मित्रा इडि ला घाबरून पक्षाशी बंड केला आहे हे जग जाहिर आहे नेते मंडळी काही बडबड करून दे पण जनता जनार्दना ला सर्व कळते ते का गेले बंड करून जनता हुशार आहेत 💯 टक्के, एक सुसंस्कृत नागरिक 🙏
A hushar mansa Balasaheb aste tar hé vel aalich nasti karan te kadich ncp congress sobat gele naste…jara tari akla vapra buddya kuth gahan thevta re tumhi
संजय राऊत सच्च्या शिवसैनिक आहे, शिवसेनेचं कोणतेही मोठं पद नसतांना तो माणूस एकाकी झुंज देत आहे,पण शरणांगती पत्करत नाही, बाकीच्यांनी तर मोगलांना, किंवा इंग्रजाला घाबरुन पदाच्या मोहापोटी, त्यांना शरण गेले.
धमक्याला भिंत नाही म्हणून तर बाळासाहेबांच्या नावाचा वापर करावा लागतो ,यात सगळे काही आले , कुंपणावर आहे , मंत्रीमंडळात स्थान नाही मिळाले तर , पुन्हा उठाव कर .
शिवसेने चे नाव घेतले नाही तर फडणवीस साहेब त्यांना जवळ घेतले च नसते कारण फक्त आमदार कि असून चालत नाही ती काय कामा ची नसते त्याच्या मागे कोण त्या ही पक्षा चे पाटबळ लागते म्हणून ४०, आमदार सेने चे नाव घेत आहेत जर नाव घेतले नाही तर घर का ना घाट का अशी परिस्थिति येऊ शकते मित्रा धन्यवाद 🙏 एक कार्यकर्ता 🙏
नुसत्या हिंदुत्वाच्या गप्पा कशाला ??? विकास कशाला म्हणतात ते पण सांगा !!!! यातून येवढं एकच की तुमची ED CBI च्या तावडीतून मुक्तता झाली. तो तुमचा सर्वात मोठा विकास ????
Acha manun Uddhav Thackeray rashtrawadi Ani congress shobat gele ka? Balasaheb swatha remote control hote Ani tyanch mulga kona under remote control zal he pn sanga??
आम्ही पण तेच म्हणतो ऐक नाही दोन नाही तब्बल 50 असे का जेनतेला वेड समजतात 4 तासात आमदार फिरला जातो कारण काय संजय राऊत च नाव विनाकारण खराब करतात 50cr फक्त
@@cpatil-vh5bw मग सरकारी सर्वेन्ट 1 lac महिन्याला कमावतो तरी सुद्धा तो गरिबांनकडून लाच घेतेवेळी 100-500 घेतोच ना .. मग त्याच काय करायचं ... आपले विचार बदला देश बदलेल
बघूया 2024 मधे जनता कोणाच्या बाजूने जाते. सध्या तरी जनता एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि सध्याच्या सरकारच्या कामावर खूष आहे. मस्त झालं जे झालं ते.
उद्धव ने अडीच वर्षात एक तरी जनहिताच कोणतं काम केल बर फक्त फेक कोरोना च्या नावाने जनतेला एक रुपया मदत न देता उलट दंड लाऊन लुटलं जनतेला असा बिनकामी मुख्यमंत्री व लुटारू तिघाडी सरकार च फक्त म्हणून गेले लवकर ते बर झालं नाही तर उद्धव ने अजून फेक लाट आणली असती कोरोना ची लुटायला जनतेला
काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली हे ऐकून पण साहेबाना त्रास झाला असेल. बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस सोबत युती करण्याची वेळ आली तर मी पक्ष बंद करेन. मग असे समजायचे का कि या काँग्रेससोबतच्या युतीमुळेच शिवसेना बंद करायचा बाळासाहेबांचाच निर्णय आहे? आणि नियती बाळासाहेबांचं ऐकतेय?
सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव साहेबांच्या नातेवाईकांना क्लीन चिट मिळाली. यावरून काय ते विचार करा की ED समोर कोण कोण झुकलंय ते आणि बाहेर लोकांना कुठला पिक्चर दाखवला जातोय ते. हुशार असाल तर नक्की कळेल.
