प्रा.राम शेवाळकर यांची व्याख्यानमाला -"कर्ण" | Ram Shevalkar - "Karna" (HQ Audio)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- Alurkar Music House Presents:
Ram Shewalkar's "Vyakhyan-Mala"(Series of Lectures).
प्रा.शेवाळकर makes these great characters and stories come alive through these "Original Analogue Recordings". Shewalkar makes one think, wonder & introspect again about these Epics through his colourful yet deeply insightful lectures. His lectures make all these "Epics/Purans" absolutely relevant even today.
• प्रा.राम शेवाळकर | संत...
• प्रा.राम शेवाळकर - व्य...
en.wikipedia.o...
Original and Complete Version | High Quality Audio
"Album: AMH 172/173
℗ and © Alurkar Music House 1991" - บันเทิง
उपेक्षित माणसांना जीवन जगण्यासाठी असणारा खरा प्रेरणा स्रोत म्हणजे *कर्ण*
आदरणीय बाबा,
44.50 मि. ते 45.10 मि. आजच्या नतद्रष्ट राजकारण्यांनी आपल्या गलिच्छ कृतीतून हे सिद्ध करून दाखवलंय..... वाईट वाटतं...
अप्रतिम साकारला कर्ण सरजी.सगळ
महाभारत डाेळ्यासमाेर उभ होतेय.
अभिनंदन सर
धन्यवाद् Marotiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
शब्दप्रभू प्रा राम शेवाळकर हे सर्वश्रेष्ठ वाचस्पती होत
धन्यवाद् Siddheshwarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
आपण जे काही कर्णा विषय बोलात ते योग्य आहे. पण हे शेवट चे अडीच मिनट 55:45 ते 58:00. आपला बोलण ऐकून माझा तीव्र संताप झाला व मी ह्या व्याख्यानंचा जाहीर निषेध करतो मला कल्पना आहे के आपण खूप हुशार व जानकर व्ह्याखते आहात, पण आपण जर शिवाजी सावंत यांनी लिखित मृतृंजय खरंच मनापासून वाचली असती तर मला नाही वाटत के आपण कर्णा विषय येवढं चुकी च बोलायची हिंमत केली असती. आपण सांगितले के कर्ण हा अहंकारी होता, त्याची वाचा उधट होती, व त्याची सुड घेण्याची प्रवृत्ती होती. जर असा असतं तर तो कधी ही दानविर कर्ण म्हणून ओळखला गेला नसता, कारण दान करायची प्रवृत्ती ही अहंकारी माणसांना कधी ही होत नसते, सूड घेयाचा जर त्याला येवढं च वेड असतं तर त्याने कधीच आपलं कुंडल-कवच दान दिला नसतं इंद्रा ला, अश्या बऱ्याच गोष्टी आहेत जे हे सिद्ध करू शकता के कर्ण मुळात तसा नव्हताच जसा आपण स्पष्ट केला आहे. राहिला प्रश्न द्रौपदी चा तर कर्णा ने कधी ही तिला वेश्या म्हंटला नव्हता, आपला जर नीट अभ्यास असेल तर आपल्याला कल्पना असावी के कर्णा च प्रेम होत द्रौपदी वर आणि जेव्हा पहिल्या वेळेस द्रौपदी ने कर्णा ला पाहिले तिला देखील कर्णा आवडला. पण ज्या वेळी स्वयांबर होते तेव्हा तिला कळलं के कर्ण हा सुतपुत्र आहे. तेव्हा भर सभेत तिनेच कर्णा चा अपमान केला ह्या शब्दात "के कावळ्याने राजहंसिनी चे स्वप्न पाहू नये" आणि आपण देखील हेच उदारण दिले ज्या मध्ये कावळा आणि राजहंस. हे २ जातीन मध्ये कोण सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रमाण देत आहेत, असो माझा विषय तो नाही पण आपण कर्णा विषय अशी चुकी ची माहिती लोकांना द्यावी हे बरोबर नाही. आपण भले ही आमच्याहून खूप हुशार असाल पण कर्णा विषय असलेली माहिती मध्ये आपली बरोबरी होऊ शकत नाही कारण आपण फक्त एक novel वाचला आणि मी कर्णा वाचला आहे त्या मुळे तो कसा आहे हे देखील मला चांगलाच माहीत आहे. जेव्हा कर्ण सेनापती झाला त्या रात्री माता कुंती ह्या कर्णा कडे आपल्या 5 मुलानं साठी जीवनदान मागायला गेलेल्या. त्या वेळी देखील त्यांनी त्याला आजच्या भाषेत म्हंटला तर Emotional- Blackmail केल.
