kaka ka sarkhe doghee mhahatare zalet wa andhalehi zalat❤😂🎉😢😮😅😊😊❤😂🎉🎉😢😮😅😊
Udhav yanchya kay145+ mLA hote kay ektyache❤😂🎉😢😮😅😊❤😂🎉😢😮😅😊❤😂🎉😢😮😅😊
Udhav is ungrateful to modi who paved way for udhav to get elected to legislative council. Udhav should resign that seat
Udhav destroyed and spoiled all development activities during his role as cm. How many st employees died during strike