फक्त सहा महिने , राष्ट्रपती राजवट आणि नंतर मध्यार्वती निवडणूका आपल्या नशिबी आहेतच , पण मतदान करायला जाताना सोबत मेंदू घेऊन जावे , काल रात्री काय झाले ,कोणी किती दिले हे विसरुन निरपेक्ष पणे जाऊन , लोकशाही टिकवण्यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे , संविधान जिंदाबाद
जेंव्हा। लोकांवर वेळ येते, कोणी अडचणीत असते तेंव्हा सामान्य कार्यकर्ता, शाखाप्रमुख, नगरसेवक किंवा आमदार च येतात . कोणत्याही पक्षात पक्षप्रमुख नाही पोहचत तिथे. पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे वाढतो. आणि ज्यांनी 50 कोटींचा आकडा दिला त्यांनी आमदारकीच्या तिकिटाचा दर नाही सांगितला, वाढदिवसाची पेटी कितीही हे नाही सांगितली. बाकी पक्षात किती निधी या ना त्या मार्गाने पोहचवावा लागतो ते नाही सांगितले. आपण आपसात भांडण्यापेक्षा घरदार सांभाळू. ते पण सर्व एकत्रच आहेत. आपापले विचार सोडून काँग्रेस शिवसेना एकत्र आली, भाजप राष्ट्रवादी एकत्र आली. पण कार्यकर्ते मात्र कट्टर. द्या शिव्या एकमेकांना.
तुमचे आता वय झालं निवृत्त व्हा आणि तरुण मंडळींना आता संधी द्या. तुमच्या मतदार संघात तरुण कार्यकर्ते असतील त्यांना संधी द्या. तुम्ही माननीय बाळासाहेबांचे नाव स्वतःच्या स्वतःसाठी करत आहात. कारण ज्यांनी शिवसेना सोडली त्याचा कार्यभाग संपला. शिवसैनिक गद्दारी करणाऱ्यांना निवडून देत नाहीत.
हम तुम्हारे साथ है कधी भावाला म्हटले का साथ है अरे घरच्या भावाला म्हणावं कधी मी तुझ्या सोबत आहे 4तिथं नाहि जमत तिथं तर 1 फूट जाग्या वरन भांडता आणि यांना म्हणता की हम तुम्हारे साथ हो
पैसे गुपचुप घेतले हे जनते समोर नाही घेतले उगीच गद्दारी होत नाही लोकांना खोट बोलुन वेळ काढु नका शिवसैनिक तुम्हाला निवडनुकीत लोळवनार हे मात्र नक्कीच खर आहे. शिवसेना झिंदाहाद.
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रत्येक आमदार बोलतोय की आम्ही जनतेसाठी केलंय ED ,CBI INCOME TAX हे काय जनतेच्या पाठी लागले होते का
एकदम बरोबर
एम पी, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल मधे काय उद्धव ठाकरे होते काही नाराजी नाही ईडी ची पीडा सुटली आणि 50 कोटी वरून
मित्रा जनते समोर तू खरे बोलत आहात नाराजी नाही ईडि ची पीडा सूटेल आणि ईडि पासून बचाव 💯 टक्के
Tithe paksh nahi amdar futle... Ani te antihindu hotech starting pasun.......
Tumhi daya ghosana 50 koti bhurela milale
अरे वाह! गद्दार यालाच म्हणतात आपला घर जाळून दुसऱ्याच्या घरी दिवाळी साजरा करणे..तुम्ही केलेला तो उठाव नाही पैसे घेऊन केलेला सुठाव आहे..!
मित्रा इडि ला घाबरून पक्षाशी बंड केला आहे हे जग जाहिर आहे नेते मंडळी काही बडबड करून दे पण जनता जनार्दना ला सर्व कळते ते का गेले बंड करून जनता हुशार आहेत 💯 टक्के, एक सुसंस्कृत नागरिक 🙏
५० करोड घेऊन केलेली उठाठेव आहे.
बरोबर. गद्दारांना गाढावेच लागेल.
Right
@@narendrathakur7754 मित्रा १०१/टक्के बरोबर आहे हा उठाव नाही बंड आहे ईडि पासून मुक्त होण्याचा,🙏
अहो तुम्ही खरे स्वाभिमानी असता तर तोंडावर राजीनामे देवून मोकळे झाला असता,कशाला संजय राऊत काय म्हणतात हे रडतं बसला असता.