मला सांगा जर तो येवढं क्रूर असता तर त्याने वचन पण दिला नसतं के मी एक ही पांडव मारणार नाही शिवाय अर्जुन तुझे ५ च मुला असतील. त्या मधील मी किंवा अर्जुन. दोघं मधून कोणी एकच जिवंत असेल. लक्ष्यात घ्या वचन देणे आणि त्याच पालन करणे ही एक "gentleman" असल्याची निशाणी आहे. आणि अहंकारी लोकांना मध्ये असे कोणतेच गुण नसतात.
त्या मुळे आपल्या अर्धवट ज्ञाना ने कर्णा ला आता तरी अपमानित करू नये. कारण त्याचा पूर्ण कालखंडात त्याचा शानोक्षणी अपमान झाला आहे. तर माझी हीच विनंती के आपण आता तरी परत तेच कृत्य करू नये.
धन्यवाद. 🙏🏻
Barobar ahe.
Exactly! After reading मृतृंजय, his analysis would have been way different! Emotional blackmail is the right word. Not only by Kunti (to save her 5 children), but also Indra (to save his son, Arjun)
मृत्युंजय ही कादंबरी आहे आणि शेवाळकर फक्त महाभारताचे दाखले देत आहेत.
कादंबरी मध्ये लेखक स्वतःचे काही मत किंवा विचार हे मांडू शकतात कारण ते लेखकांचं स्वातंत्र्य असतं.
मी राध्येय,कर्णायन,मृत्युंजय,पर्व-एस.एल भैरप्पा वाचले आहे.कर्ण हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर व पराक्रमी, दानशूर होता, श्रीकृष्ण,इंद्र,कुंती यांचेकडून कर्णावर अन्याय झाला होता,
Mrutyunjay hi kadambari aahe, tyat jyala apan 'artistic liberty' mhanto ti vaparleli aahe. Shivaji Sawant hyanni Krishna Dwaipayana Vyasa hyanchya 'Jaya' Arthat Mahabharat hya Mahakyavar var swairachaar karun swatah chya kalpanashaktitla Karna ubha kela aahe. He Shivaji Sawant swataha maanya tumhala jar khatri patat nasel tar Bhandarkar Oreintal Institute (BORI) hyani sankalit kelili mul Sanskrut prat Vachun paha. Kadambari aani mul mahakavya hyatala antar na kalna mhanje Murkhapanache lakshan aahe, Mala Kathor shab vaparayche nahi pan he mhanje asa jhala ki udya ekhadya movie madhe Shivaji Maharaj Paan khatana distil aani mag ti movie prasiddha jhalya nantar Maharaj paan khayache ha janu itihasach aahe ase mananya sarkhe aahe.
प्रती कृष्ण नमन .... प्रत्येकाच्या मनातील एक कर्णदेव
सर्वांगसुंदर विवेचन 👌
धन्यवाद् Vishwasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
खुप छान सर लहान पासून आतापर्यंत महाभारत ऐकले टिव्हीवर पाहीले परंतु तुम्ही सहजपणे कर्णाचे गुण अवगुण विस्तार तुम्हच्या सहज शब्दामध्ये समजून सागीतले त्यामुळे आक्का महाभारतातील कर्ण समजला सर आपणास त्रिवार वंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👍
धन्यवाद् Nagnathji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Ll
खुप छान वाटलं ऐकताना ..... तृप्त झाले कान .... माझं आवडतं महाभारत तील एक दानविर शुर योद्धा
धन्यवाद् Omkarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
द्रौपदीच्या वस्त्रहरणापूर्वी तिचे पाच पती आणि कृष्ण काय करत होते
बायकोला जुगारात लावताना तिच्या नवऱ्याला लाज वाटली नाही
Krushch ala na madtila
खर सांगा पांडवांनी कोणतेच पाप नाही का केले?त्यांचं काहीच नाही का चुकला? अर्जुनाला आपल्या विद्येचा गर्व अहंकार नव्हता का?