बरोब्बर
Tyane kay farak padla asta tyanni dusra umedwar shodhla asta aaplya matdar sanghat mehnat aapan ghyaychi ani rajiname deun dusryala aayti sandhi dyaychi ka re kelya
इथे CBI, ED, राज्यपाल, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, मोदी-शाह हे सगळेच एक चांगले ठाकरे सरकार पाडण्याच्या कट-कारस्थानात सामील आहेत.
महाविकास आघडी च्या अजगरातून महाराष्ट्राला मुक्त केले या वीर लोकांनी
Title काय आहे आणि बातमी काय आहे मूर्ख बनवत आहे news
ईडी ची बला सुटली हे महत्त्वाचं 😂😂
आपण फक्त संजय राऊत ला मानतो
मुंडक कापले तरी चालेल पण शिवसेना सोडणार नाही
E d मुळे पळाला
50 कोटींचे शेण खाल्ले तेंव्हा लाज नाही वाली का? अरे लाज बालगा जरा!
हे आता बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक नाही. यांचे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे, यांचे नाही.
मग उद्धव जी कडे सोनिया गांधी ची लाचारी आहे का मग
हा सेनेसाठी रक्त पाणी अटवलेले बरोबर नाही, बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आला अन राजा झाला म्हणून तो बरोबर. ए हड
@@pianomusiclover4545 tuji bjp geli fodayat
@@damodarverekar2659 बाळासाहेब ठाकरे शिवसेने चे आहेत भाजप चे नाही
संजय राऊत जे बोलले ते कमीच बोलले
बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी किती शिव्या दिल्या असत्या हे विचारू नका....
A hushar mansa Balasaheb aste tar hé vel aalich nasti karan te kadich ncp congress sobat gele naste…jara tari akla vapra buddya kuth gahan thevta re tumhi
संजय राऊत सच्च्या शिवसैनिक आहे, शिवसेनेचं कोणतेही मोठं पद नसतांना तो माणूस एकाकी झुंज देत आहे,पण शरणांगती पत्करत नाही, बाकीच्यांनी तर मोगलांना, किंवा इंग्रजाला घाबरुन पदाच्या मोहापोटी, त्यांना शरण गेले.
@@amanrathore3088 बाळासाहेब असताना नारायण राणे 18 आमदार घेऊन बंड केल होत..
स्वत:च्या मुलाला
@@mayursalve7644 tehi aaplya uddhav sahebanmule 😂🤣
Bala saheb hote mhanun dhak hota yanchi konala bhiti aahe shivsainik hote mhanun aikle jayche aata sagle kattar shinde gatat aahet 😂🤣
बाळासाहेबांच्या नावाने भीक मागू नका
धमक्याला भिंत नाही म्हणून तर बाळासाहेबांच्या नावाचा वापर करावा लागतो ,यात सगळे काही आले ,
कुंपणावर आहे , मंत्रीमंडळात स्थान नाही मिळाले तर , पुन्हा उठाव कर .
50कोटी घेतले तेपण सागा.बचवासाठी बाळासाहेबांचे नाव घेता.
शिवसेने चे नाव घेतले नाही तर फडणवीस साहेब त्यांना जवळ घेतले च नसते कारण फक्त आमदार कि असून चालत नाही ती काय कामा ची नसते त्याच्या मागे कोण त्या ही पक्षा चे पाटबळ लागते म्हणून ४०, आमदार सेने चे नाव घेत आहेत जर नाव घेतले नाही तर घर का ना घाट का अशी परिस्थिति येऊ शकते मित्रा धन्यवाद 🙏 एक कार्यकर्ता 🙏
सत्ता सोडून सत्तेत गेले फक्त ED CBI यांची किरकिर गेली
Ekdum Barobar
फक्त उद्धव ठाकरे साहेब
नुसत्या हिंदुत्वाच्या गप्पा कशाला ??? विकास कशाला म्हणतात ते पण सांगा !!!!
यातून येवढं एकच की तुमची ED CBI च्या तावडीतून मुक्तता झाली. तो तुमचा सर्वात मोठा विकास ????
तुम्ही एवढं कांड केलं आणि बाकी कोणी बोलायचं पण नाही
50 कोटी भेटले मंत्रीपद नाही भेटले तरी काय करायचं
सगळ्या बंडखोर/ उठाव करणा-या आमदारांची उत्तरे एक सारखीच जशी काय ह्यांच्या डोक्यामध्ये चिप बसवली आहे.
😀😀😀😀😀
सारेच उत्तर सारखेच कसे? यांची स्क्रिप्ट एकच. पण जे बोलतात त्यांना बंडखोर आणि उठवातील फरक किती कळला?
तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी नाही त्यांचा विचार संपवण्यासाठी बंड केले
100% right bro
Acha manun Uddhav Thackeray rashtrawadi Ani congress shobat gele ka? Balasaheb swatha remote control hote Ani tyanch mulga kona under remote control zal he pn sanga??
बाळासाहेबांच्या भाषेत ही गद्दारी नाहीतर काय आहे?
सत्तेसाठी काँग्रेस बरोबरपण मैञी करा हे बाळासाहेबांचे विचार होते का?
@@ajayking8063 mg ji bjp satat shivsena pramukh cha apman kart aahe tyanchya sobat ja ass mhantal aahe ka....?
आम्ही पण तेच म्हणतो ऐक नाही दोन नाही तब्बल 50 असे का जेनतेला वेड समजतात
4 तासात आमदार फिरला जातो कारण काय संजय राऊत च नाव विनाकारण खराब करतात
50cr फक्त
आता त्या पन्नास चे काय करायचे? आमदाराचे नाही ओ. मी म्हणतो करोडोचे.
Per day minister 2-3 crore kamvate..... Kay gheun bsla 50 crore ch
@@cpatil-vh5bw मग सरकारी सर्वेन्ट 1 lac महिन्याला कमावतो तरी सुद्धा तो गरिबांनकडून लाच घेतेवेळी 100-500 घेतोच ना .. मग त्याच काय करायचं ... आपले विचार बदला देश बदलेल
Mercedes-Benz ghenar amhi
@@rajkendre5110 विमान घ्या विमान. म्हणजे जलद ..... जाता येईल.!
Ed मुळ पळा ला
उध्दव ठाकरे साहेबांना सोडुन ed पासून वाचलात पण जनते पासून वाचणार नाहीत जनता तुम्हाला चितपट करणारच
बघूया 2024 मधे जनता कोणाच्या बाजूने जाते. सध्या तरी जनता एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि सध्याच्या सरकारच्या कामावर खूष आहे. मस्त झालं जे झालं ते.
@@Sundaram-e7m 2 divsat kam disle ky
उद्धव ने अडीच वर्षात एक तरी जनहिताच कोणतं काम केल बर फक्त फेक कोरोना च्या नावाने जनतेला एक रुपया मदत न देता उलट दंड लाऊन लुटलं जनतेला असा बिनकामी मुख्यमंत्री व लुटारू तिघाडी सरकार च फक्त म्हणून गेले लवकर ते बर झालं नाही तर उद्धव ने अजून फेक लाट आणली असती कोरोना ची लुटायला जनतेला
परत एकत्र येऊ नाका आता शिवसैनिक आता एकत्र आले आहेत नवीन पालवी आली आहे तुमची गरज नाही
ईडी सरकार
एकनाथ शिंदे हे भाजपाचे रबर स्टॅम्प मुख्यमंत्री आहेत.
Correct
पन्नास कोटी मिळाले मिरची
ठाकरे कुटुंब संपवण्यासाठी हि मंडळी कामाला लागली आहेत यांच्या भूलथापांना बळी पडू नका
हि मंडळी खोटी बोलतात
Mumbai che ani Maharashtra che yana tukde karaychet
मी कुठल्या ही पक्षाचा नाही नव्हतो पण चांगल्या माणसा बरोबर आहे ते उद्धवसाहेब,मीच नाही तर सर्व सामान्य माणूस आहे.....
Bhai
Tya manasane kadhihi mi mi nahi kel... Konachyahi vaitacha vichar nahi kela...
Vait gosti karayala dilya nahi mhanun he amadar gele tikade
येणाऱ्या निवडणुकीत सेना दाखवणार 50 कोटी कोठे आहे
आम्ही धमकी ला घाबरत नाय पण शिवसैनिकांना घाबरतो 😂😂
विकास किती केलाय हिंदूत्व म्हणून जनतेला लुटू नका....