नव्हता
हे कुणीच नीटपणे सांगू शकणार नाही. कारण आपल्यापैकी कुणीही तेव्हा नव्हतं आणि सर्व ग्रंथ हे साधारणतः एकच बाजू उचलून धरून लिहिलेले असतात. शेवाळकर सरांनी मात्र महाभारतातल्या जवळपास सर्व व्यक्तिरेखांच्या विविध बाजू अभ्यासपूर्ण रीतीनं मांडल्या आहेत आत्तापर्यंत.
😊😊😊😊
किती सुंदर विवेचन नेमक कर्ण नुसता उपपेक्षित पण शौर्यवान होता पण विधीलिखीत कितती वेगळ असत नं!
सुर्याचा पुत्र निःसंशय सुर्यासारखाच तेजस्वी असणार.
खुप उपेक्षा नशिबी आली त्याच्या.
पण दात्रुत्वाच्या बळावर ऊपमेय बनुन अजरामर झाला आहे कर्ण.लहानपणीच म्रुत्युंजय वाचल्यामुळे श्रद्धेय बनला आहे कर्ण.
सुर्याचा पुत्र म्हणजे, आकाशातला सुर्य म्हणायचय काय,हे पटतंय काय सर्वांना, काय पण सांगतात.कुंतीनंतर कोणाला जगात सुर्यापासुन पुत्र झाला काय?
फारच सुंदर, अति सुंदर. वा. वा....
धन्यवाद् Rajaramji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
खुप छान, एक वेगळा दृष्टीकोन कळला
व्याख्यान छान आहे... इथे काहींना व्याख्यात्याचे विचार पटलेले नाहीत.... तसे होऊ शकते. जो तो ज्याच्या त्याच्या अभ्यासानुरुप बोलत असतो. मानवी स्वभाव सारखा नसतो परिणामी विचारही सारखे असू शकत नाही. काही जण काही विशिष्ट कादंबरीच्या आधारे कर्णाला महान मानतात तर काही मानत नाहीत. इथे मुख्य गोष्ट ही की कोणतीही कादंबरी किंवा लिखाण कोणत्याही व्यक्तीची पूर्ण बाजू मांडू शकत नाही. आत्मकथनात व्यक्ती स्वतःच्या चांगल्याच गुणांच वर्णन करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याच व्यक्तीच चरित्र लिहिताना दुसरा व्यक्ती त्याची दुसरी बाजू पण मांडत असतो( दुसरी बाजू मांडत असताना चरित्रकराची मते ही त्यामध्ये नकळतपणे गुंफली जातात हे आपण नाकारू शकत नाही).... मग अश्या वेळी आपण त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची कशी ओळख करून घेणार? आत्मकथनाच्या आधारे चांगला व्यक्ती म्हणून की चारित्र्याच्या आधारे वाईट व्यक्ती म्हणून?
अश्या वेळीच मानसशास्त्र काम करते... आपण जे वाचले त्यावरच आपण आपले विचार बनवतो.... अजून नवीन काही माहिती मिळाली की परत विचारांत सुधारणा होते....