मित्रा या मधील काही आमदारां ना हिंदूत्वा ची व्याख्या काय आहे हि पूर्ण माहिती नाही तुझे बरोबर आहे धन्यवाद 🙏
बरोबर
Hyana kay hidutva mahit..... Bharatat sarvdharm sambhav aahe ani aata hyani jativad nirman kelay ....adhichya netyani sagalaya bhedbhavala nast karayach vichar Mandala.... Ani ya bjp valyani jati jati vibhagalaya
बि जे पि चा आशिर्वाद्
साहेब फुटले तर काही हरकत नाही, पण विनंती आहे की बाळासाहेबांचे नावं तुंम्ही लोकांनीं घेऊ नये, कारण त्यांना खूप त्रास होइल हे ऐकून.
काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली हे ऐकून पण साहेबाना त्रास झाला असेल. बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस सोबत युती करण्याची वेळ आली तर मी पक्ष बंद करेन.
मग असे समजायचे का कि या काँग्रेससोबतच्या युतीमुळेच शिवसेना बंद करायचा बाळासाहेबांचाच निर्णय आहे? आणि नियती बाळासाहेबांचं ऐकतेय?
@@sandyk8654 तुम्हीं NCP सोबत पहाटेचा शपथ विधी करता ते चालते का?
"40बोके, 50खोके, एकदम Ok" हे स्लोगन संपुर्ण भारत बोलत आहे
आम्हीं भरपूर कमावले मागील 25 वर्षात. म्हणून बोबड्या हात धुऊन मागे लागला होता.
👍
Nivdun ala ke nahi tyala mahtva ahe....
No.1.labad
Good 👍 nice
सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव साहेबांच्या नातेवाईकांना क्लीन चिट मिळाली. यावरून काय ते विचार करा की ED समोर कोण कोण झुकलंय ते आणि बाहेर लोकांना कुठला पिक्चर दाखवला जातोय ते. हुशार असाल तर नक्की कळेल.
हे लोक पुन्हा आमदार झाले नाही पाहिजेत...जनेतेच नावानं स्वतः खिशे भारतात..साले
कुठलाही पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे असतो
जिकडे हरभरे, तिकडे घोडे.
आडीच वर्ष साठी फक्त
फक्त सहा महिने ,
राष्ट्रपती राजवट आणि नंतर मध्यार्वती निवडणूका आपल्या नशिबी आहेतच ,
पण मतदान करायला जाताना सोबत मेंदू घेऊन जावे ,
काल रात्री काय झाले ,कोणी किती दिले हे
विसरुन निरपेक्ष पणे जाऊन ,
लोकशाही टिकवण्यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे ,
संविधान जिंदाबाद
50 कोटीचा गद्दार.
इथं मतदारांचा कोणीच विचार करत नाही, सगळे मी मी म्हणतात, मतदारांनी मत दिलं नाही तर निवडून याल का तुम्ही.
बाळासाहेब यांचे शिवसैनिक तुमचा कार्यक्रम करतील , अडीच वर्षा नंतर
ह्या अशा लोकांवर विश्वास ठेवला.
साहेबांनी.
खोटी बातमी देऊ नका
तुम्ही केलेला उठाव नाही,, तर तो ५० कोटी रुपये घेऊन केलेला सुटाव आहेत,,,,hahahahaha 😝😝
तुमचे साईटचे लोक पाहुन आता लोकाना वाटायला लागलया की तुम्हाला 2024 ला 1000 पण मतदान पडणार नाही.
काहीही सांगत आहे, अचानक फोन आला, मी निघालो... शिंदे साहेब तर विधानसभेत बोलले.. फडणवीस आणि शिंदे कधी भेटायचे.
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब
शेवटच्या भाषनात बाळासाहेब ठाकरे
सांगीतले होते 🚩ऊदव ठाकरे ला साथ दया 🚩
बरोबर आहे आम्ही बाळासाहेबांचा शेवटचा शब्द खरा करू, गद्दाराला निवडणुकीत धडा शिकवू.
साहेब तुम्हीच आकाशातून ब क
साहेब तुम्हीच आकाशातून बघा किती बयमान झाली हे लोक यांना काय म्हणुन हाक माराव
गद्दार बेईमानी पलकुठे
देवेंद्रपंत फडणवीस यांच्या 5 वर्षाच्या कालावधीत 72000 तरूणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, काय झाले? जुमलेबाज नको.
मराठा आरक्षण मुळे थांबले होते
🐸🐸🐸🐸🐊
हे पक्षनिष्ठ नसून, शिंदेनिष्ठ आहेत.
ही शिंदे निष्ठा नाही जी पैसे रूपी खांदेरी विष्ठा आहे
50/100 खोके निष्ठा,मिडिया पण मूर्खा सारखे या चोरानाच विचारते तुम्ही चोरी केली का? 50/100 खोके घेतले असे कोणी कबूल करेल काय?
ना नौकरी, ना रोजगार। आता फक्त आणि फक्त घोडेबाजार.
आता तू वॉचमन राहणार.
आपल्या नेत्याचे नाव देखील यांना नीट घेता येत नाही , यकनाथ म्हणत आहेत.
बेईमान
🍌🍌ghr tonadt maza
Gaddar
पुढच्या वेळेस तुम्ही निवडून येणार नाही
Khar bolale
Gaddar....
संदीप भुमरे, बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करू नका.
Waa फडणविस ची स्क्रिप्ट. वाचून dhakvato आहे
आत्ता परत निवडून येणार नाही.
गद्दार तो गद्दार
उद्धव साहेब झिंदाबाद
BJP ने तुम्हाला कसं फसवले हे येत्या काळात कळेल. BJP मोठा पक्ष झाला आहे.
Ye ra
त्याच योग्यतेचे
तुम्ही पाटांतर करून आलात फडणवीस ने लिहून दिल ते वाचतात
फडणवीस साहेबांना नम्र विनंती आडाण्या आणि गावरान आमदारांना चांगली आणि महत्त्वाची खाती देऊ नका
13 तारखेनंतर यांचाअसला खेळ समाप्त
परत शिवसेना नाही. ना पक्ष.
ह्याच्याकडे पाहून अस वाटत हा आमदार होऊन कॅबिनेट मंत्री कसा झाला
उठाव जनतेसाठी नाही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला
Correct paisha saathi
तुम्ही आता वाच्मेन
पक्षांनी सुद्धा भरभरून दिले साहेब
Ekch saheb uddhav saheb thakre.
आरे हे बंड नाही उठाव हीं नाही... शुद्ध गद्दारी आहे.
Agdi brober
आहो आंदोलने केलीत तर मेहरबान केलीत काय, संगठणा वाडवलीत नाही, फक्त स्वत:चा मतदार संघा पुरतेच, झटलात आणि आपल्या पुरते जगलात, येवढेच केलेत...
सही पकडे भाई
जेंव्हा। लोकांवर वेळ येते, कोणी अडचणीत असते तेंव्हा सामान्य कार्यकर्ता, शाखाप्रमुख, नगरसेवक किंवा आमदार च येतात . कोणत्याही पक्षात पक्षप्रमुख नाही पोहचत तिथे. पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे वाढतो. आणि ज्यांनी 50 कोटींचा आकडा दिला त्यांनी आमदारकीच्या तिकिटाचा दर नाही सांगितला, वाढदिवसाची पेटी कितीही हे नाही सांगितली. बाकी पक्षात किती निधी या ना त्या मार्गाने पोहचवावा लागतो ते नाही सांगितले.
आपण आपसात भांडण्यापेक्षा घरदार सांभाळू. ते पण सर्व एकत्रच आहेत. आपापले विचार सोडून काँग्रेस शिवसेना एकत्र आली, भाजप राष्ट्रवादी एकत्र आली. पण कार्यकर्ते मात्र कट्टर. द्या शिव्या एकमेकांना.
Barobar
कधी पैठण सोडलं का
सुशिक्षित तरुणांना संधी द्या आडाण्या आमदारांना घरी बसवा
तुमची आरती करायची का मग
एक नंबर लबाड.
काय लबाडी केली, सांगा.
हा कोणाला घाबरत नाही,५० कोटी डुबणार नाही याची काळजी घेतोय.