इथेही तसच आहे... महाभारत असो की कोणतीही कादंबरी ती ' लिहिली ' गेली आहे. ती ' पूर्णतः सत्य नाही '. त्यामुळे आपण कोणत्याही व्यक्तिबाबत निश्चित अशी भूमिका घेऊ शकत नाही. फक्त वेगवेगळे दृष्टीकोन जाणून घेऊ शकतो.🙏
खूप सुंदर विवेचन कर्णाच्या एकूण जीवनाचे वा स्वभावाचे ..👌👌👌
कर्ण हा अर्जुनाच्या तोडीचा निश्चितच होता यात वाद नाही पण आपल्यावर अन्याय झाला म्हणून आयुष्यात सुडाने पेटून दुष्कृत्याला साथ देणाऱ्या माणसाचा शेवट हा कर्णासारखाच होते हे ह्यातून शिकायला हवं . अन्याय तर पांडवांवर पण झाला .पण त्यांनी सत्प्रवृत्ती सोडली नाही म्हणून साक्षात भगवान त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
एखादी व्यक्ती खूप हुशार असली म्हणून तिच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .
वाईटाची संगत धरली तर शेवट पण तसाच होणार.
शेवटी हिशोब कर्माचाच
होतो ..कर्म चांगल ..परिणाम चांगले ..कर्म वाईट .परिणाम वाईट हेच महर्षि व्यासांनी अधोरेखित केलंय .
महर्षि व्यास तसेच माननीय शेवाळकरांना साष्टांग दंडवत 🙏🌹
Pan karna cha antyasanskar shevti bhagvantachya hatunach zala, nakkich kahishya punyach fal asel
कर्णाचा अपमान तो प्रथम पांडव असुनही शिक्षण घेताना, द्रौपदी स्वयंवर वेळी तो सुतपुत्र म्हणुन हिणवले परंतु तो पांडव होता हे देव व गुरु, कुंती यांना माहीत असुनही अन्याय होऊ दिला. कर्ण मरेपर्यंत शुद्ध अन्याय झाला.
आपण काही गोष्ट चुकीच्या सांगितल्या आहे . कर्ण हा महाभारतातील उपेक्षीत पात्र आहे . हे आपल्याला मान्य करावे लागेल . अर्जूना जवळ कृष्ण नसतात तर
कर्णा जवळ अर्जुनाचा एक बाण सुद्धा पोहचला नसता .
I never heard it before this about Karna, but I literally assumed like karna has told his own story in his words.
Thank you Sir...!
धन्यवाद् Kirpeji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Pl
Visit once "mrutyanjaya" novel for karna's own words
@@AlurkarMusicHousep̊
समोर पराजय निश्चित आहे आणि मृत्यू ही ,परंतु मित्रासाठी एकनिष्ठ राहणे आणि साथ देने हे फक्त कर्ण सारखा पराक्रमी राजाच करू शकतो.
धन्यवाद् Samadhanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse हे
Right
@@hanumantshinde9692 ati सुन्दर
@@AlurkarMusicHouse 0
कर्ण......नाम हि काफी है ।
सर आपण खरोखरच श्रेष्ठ वक्ते होता
धन्यवाद् Keruji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
lokanchi asleli shradha kami karanaare vyakhan aahe
कर्ण शूर प्रामाणिक कृतज्ञ सर्वोत्कृष्ट धनुर्धारी प्रेमळ ऊदार परोपकारी अनेक गुणी असलातरी काळाने तो सूतपूत्र म्हणून हिनवला गेला.महाभारत युद्धात त्याची भुमिका शुराला शोभेल अशीच होती.
फारच सुंदर शेवाळकरजी.
धन्यवाद् Vikasjiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
खरी माहिती आम्हाला आहे आमच्या सुर्यपुत्र वरती , कृपया खोटी माहिती देऊ नका ...
खुप महत्वाची माहीती आपण दिलीत ....खुपच छान ..
कुरुक्षेत्र जरी अर्जुनाने गाजवले असले तरी मन जिकले ते कर्णाने. सर्व शेष्ठ दानवीर,पराक्रमी, शूर,एकनिष्ठ मित्र तो म्हणजे फक्त कर्ण
कर्ण नाव ऐकताच अंगाला नेहमी कटे येतं...
महाभारत मदला माझा एकमेव अवलता विर....
सर खुप छान आणि स्पष्ट आवाजात माहिती सांगताय तुम्ही
कर्ण कर्ण कर्ण 🙏🙏🙏
तुमचं म्हणणं आहे की, जेव्हा कृष्णाचा कर्णाशी युक्तीवाद चालू होता तेव्हा इतर योध्ये काय करत होते? मला वाटतं कुरुक्षेत्राच्या युद्ध नियमानुसार दोन योद्धे लढत असता तिसर्याने हस्तक्षेप करू नये, मग तो युक्तीवाद का असेना! म्हणून 🙏🙏
प्रती कृष्ण
कुंतीला सुर्यापासुन लग्नाआधी मुलगा झाला हे शास्त्रीयदृष्ट्या पटण्यासारखे नाही, नक्की कर्णाचे फीजीकल वडील कोण हे पण सांगा.
अतिशय सुंदर वर्णन
धन्यवाद् Bhushanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
सूर्य पुत्र होता,साहजिक तेज पराक्रम सुर्या सारखेच
अंग प्रदेशाचा विकास करायचा सोडून कर्ण महोदय हमेशा दुर्योधनाचे दरबारामध्ये काय करीत होते!" आणि अंग प्रदेश कोणाच्या भरोशावर सोडला होता. अंगराज हा दुर्योधनाचा खजिनदार होता...
कसा संजय राऊत काकांच्या घरी धुनी भांडी करतो तसा
युगा युगात राधेय कर्ण अमर आहे 💯💯💯💯💯💯🛐
एक दिवस अगोदर कर्ण ने Arjun ला मारले नाही कारण सूर्यास्त झाला होता म्हणून दुसऱ्या दिवशी शस्त्र नसलेल्या वर वार करू नको असे कर्ण म्हणाला.
तुम्ही महाभारत ला नावे ठेवता की गौरव
कर्ण हा जरी उदार, शौर्यवान होता... पण सद्विवेकबुद्धि चा वापर करू शकला नाही.. दुर्योधना सारख्या कपटी मित्रा सोबत मैत्री केली..
But he never betrayed his friend (he was honor bound to serve him), knowing very well he had to fight his siblings.
श्रीकृष्ण सुद्धा या पेक्षा पोरका होता पण त्यानं सहानुभूती ची अपेक्षा करीत बसला नव्हता वा जगाचा द्वेष करीत बसला नव्हता.
सुत पुत्र हीनवतना तो ही शब्द कोणत्या अर्थाने
घ्यायचा हे देखील प्रा. सांगायला हवा.एवढीच
अपेक्षा.
इतिहास आणि मृत्युंजय साक्षी आहे कर्ण कसे आहेत सांगायला हे यांचे स्वतःचे विचार आहेत मृत्युंजय ज्यांनी वाचली नसेल त्यांनी ह्यावर विश्वास ठेऊ नये. 🙏🏻
अठरा अक्षहोणी म्हणजे फक्त 52 लक्ष कसे? अरब खरब शंकू जलधी ह्या संख्यांपेक्षा अक्षहोणी ही संख्या कैकपटीने अधिक असते
52 लाख सैन्य कुरुक्षेत्र परीसर क्षेत्रफळ , एकुण लोकसंख्या,त्यापैकी फक्त सैनिक काही मेळ बसतो का ?....
कर्ण 🙏
🙏🙏
Baskal badbad kelit sir v God bolun Surya putra karna chukicha dakhavlat yacha mala khed vatto
Tyani karna ch great ahe he sangutkey
दाजी पणशीकर यांच्या कर्ण खरा कोण होता या पुस्तकात हेच सर्व दाखवलले आहे. जैस्वाल यांच्या निष्कर्षाची मात्र दाद दिली पाहीजे
Danveer karn
Very good speech I understood real karna hearty congratulations sir
आहो तुमच्या मुलाच ऊधारन देत आहात तुम्ही पन हैं लक्षात ठेवा कर्णाला शाप देनार परशु राम होते कोन्ही साधारन गुरु नव्हते
शेवटच्या मिनिटात साकारलेला कर्न योग्य आहे, करणाच उदात्तीकरण कोणत्याही पातळीवर समर्थनीय नाही. तो अतिशय अधम होता. सरांनी शेवटच्या पाच मिनिटात योग्य निष्कर्ष मांडले हेच त्यांचे सामर्थ्य आहे.