Correct sir
तुमचे आता वय झालं निवृत्त व्हा आणि तरुण मंडळींना आता संधी द्या. तुमच्या मतदार संघात
तरुण कार्यकर्ते असतील त्यांना संधी द्या. तुम्ही
माननीय बाळासाहेबांचे नाव स्वतःच्या स्वतःसाठी
करत आहात. कारण ज्यांनी शिवसेना सोडली
त्याचा कार्यभाग संपला. शिवसैनिक गद्दारी करणाऱ्यांना निवडून देत नाहीत.
Shivsena udhav Thakre chi
मंत्रिमंडळ चा विस्तार झाला की..मग लगेच...ह्याचे गुण समजतील... ज्यला नाही मिळाला तो बघा कसा शिव्या देतोय
परत कधीच येणार नाही
Aalach nai pahije ha gaddar
ऊठाव हा तुमच्या करीता लोकांन करीता तुम्ही गद्धारच आहात
हम तुम्हारे साथ है कधी भावाला म्हटले का साथ है अरे घरच्या भावाला म्हणावं कधी मी तुझ्या सोबत आहे 4तिथं नाहि जमत तिथं तर 1 फूट जाग्या वरन भांडता आणि यांना म्हणता की हम तुम्हारे साथ हो
नैतिकता आणि हा सांगतोय. किती विडंबना आहे नैतीकतेची.
Okay
काय. ...हाटील. .... काय. ..डोगर...काय. .. झाडी......काय. ....विमान. ....अन. ...काय. . पन्नास. ......खोकी..........जनता. ..बसली ... बोंबलत......पन्नास खोकी.....पक्की. ...... आता......बोलावून. ..
🤣🤣विमान नाही हो…. ईमाईन
टीका का केली ?? गद्दारी केली म्हणून ना!
क्रियेला प्रतिक्रिया असते
gaddar
लबाड
राज्य सरकारवर घोडेबाजारात खरेदी केलेल्या घोड्यांचा विश्वास आहे, जनतेचा नाही.
गप रे कशाला फुशारकी मारतोस पैसे देऊन चार लोक घोशना द्यायला जमवले म्हणजे तु फार मोठा नेता होत नाही बाळा किती खोटे बोलतो भाड्या
औरंगाबाद नाही तर छ.संभाजीनगर
😡 न्यूज चॅनेल वाले सुधरा 😡
गद्दार राला बहाणा शिवसैनिक नही हारा। जनंता फक्त पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच आहे। जय महाराष्ट्र आमंचे दैवत फक्त उद्धव ठाकरे
प्रत्येक आमदार म्हनतोय ... जे शिंदे साहेब निर्णय घेतिल तेच आमच निर्णय
ईडीची काडी बोलत आहे।
साहेब, राजीनामा देवून निवडणूकीl la सामोरे जायचे... जनतेतून पुन्हा निवडून जायच...
पत्रकारानो "आमच्यातील सर्व बलाढ्य आहेत. हे वाक्य लक्षात ठेवावे." व भविष्यात सर्वांना दाखवावे.
अबे काम केले पन शिव सेनेचा टिकिटवर आला न
मग काय आरती करायची का ? गदार ते गदार चोर ते चोर व शिरजोर
आता निवडून या
वरती 'औरंगाबाद' नाव कस काय लिहिलय त्वरित ते नाव खोडुन 'संभाजी नगर' लिहाव 🚩🚩🚩
ही गर्दी निवडणुकीत कूठे असेल देव जाणे.. आता बरं वाटतंय पण निवडणुकीत पडले तर सगळंच संपलं समजा .. ना इधर ना उधर..
ही सरडा प्रवृत्ती राजकारणात जास्त दिवस टिकत नाही हे राजकारणातील जवळचा इतिहास सांगतो. हे लोकांसाठी नव्हं🙄🙄
उद्धव साहेबच पुढचे 2024 ला मुख्यमंत्री होतीलजय शिवसेना
पैसे गुपचुप घेतले हे जनते समोर नाही घेतले उगीच गद्दारी होत नाही लोकांना खोट बोलुन वेळ काढु नका शिवसैनिक तुम्हाला निवडनुकीत लोळवनार हे मात्र नक्कीच खर आहे.
शिवसेना झिंदाहाद.
जय हो विजयी हो
शिव सेना जिंदाबाद
काय उपकार केले काय .
लायकी नसताना खुप दिले . गद्दारी केली
तुमि जोडे खायच्या लायकीचे