द्रौपदी चा अपमान krnane केला अस कुठ मी ऐकल नाही आणि वाचलं पण नाही
इथे जरा दुटप्पी पना वाटतो krna बद्दल
Karn aani ambedkar yanchi tulna Chukchi hoti, karna dusht hota he Vidhan tuchyakadun anapekshit hot.. Karn dropadichya svayamvarala upasthi honyach karn mhanje drupad rajane aryavratatlya sarv raja chya dhanurvidyela ani guru shikshe la apmanit kel mhanun karna ne te pn swikarla.
karna vishayi adar aahe khup chhan vattle aikun pan krishna che babtit kaahithikani chukiche bolle aahe jase kontya granthat lihile aahe kee krishna ne karnala dropati tuzi bayako hoil ase aamish dile lokanna kahihi sangayache ka
Miss you kaka
चुकीचे मत मांडून महान वक्ता आहे विचार करून मत नों दवा
कर्ण, कर्ण,कर्ण 🌅🌅🌅🙏🙏🙏🙏🙏❣️
He ram dada mi tumcha man purvak aabhar manto dada karna badal amala ghayn dilaybadl
Wrong description about karna
खूप सुंदर रितीने विचार मांडले
I have wasted my 31 min cause he is showing him bad as compared to Arjuna. But what i have heard and read about Karna was different then this. He said Vidur was dead in Mahabharata war. From that point till yet i disagree cause we know Karna was much greater than lot of people who were there mainly Arjuna.
भगवान श्री कृष्ण वर आपण बोलावं आम्हाला ऐकाय आवडेल...नमस्ते
th-cam.com/video/qRlJlPF7Vko/w-d-xo.html
th-cam.com/video/umAWQ7qgzYE/w-d-xo.html
Please try to put real information
कर्ण दानशूर होता, सच्चा मित्र होता,एकनिष्ठ होता , सुतपुत्र म्हणून आयुष्यभर हीनवला गेला पण अहंकारी स्वभावाचा होता.
छान विश्लेषण .
धन्यवाद् Sahebraoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Ahankari
BHEEM
ARJUN pan hote
AMCH TE PREM TUMCH TE LAFADE
ज्यावेळी स्वतःच्या कर्तृतवावर दुसरे हास्य करतात, आयुष्यभर तुम्हाला सुतपुत्र म्हणून हिणवलं गेलं असेल, जीवनभर असंख्य अपमान सहन करावे लागले असतील तर त्यानं तेच दुसऱ्या बरोबर केलं तर कर्णाला अहंकारी म्हणायचं हक्क कुणाला ही नाही.
जे झाल तेच मुळात मान्य करता येण्यासरखं नहिये,
वंश परंपरेप्रमाणे कुरूचा मोठा मुलगा दुर्योधन होता तर त्यालाच राज्य मिळायला हवं होत,
बर कुरूच्या व्यंगाचा दुजोरा देऊन जर राज्य पांडुला मिळालं असेल तर पांडूला तर शाप होता की त्यानं स्त्री समागम केलं तर त्याचे प्राण जातील आणि ही गोष्ट सगळ्यांना माहीत होती, अस असताना पांडवांना पांडूचे पुत्र म्हणणं किती योग्य आहे, त्यांचा त्या राज्याशी संबंध म्हणजे आईच्या नवऱ्याच्या राज्यावर ते हक्क मागत होते,
आणि जर पांडवाच बिना बापाचं राज्य मागणं योग्य असेल तर कृष्णानं कर्णाला युद्धात पांडवांची बाजू घे म्हणण्याच्या ऐवजी पांडवांना सांगायला हवं होत की कर्ण त्यांचा कोण आहे आणि कौरव आणि पांडव ह्या सगळ्याचा मोठा भाऊ ह्या नात्यानं राज्य कर्णाला मिळायला हवं,
ते मिळालं नाही ते योग्यच झाल एक प्रकारे,
असो स्वतःच्या कर्तृत्वावर अहंकार बाळगण कोणत्याही प्रकारे चुकीचं नाहीये, कारण त्याच्या कर्तृत्वावर दुर्योधन सोडून कोणीच विश्वास नाही ठेवला.
@@rohanjadhav8538 YOU HIT BULL'S EYE
ABSOLUTELY CORRECT 💯
Anhankari navta karn . Kothetari dukh madhe sahan kelyavar manus outburst hoyilch
सूत पुत्र म्हणजे नेमके काय
कर्ण - समिक्षा खूप छान वास्तव मांडणी सर
कर्ण महाभारत कथेतील एक काल्पनिक पात्र आहे .असे मला वाटते
सारथी पुत्र
@@bhadikarcn3142 Oh really? So whom did Arjuna kill when that person's chariot wheel was stuck in mud and that person was weaponless?
कादंबरी वाचुन आपले मत बनले असेल तर ती कादंबरी कशाच्या आधारावर निष्कर्ष काढते आहे हे जाणून घ्या! लेखक कितपत स्वतःच्या कल्पना खेचतो हे जाणून घेणे महत्त्वाचे! प्रमाण म्हणून आपण सर्व फक्त महाभारतच वापरू शकतो! 🙏
राम शेवाळकर यांचे भाषण उत्तमच .कर्णावर अन्याय झाला असंच मला वाटतं.महाभारतातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती.शेवटी कुंतीने ती त्याची आई असल्याचे सांगून.आशिर्वाद दिला असता तर .
Karna parakrami shur yodha tejasvi surya putra hota udar parantu lahanpana pasun upekshit aaslela rajyogi aanga desha raja hota pan Drupadicha sanman tyane kela nahi tyamule vinash zala. Pratekani naricha sanman kelach pahije he visarun chalnar nahi.
Kalpnik aahe.vastvat jagale pahije puranat nako
Abe takly Kai mahit ahe re tula bolto kahin too ahesa kon too Braham dev ahesa kare kahi pan logic lavto Pani padala asel manto too ka chek karayla Gela hota ka ja pale mahabhart wach nantar nantar logic lav kahi pan bolu Nako karn jasa koni nahi karn la maz namna 🙏🙏🙏🙏🙏
उत्तम निरुपण 80 टक्के सुसंगत 20 टक्के विसंगत...
Hon.Shevalkar Sir,your speech on Karna is extremely well studious. Jai ho!🙏
Karna was much more great than Arjun by each & every angle.
I am not agree with some points. e. g. Karna forgot his tallent or shstravidya at the time of war. He was not ordinary person. Just remember his digvijay. Good administration with good leadership.
He was facing with shrap
I agree with your opinion.
Prof. Ram has only one sided view from pandavs.
@@prathamakapadnis3051 Totally agreed with your opinion, I also felt that it is biased to Pandavas.
Karna was defeated by Arjuna Twice before Mahabharata Yuddh. He ran away from Virat Yuddh. And Got injured during Draupadi Swayambar.
Do not believe in Serials read actual literature
@@AnonymousProphett u got it wrong completly then..
कर्ण हा अंगराज होता का कुरु दरबारताला सरदार होता काय?
05:32
Vidhura didn't die in the battle of kurukshetra. After the battle, Youdhisthira became the emperor and Vidhura resumed the post as the Prime Minister.
True
विदुराने युद्धात भाग घेतला नव्हता
Karna was great warrior but he stands no where in front of Arjuna. Karna runs away twice . During Draupadi swayambar his kavach got Damaged and became unconscious.
During Virat Parv He got Unconscious and his Sarathi took him away from Battlefield.
Yes he struggled in his life same goes with Arjuna . He Prayed hard to get Astra from Lord shiva.
Now a days villainous character present as Hero.
Yes he abused Draupadi During Chir Haran.
Sony Putra Karn
महाभारतातील कर्ण हे माझे आवडते पात्र ज्यांनी मैत्री साठी सर्वस्वी आपलं आयुष्य पणाला लावलं व दुसर पात्र कृष्णाचे ज्यांनी मित्रांना जिवनभर साथ दिली संपूर्ण जीवन सावरले , सांभाळले मित्र असावा कर्णा सारखा जो खांबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहणारा मित्र असावा कृष्णा सारखा जिवनभर सुख , दूःखात साथ देणारा
धन्यवाद् Munjeji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
🙏 हो नक्कीच शेयर करीन सर
Sir तुम्ही सतीश फडके सारंच speech ekda yeika
लिखाण उत्तम आहे पण खुप केकाटत आहेत. नको तिथे आवाजांचा चढउतार..
सौम्य शब्दात असते तर आणखी प्रभावी वाटले असते.
I don’t agree with you at many places but again you have your opinion and I have mine.
Karnala shrap ha parshuramani tyache kavch kundal gelyanantar dila hota... Kavach kundal gelyanantar bhramastra prapt karnyasthi parshuramankde to gela.. Lahan tyala shrap milala nahi
Please satish phadkeni pan karna vishayi khup sunder sangitley tyache sacrifice devotion sagle sarvani yeka
करण हे एक दुर्दैवी व्यक्तिमत्व आहे असे असले तरी त्याचे दातृत्व हे खूप श्रेष्ठ आहे तो धनुर विद्या मधे अतिशय श्रेष्ठ आहे! अर्जुन इतका श्रेष्ठ त्याला म्हणता येणार नाही
Ya deva karnala shat shat namn karto asa danveer raja hone shakyy nahi he deva karna tula natmastak hoto
1ला कर्न 2 रा एकलव्य तर 3 रा कोण
U cannot compare Arjun and Karna. Because the main reason goal and destination of Karna was to defeat Arjun. But Arjuns main goal destination was to fight against the bad elements of Dharma.
But Karna was As potential as Arjun.
Karna that great then other panhav.
I fully agree with you.
Absolutely correct 👍🏻👍🏻👍🏻 Draupadi, Pandavas and Krishna were born for a great and the completely different mission than Karna, that is, of Dharma establishment! Karna’s goal was certainly the cheapest!
विदुर मारला गेला नव्हता सर
Cast aali madhat
caste
कर्ण हवहवीसी वाटणारे व्यक्तीमत्व .
रामभाऊ फर्डे वक्ते 🙏
😊
सर,अत्यंत सुंदर व रसाळ भाषेत आपण कर्ण सादर केला.अगदी नजरेसमोर महाभारत ऊभकेल हे आपल्या सादरीकरणाच यश म्हणाव लागेल.खुपच सुदरं सर.आपले मनपूवॆक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शूभेच्छा .
धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse ààà
The story is bias. And they are your opinions which will not reduce respect for karna
Until u don't read the original mahabharat,u can't say it's bias...
....दार्तुत्वशील कर्ण यांच्यावर .. अप्रतिम विवेचन-प्राचार्य राम शेवाळकर यांचे चरणी साष्टांग नमस्कार!!
Pranam..shri maharathi danveer karna 🙏
I don’t agree with the end, it is one sided conclusion. The interpretation about Karan is not justified but criticised to elevate others.He was a undeclared hero and Center of the Mahabharata, his values are as good as Krisna…
महाभारत घडले व नंतर चे काळात सिकंदर आला व विषेश विरोध झाला नाही याचे कारण व त्याचा काळात इ.स पुर्व 400/100 वर्ष ते कलीयुग प्रारंभ 3000 वर्ष हा मेळ समजत नाही ... प्रकाश टाकावा.
Karn karn karn🙏🙏
कर्ण ना सारखा राजा या जगात दुसरा कोणी झाला नाही
Great spoke personality